शेतमालाचे भाव ‘जैसे थे’,पाच वर्षांत रासायनिक खते 40 टक्के महागली:खरिपाला 3,95,449 मे. टन मागणी, 2,92,700 मे. टनांस मंजुरी
खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांचे नियोजन सुरू आहे. मात्र, मागील पाच वर्षांत काही रासायनिक खतांच्या दरात ४० टक्के वाढ झालेली असून, शेतमालास मिळणारा भाव ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे . गेल्या पाच वर्षांत डीएपी, युरिया, एनपीके, पोटॅश यांसारख्या खतांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. शेतीमालाचे भाव मर्यादित…