Headlines

वैदिक वेलनेस संकल्पनेवर चर्चा; 104 योगपटूंचा लक्षणीय सहभाग:योग-निसर्गोपचार शिबिराच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कार्यक्रम‎

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (डीसीपीई), अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा येथे आयोजित योग-निसर्गोपचार उन्हाळी शिबिराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय परिषद व खुल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. सर्वांचे प्रेरणास्थान, प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या आशीर्वादाने ११ ते २१ मे या कालावधीत सुरू असलेल्या विशेष शिबिराअंतर्गत १५ व…

Read More

सर्वांची योजना-सर्वांचा विकास:पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण कार्यशाळा

राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत आज, गुरुवारी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात “सर्वांची योजना-सर्वांचा विकास” अंतर्गत “पंचायत विकास आराखडा नियोजन प्रक्रिया या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाइन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेत ग्रामपंचायत विकास आराखडा प्रभावीपणे तयार करण्यासाठी आवश्यक विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ई-ग्राम स्वराज प्रणाली, पंचायत निर्णय ॲप्सचा वापर, ग्रामपंचायत…

Read More

शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना:‘सिटी हॉस्पिटल'ला आग; 15 रुग्णांना इतरत्र सुरक्षित हलवले, रामदासपेठ भागातील घटना

शहरातील मुख्य वैद्यकीय केंद्र असलेल्या रामदास पेठ भागातील ‘सिटी हॉस्पिटल’ला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने रुग्णालय परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. यामुळे रुग्णालयात प्रचंड घबराट निर्माण झाली होती. घटनेच्या वेळी रुग्णालयात सुमारे १५ रुग्ण उपचार घेत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल १ वाजून…

Read More

हिंगोली-कळमनुरी मार्गावर भीषण अपघात:उभ्या ट्रेलरला कारची पाठीमागून धडक; दोघांचा जागीच मृत्यू

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर खानापूरचित्ता गावाजवळ भरधाव कार उभ्या ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील दोघे जण ठार झाल्याची घटना गुरुवारी ता. 21 मध्यरात्री्च्या सुमारास घडली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील साईनगर भागातील रहिवासी असलेले सुरज संजय साळवे…

Read More

सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 75,500 वर:निफ्टीही 90 अंकांनी वाढून 23,750 वर पोहोचला; बँक आणि रिअल्टी शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी

आज म्हणजेच शुक्रवार, २२ मे रोजी सेन्सेक्स ३०० अंकांनी (०.४२%) वाढीसह ७५,५०० वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही ९० अंकांची (०.३९%) वाढ आहे, तो २३,७५० वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात बँक आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. आशियाई बाजारात तेजीसह व्यवहार काल अमेरिकन बाजारातही तेजी होती परदेशी गुंतवणूकदारांनी काल १८९१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले Source…

Read More

शहरातील इंधनाचा 20 टक्के पुरवठा बाधित; पेट्रोल-डिझेलची रेशनिंग सुरू:जिल्ह्यातील शेकडो पेट्रोलपंपांना मनमाडमधून आणावे लागतेय इंधन‎

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर समुद्रमार्गे होणारा कच्च्या तेलाचा (क्रूड ऑईल) पुरवठा कमालीचा विस्कळीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींची थेट झळ आता बसू लागली आहे. पेट्रोल पंपांना होणारा पुरवठा सुमारे २० टक् . पुरवठा घटल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप कोरडे पडले असून ते बंद ठेवावे लागत आहेत. शहरात २० तर जिल्ह्यात सुमारे १२५…

Read More

Heat wave in 8 states including Maharashtra; 1 death due to heatstroke in Gondia, Banda @ 47.60 hottest place in the country for 5th consecutive day

Marathi News National Heat Wave In 8 States Including Maharashtra; 1 Death Due To Heatstroke In Gondia, Banda @ 47.60 Hottest Place In The Country For 5th Consecutive Day नवी दिल्ली3 तासांपूर्वी कॉपी लिंक यूपीचे बांदा सलग पाचव्या दिवशी देशातील सर्वात उष्ण ठिकाण राहिले. गुरुवारी बांदाचे तापमान ४७.६ अंश होते. १७ मे रोजी ४६.४ अंश,…

Read More

महाव्यवस्थापकांनी घेतला मूर्तिजापूर जंक्शनवर प्रवासी सुविधांचा आढावा:शकुंतला रेल्वेचे केंद्र असलेल्या जंक्शनच्या आधुनिकीकरणाला मिळणार गती‎

भुसावळ विभागातील ऐतिहासिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या मूर्तिजापूर रेल्वे जंक्शनला मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी गुरुवारी (दि. २१) सदिच्छा भेट दिली. वार्षिक पाहणी दौऱ्याचा भाग म्हणून त्यांनी रेल्वे स्थानकाचे सखोल निरीक्षण केले . दौऱ्याच्या सुरुवातीला महाव्यवस्थापकांनी मूर्तिजापूर येथे उभ्या असलेल्या ‘रुद्र- हॉस्पिटल ऑन व्हील्स’ (लाइफलाईन एक्सप्रेस) अंतर्गत आयोजित वैद्यकीय शिबिराला भेट दिली. रेल्वे कर्मचारी आणि…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे….

Read More

पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा ठिय्या:वारी धरण शेजारी असूनही अकोट तहानलेले‎

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रभाग क्रमांक १, ३, ९ आणि १७ मधील पाणीपुरवठ्याबाबत मागील पाच वर्षांपासून सातत्याने तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर गुरुवारी अजीम इनामदार, नगरसेवक डॉ. युसूफ खान हादीक खान व संतप्त नागरिकांनी मजीप्रा कार्यालयाबाहेर ४५ अंश…

Read More