देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी सीमा बांधवांचा उल्लेख केला का?:बेळगाव प्रश्नावरून संजय राऊतांचा सवाल, हुतात्मा स्मारकाला तडे गेलेत, सत्ताधाऱ्यांनी तिथे लक्ष द्यावं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा तरी सीमा बांधवांचास एकदा तरी उल्लेख केला आहे का? किंवा भाजपच्या मंत्र्यांनी इतक्या वर्षांमध्ये बेळगाव शिवाय महाराष्ट्र अपूर्ण आहे, याचा उल्लेख तरी केला आहे का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. बेळगावमध्ये मराठी माणसांवर होणारे अत्याचार आणि मराठी दडपण्याचे जे प्रयत्न होत आहेत त्या संदर्भात भाजपचे लोकं…