Headlines

देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी सीमा बांधवांचा उल्लेख केला का?:बेळगाव प्रश्नावरून संजय राऊतांचा सवाल, हुतात्मा स्मारकाला तडे गेलेत, सत्ताधाऱ्यांनी तिथे लक्ष द्यावं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा तरी सीमा बांधवांचास एकदा तरी उल्लेख केला आहे का? किंवा भाजपच्या मंत्र्यांनी इतक्या वर्षांमध्ये बेळगाव शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे, याचा उल्लेख तरी केला आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांवर होणारे अत्याचार आणि मराठी दडपण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात भाजपचे लोकं…

Read More

धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या हेमा मालिनी:म्हणाल्या- मला त्यांची आठवण येते, त्यांच्याशिवाय आयुष्य कसं जगू हे माहीत नाही

अभिनेत्री हेमा मालिनी गुरुवारी त्यांचे पती आणि अभिनेते धर्मेंद्र यांच्या आठवणीने भावूक झाल्या. मुंबईत एका कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला, ज्यात हेमा मालिनी म्हणाल्या, ‘त्यांचा प्रवास उत्कटता, समर्पण आणि प्रेक्षकांसाठी खूप जास्त प्रेमाने भरलेला होता. ते नेहमी हेच म्हणायचे की चित्रपट मनापासून जोडण्याचे माध्यम आहे. त्यांना चित्रपट आणि कॅमेऱ्याबद्दल उत्कट आवड होती. त्यांच्या जीवनसाथी म्हणून, मी…

Read More

टरबूज खाऊन मृत्यू प्रकरणात नवा खुलासा:मृताच्या अंतर्गत अवयवांना 'हिरवट' रंग; न्यायवैद्यक चाचणीत घातक विषबाधा झाल्याचे स्पष्ट

मुंबईतील बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मृत्यू झालेल्या एका कुटुंबाच्या प्रकरणात एक नवी माहिती पुढे आली आहे. प्राथमिक न्यायवैद्यक चाचणीत मृतांच्या महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांना हिरवट रंग आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा प्रकार अत्यंत घातक विषबाधा किंवा एखाद्या षडयंत्राचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू…

Read More

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा संवाद:एलनिनोचा इशारा; पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना खबरदारीची सूचना

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा आढावा घेत पायाभूत सुविधांपासून गुंतवणुकीपर्यंतच्या प्रगतीवरही भाष्य केले. महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की, हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. आपण विकासाच्या प्रवासात कुठे होतो, आज…

Read More

तेल कंपन्यांनी 2025-26 मध्ये दररोज ₹116 कोटी नफा कमावला:या काळात कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर होते, हे कोरोना काळातील सर्वात कमी

Marathi News National Oil Companies Earned A Daily Profit Of ₹116 Crore In 2025–26, As Crude Oil Prices Remained At Their Lowest Levels Since The COVID 19 Pandemic During The Previous Financial Year मुंबई34 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक इराण-अमेरिका युद्धाच्या दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड गुरुवारी 126 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते, जो 4 वर्षांतील उच्चांक…

Read More

महाराष्ट्र दिनी सुनेत्रा पवारांचा मोठा संकल्प:अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणारच; बीडमध्ये भावुक, विकासाचा नवा रोडमॅप जाहीर

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड दौऱ्यात भावनिक होत दिवंगत अजित पवार यांच्या स्वप्नपूर्तीसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. अजितदादांनी बीडसाठी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे सांगताना त्या प्रसारमाध्यमांशी बोलताना भावुक झाल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त बीडमध्ये ध्वजारोहण करून नागरिकांना संबोधित करताना सुनेत्रा पवार यांनी विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडला. बीड…

Read More

मेरठमध्ये एका महिलेची गळा चिरून हत्या:घरामध्ये मृतदेह आढळला, तिन्ही मुले घरातच होती

मेरठमध्ये शुक्रवारी सकाळी एका महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ही घटना लिसाडी गेट पोलीस स्टेशन परिसरातील मजीद नगर, गल्ली क्रमांक 3 मधील आहे. येथे साकिबची पत्नी कौसर (वय 26) हिचा गळा चिरलेला मृतदेह घरातील खोलीत पलंगाजवळ पडलेला आढळला. जेव्हा मृतदेह घरात पाहिला गेला, तेव्हा कौसरचा पती घरी नव्हता. तो सुमारे एक तासापूर्वीच ई-रिक्षा…

Read More

राहुल रॉयच्या समर्थनार्थ AICWA:PM मोदींना पत्र लिहिले, 60 वर्षांवरील कलाकारांसाठी पेन्शन आणि वैद्यकीय विम्याची मागणी

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) अभिनेता राहुल रॉय यांच्या व्हायरल व्हिडिओच्या टीकेदरम्यान त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहे. यासोबतच असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून 60 वर्षांवरील कलाकारांसाठी पेन्शन आणि वैद्यकीय विम्याची मागणी केली आहे. AICWA ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले, स्टार बनण्याचा प्रवास वेळेनुसार बदलत राहिला आहे. राजेश खन्नापासून शाहरुख खानपर्यंत, आणि आता रणवीर…

Read More

विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाकडे झेप; चिमुकल्यांनी अनुभवले विज्ञान विश्व:राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द शाळेत हायटेक प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना मिळाले नवे शिक्षण‎

इन्फोसिस स्प्रिंगगार्ड यांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनोखा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, आत्मविश्वास वाढवणारा अन् कुतूहूल निर्माण करणारा ठरला. राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सॉफ्टवेअर कंपनी इन् . या उपक्रमात उर्जेचे रुपांतर, टॅब हाताळणे, थ्री डी प्रिंटर, एआय तंत्रज्ञानाचे पायाभूत शिक्षण, प्रश्न निर्मिती असे विषय कृतीतून हाताळले गेले. बाल गोपाळांनी मनातील प्रश्न…

Read More

दिखाऊ भक्ती नको, जीवनात सेवाभाव सतत जिवंत ठेवा:हभप पारस महाराज मुथा यांचे प्रतिपादन, पाथर्डीत अभिष्टचिंतन सोहळा‎

पाथर्डी2 तासांपूर्वी कॉपी लिंक पाथर्डी देवाला देव पण सुद्धा संतांनी दिले आहे. संत महंतांचे राज्यावर अनंत उपकार आहेत. ईश्वराकडून फक्त कृपा मागा. सेवाभाव सतत जिवंत ठेवा. दिखाऊ भक्ती ईश्वराला आवडत नाही. माधव बाबांसारखे मूर्तीमंत वैराग्य असलेल्या संतांचा सहवास सुद्धा भाग्याने मिळतो. स Source link

Read More