Headlines

मोबाइल चॅटिंगवरून वाद:पत्नीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न, मुलालाही मारहाण; पतीविरुद्ध गुन्हा

पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथे मोबाइल चॅटिंगवरून झालेल्या वादातून एका पतीने पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मारहाणीत पत्नीसह मुलगाही जखमी झाला आहे. विजय फुलचंद कारंडे (वय ४०, रा. क्वीन्स गार्डन, पुणे स्टेशनजवळ) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने आपली पत्नी रुपाली (वय ३०)…

Read More

नवीन स्पोर्ट्स ड्रामा:चार जून रोजी राम चरण अभिनीत ‘पेड्डी’ प्रदर्शित होईल, दोन चित्रपटांच्या अडचणी वाढल्या

राम चरण सध्या त्याच्या ‘पेड्डी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता निर्मात्यांनी त्याची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टरही रिलीज केले आहे. बूची बाबू दिग्दर्शित हा चित्रपट आधी 30 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, पण निर्मात्यांनी आयपीएलमुळे त्याची रिलीज पुढे ढकलली. आता आयपीएल संपताच निर्माते तो प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. हा चित्रपट 4…

Read More

अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षाचा परभणी येथे तुरुंगात ऱ्हदयविकाराने मृत्यू:20 महिन्यापासून होता तुरुंगात, 6.27 कोटींचे अपहार प्रकरण

हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेच्या ६.२७ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात मागील २० महिन्यापासून परभणीच्या तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पतसंस्थेच्या अध्यक्षाचा ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. ३ दुपारी घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील अनुराधा पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे (रा. गोपाल टॉकीज जवळ वाशीम) याने पतसंस्था स्थापन करून ठेवीदारांना जादा व्याजदराने परताव्याचे अमिष दाखविले होते….

Read More

ग्राहकांच्या समाधानासाठी काम करा- मुख्य अभियंता अशोक साळुंके:महावितरणच्या ५० तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित‎

प्रतिनिधी । अमरावती महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनांनिमित्त महावितरणच्या अमरावती परिमंडळातील ८ यंत्रचालक आणि ४२ तंत्रज्ञ अश्या ५० कर्मचाऱ्यांना ” गुणवंत कामगार ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे झेंडा वंदन झाल्यानंतर मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार समारंभादरम्यान बोलताना मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी कर्मचाऱ्यांना आवाहन केले कि,…

Read More

संरक्षण मंत्री म्हणाले- संरक्षणाप्रमाणे नॉलेज कॉरिडॉर तयार करा:राजनाथ सिंह म्हणाले- आपल्याला सरप्राईज एलिमेंटवर काम करायचे आहे; प्रयागराजमध्ये नॉर्थ टेक सिम्पोजियमचे उद्घाटन

प्रयागराजमध्ये सोमवारी उत्तर तंत्रज्ञान परिसंवाद (नॉर्थ टेक सिम्पोजियम) 2026 ची सुरुवात होत आहे. याचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दीप प्रज्वलित करून केले. ते म्हणाले- ‘डिफेन्स कॉरिडोर’प्रमाणे ‘नॉलेज कॉरिडोर’ तयार करा. ते म्हणाले- ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जगाला आपल्या ताकदीची जाणीव झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले- ‘ऑपरेशन सिंदूर’चे उदाहरण आपल्यासमोर आहे. या ऑपरेशनला एक…

Read More

मी कुठेही असलो तरीही माझी नाळ अमरावतीशी जोडलेली असते !‎:न्यायालय इमारत कोनशिला समारंभप्रसंगी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या भावना

प्रतिनिधी । चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवारी ३ मे रोजी झाला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई प्रामुख्याने उपस्थित होते. ​या वेळी बोलताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जिल्ह्यासोबत असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘मी नागपूर, मुंबई, छत्रपती…

Read More

बनावट व्हिडिओ पसरवणाऱ्यांवर राहुल रॉयचा संताप:म्हणाला- रस्त्यावर राहणारा बेघर नाही, माझ्याकडे घर-गाडी आहे, पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका

व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या राहुल रॉयला सतत ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अभिनेत्याने व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले आहे, तरीही अनेक लोक त्यांची खिल्ली उडवत आहेत. आता काही लोकांनी अभिनेत्याला आर्थिक मदत करण्याच्या नावाखाली काही बनावट व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. हे पाहून अभिनेता संतापला. त्याने द्वेष करणाऱ्यांना आणि ट्रोलर्सना फटकारत पुन्हा एकदा स्पष्ट विधान केले आहे.बनावट…

Read More

काटेपूर्णा अभयारण्यात बुद्धपौर्णिमेच्या लखलख चांदण्यात रंगली मचान गणना:मे महिन्यातील कडक उन्हामुळे पाणवठे कोरडे‎

प्रतिनिधी | मंगरूळपीर वैशाखातील बैद्धपौर्णिमेच्या लख्ख, दूधासारख्या चांदण्यात न्हालेल्या जंगलात शांततेचा एक वेगळाच स्वर उमटला होता आणि त्या शांततेतून सुरू होती वन्यजीवांच्या हालचालींची नोंद. वाशीम आणि अकोला जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये यंदाची मचान प्राणी गणना उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. मे महिन्याच्या कडक उन्हामुळे नैसर्गिक पाणवठे आटल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी बाहेर पडतात. याच…

Read More

Reliance Tops Market Gainers; Market Cap Rises ₹1.39 Lakh Crore

Marathi News Business Reliance Tops Market Gainers; Market Cap Rises ₹1.39 Lakh Crore | Airtel Market Cap Surges मुंबई6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मार्केट कॅपच्या दृष्टीने देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी 4 कंपन्यांचे मूल्य गेल्या आठवड्यात 2.20 लाख कोटी रुपयांनी वाढले. या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. रिलायन्सची मार्केट व्हॅल्यू ₹1.39 लाख…

Read More

"शिवाजी काेण हाेता'' पुस्तकावर‎बंदीसाठीही करणार आंदोलन‎:हिंदुराष्ट्र जागृती सभा; छत्रपतींच्या भूमीत हिंदूंचा अपमान सहन करणार नाही : घनवट‎

प्रतिनिधी | अकोला हिंदूंच्या भूमीत हिंदूंच्याच सभांना विरोध होणे हे दुर्दैवी आहे. ही भूमी हिंदूंची आहे; हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, त्यामुळे येथे सभा होणारच. जर हिंदूंच्या भूमीत सभा घ्यायची नाही, तर काय पाकिस्तानात जाऊन घ्यायची, असा रोखठोक सवाल हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी सभेत केला. महापालिकेच्या स्थायी समिती…

Read More