210 साखर कारखान्यांकडून 1036 लाख टन ऊसाचे गाळप:'विस्मा'ची साखर-जैवऊर्जा परिषद पुण्यात, उत्कृष्ट कारखान्यांचा सन्मान
वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने शनिवारी (३० मे) पुणे येथे साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विशेष उल्लेखनीय काम केलेल्या साखर कारखान्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब…