Headlines

मुंबईत मरीन ड्राईव्हवर भयंकर अपघात:भरधाव दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह 3 जण ठार; सिग्नलकडे दुर्लक्ष करणे भोवले

भरधाव वेगातील दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना सोमवारी पहाटे मुंबईतील मरीन ड्राईव्हवर घडली. दुचाकी चालकाने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना सोमवारी पहाटे 5.40 च्या सुमारास एन. एस. रोडवरील पारसी जिमखाना जंक्शन सिग्नलवर घडली. दुचाकीस्वार आपली दुचाकी भरधाव वेगात…

Read More

यश डोक्यात न ठेवता पुढचा यशाचा मार्ग चालायला लागा:अभिनेते भारत गणेशपुरेंचा कानमंत्र, लोकरंगच्या नाट्य प्रशिक्षणाची सांगता‎

कितीही मोठं यश मिळालं तरी ते डोक्यात न ठेवता, त्याचाच आनंद साजरा करत न बसता नवीन काही योजना करण्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असा कानमंत्र सुप्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी दिला. “लोकरंग’तर्फे आयोजित तीन दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते. यावेळी मंचावर ‘लोकरंग’चे अध्यक्ष अनिल गावंडे, प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे,…

Read More

भाजपची गाडी 'फुल', अजित पवार-शिंदेंना डच्चू देण्याची तयारी:उद्या एकनाथ शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील, ठाकरे गटाचा दावा

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून आमदार बच्चू कडू यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर प्रहार करतानाच महायुतीतील भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी आमदारकीसाठी घेतलेली जिवंत समाधी म्हणजे केवळ सत्तेसाठी रचलेले ‘मंबाजीचे ढोंग’ असून, घसरलेल्या राजकीय पातळीचे हे विदारक चित्र असल्याची टीका ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून केली आहे. तर…

Read More

उत्तर प्रदेशात बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळला:6 जणांचा मृत्यू, 6 मजूर दबल्याची भीती, प्रत्यक्षदर्शी म्हणाले- वादळ-पावसामुळे अपघात

यूपीच्या हमीरपूरमध्ये बेतवा नदीवर बांधल्या जात असलेल्या पुलाचा स्लॅब शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता कोसळला. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला. एएसपींच्या माहितीनुसार, 6 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत. राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल (SDRF) बचावकार्यात गुंतले आहे. जेसीबीने ढिगारा हटवला जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह पावसामुळे स्लॅब कोसळला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हमीरपूरमध्ये 70-80 च्या वेगाने…

Read More

खाण्यापिण्याच्या वस्तू आणि वाहतूक महाग:चांदी एका दिवसात ₹9,991, सोने ₹3,018 ने वाढले; एका ग्राहकाला 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल नाही

कालची मोठी बातमी महागाईशी संबंधित होती. देशात किरकोळ महागाईचा वेग पुन्हा वाढला आहे. मे महिन्यात ती वाढून 3.93% वर पोहोचली आहे, जी एप्रिलमध्ये 3.48% होती. गेल्या 5 महिन्यांत, किरकोळ महागाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 4% च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर, 12 जून रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली. एक किलो चांदी…

Read More

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करा:कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे खरीप हंगामपूर्व कार्यशाळेत उत्पादक, वितरकांना निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. दुबार पेरणीची वेळ आल्यास बियाण्यांची टंचाई भासू नये, यासाठी मुबलक प्रमाणात बियाण्यांची साठवणूक करावी, असेही ते म्हणाले. कृषी मंत्री भरणे हे शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय…

Read More

गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा!:सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल; 90 दिवसांत निवडणुका घेण्याचे दिले आदेश

राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणूक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून, ही निवडणूक प्रक्रिया 90 दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच हा नवा ट्विस्ट समोर आला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 1200 संस्थांच्या चौकशीनंतर निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र…

Read More

सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणांची वर्णी?:फडणवीस, सुनेत्रा आणि पार्थ पवारांच्या भेटीनंतर नवे समीकरण? चर्चांना उधाण

राज्यसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. देशभरातील 24 रिक्त राज्यसभा जागांसह काही पोटनिवडणुकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एक जागाही विशेष चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आगामी 18 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला…

Read More

शिवाजी शिक्षण संस्थेची निवडणूक पुन्हा घ्या:धर्मादाय उपायुक्तांचे आदेश, निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपाताचा आरोप

अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २०२२ मधील पदाधिकाऱ्यांची निवड अनियमित असल्याचे धर्मादाय उपायुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे संस्थेची निवडणूक पुन्हा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संस्थेच्या अडचणी वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीतील अध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. शरद तसरे आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती….

Read More

Devendra Fadnavis Speech in Assembly Over Pune Mumbai Rain Incidents

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील वि . याचबरोबर “आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी…

Read More