Headlines

बलात्कार प्रकरणी फरार आरोपी लातूरमधून अटक:युवतीवर बलात्कार करून छायाचित्रे प्रसारित करण्याची दिली होती धमकी

बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला लातूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने एका युवतीवर बलात्कार करून तिची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. हरीओम निवास, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च महिन्यात युवतीने फिर्याद दिल्यानंतर भारती…

Read More

मुंबई-सातारा महामार्गावर कारला भीषण आग:स्वामीनारायण मंदिराजवळ दुर्घटना, सर्व प्रवासी सुखरूप; वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न

पुण्यातील सातारा-मुंबई महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ एका चारचाकी वाहनाला (क्रमांक MH 43-CG-4068) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत संबंधित वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी, वाहनातील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घटनेचे…

Read More

नसरापूर पीडितेच्या वडिलांचा राजकीय नेत्यांना इशारा:जोपर्यंत आरोपीला फाशी नाही, तोपर्यंत भेटू नका

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेतील पीडित चिमुरडीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने भेटू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. मुलीच्या अस्थी विसर्जनासाठी देहू येथे गेले असताना, त्यांनी समाजमाध्यमाद्वारे एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला. पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे की, “जोपर्यंत माझ्या मुलीला पूर्ण न्याय मिळत…

Read More

'शक्ती' कायद्यातील तरतुदी नव्या कायद्यात समाविष्ट:गुन्हेगारांवर कडक कारवाई करा – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि महिला सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ‘शक्ती’ कायदा, नवीन फौजदारी कायदे आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर आपले मत व्यक्त केले. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, ‘शक्ती’ कायद्यातील अनेक…

Read More

लातूरमध्ये माणुसकीला काळिमा!:नराधम पित्याचे स्वतःच्याच गतिमंद मुलीवर अत्याचार; गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस

महाराष्ट्रात संतापजनक घटनांची मालिका सुरू असतानाच, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत अमानवी घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या कृत्यामुळे पितृत्वाच्या पवित्र नात्याला डाग लागला आहे. नसरापूर आणि बीडमधील घटनांनंतर हा घृणास्पद प्रकार समोर आल्याने परिसरात तीव्र…

Read More

नसरापूर प्रकरणी डॉ. नीलम गोऱ्हे पीडित कुटुंबाच्या भेटीला:वेगवान न्यायासाठी प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणार

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील पीडित मुलीच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा सुरू ठेवण्याचे आश्वासन…

Read More

लता-आशा यांना वाद्य वादनातून 'स्वरांजली':गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘स्वरांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात १५ हून अधिक वाद्यांद्वारे २५ कलाकार विविध गीते सादर करतील. या तीन दिवसीय सोहळ्यात मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत आणि गझल ऐकायला मिळतील. सुगम संगीत क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत…

Read More

हास्य चळवळ लोकचळवळ व्हावी- राजेश पांडे:जागतिक हास्य दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवाराचा विशेष कार्यक्रम

हास्य ही एक सकारात्मक मानवी कृती असून त्याचे शारीरिक आणि मानसिक स्तरावर अनेक फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहेत. आता हास्य चळवळ ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे मत पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी व्यक्त केले. जागतिक हास्य दिनानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन…

Read More

भारतीय संस्कृतीची मूल्ये जपणे काळाची गरज:उद्योजक अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन, ज्ञान-परंपरेचा मिलाफ महत्त्वाचा

भारतीय संस्कृतीमधील मूल्ये म्हणजे जीवनाचे तत्वज्ञान असून ती जपणे सध्याच्या काळाची गरज आहे, असे मत फोर्स मोटर लि. चे चेअरमन आणि जागतिक किर्तीचे उद्योगपती अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. पुण्यभूषण फौंडेशनतर्फे आयोजित एका विशेष वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी असलेल्या ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांच्यासोबत पत्रकारांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…

Read More

सावरकरांनी 5 वेळा इंग्रजांना दया याचिका पाठवल्या:सात्यकी सावरकरांची न्यायालयात साक्ष, द्विराष्ट्रवादावरही मांडली भूमिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची पुण्याच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण उलटतपासणी पार पडली. या सुनावणीदरम्यान सात्यकी सावरकर यांनी सावरकरांच्या दया याचिका, गोवंश विचार आणि सैन्य भरती यांसारख्या विविध ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर न्यायालयात आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. न्यायालयात राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना…

Read More