Headlines

Admin

महायुतीत विनायक मेटेंच्या पश्चात 'शिवसंग्राम'ची उपेक्षा:अद्याप स्वबळाचा निर्णय नाही, पण…; कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यास थोपवणे अवघड जाईल- ज्योती मेटे

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर महायुतीमध्ये शिवसंग्राम पक्षाला दुय्यम वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी केला आहे. विनायक मेटे यांच्या हयातीत पक्षाला महायुतीत जो सन्मान आणि वाटा मिळत होता, तो आता त्यांच्या पश्चात मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि तीव्र नाराजी पसरली आहे. आगामी निवडणुकांमध्ये याचे थेट परिणाम…

Read More

Trisha Krishnan Zara Delivery Complaint | Smelly Clothes

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री तृषा कृष्णनने अपॅरल ब्रँड ZARA च्या होम डिलिव्हरी सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी इंस्टाग्राम स्टोरीवर दावा केला की, सलग तिसऱ्यांदा त्यांना असे कपडे मिळाले, ज्यातून शरीराचा वास येत होता. तृषाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “प्रिय @zara @zaracare, एक छोटीशी विनंती आहे. पुढच्या वेळी होम डिलिव्हरी पाठवण्यापूर्वी कृपया खात्री करा की…

Read More

Punjab Congress Rift: Channi Rejects High Command Decision

Marathi News National Punjab Congress Rift: Channi Rejects High Command Decision | Congress Faction Fights लुधियाना7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाबमध्ये 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या 8 महिने आधी, माजी मुख्यमंत्री आणि जालंधरचे खासदार चरणजीत चन्नी यांचे बंडखोर पवित्रे पाहून काँग्रेस हायकमांड सक्रिय झाला आहे. दिल्लीतून एका वरिष्ठ नेत्याने चन्नी यांना फोन करून आत्ता कोणतंही मोठं पाऊल…

Read More

जालन्यात भीषण अपघात:दोन बसची समोरासमोर धडक; 25 शाळकरी मुलांसह 30 जण जखमी, दोन्ही चालक गंभीर

जालना-वडीगोद्री महामार्गावर शनिवारी सकाळी एक भीषण अपघात झाला आहे. शहापूरजवळील गल्हाटी नदीच्या पुलावर दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघातात ‘मानव विकास मिशन’च्या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ शाळकरी विद्यार्थ्यांसह सुमारे ३० प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले असून दोन्ही चालक…

Read More

'उबाठा'त फक्त उद्धव ठाकरे-संजय राऊतच उरणार:मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर सोबत कोण राहणार, संजय केनेकरांचा ठाकरेंना रोकडा सवाल

उबाठा पक्षाची सूत्रे आता उद्धव ठाकरेंऐवजी संजय राऊतांच्या हातात गेल्याचे दिसत असून, राऊत ठाकरेंना पूर्णपणे बुडवतील. मूर्खांच्या हाती सत्ता गेल्यावर त्यांच्यासोबत कोण राहील, आगामी काळात या पक्षात केवळ ठाकरे आणि राऊत हे दोघेच शिल्लक राहतील आणि सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते पक्ष सोडतील, असा दावा भाजपचे माजी आमदार संजय केनेकर यांनी केला आहे. संजय केनेकर म्हणाले…

Read More

ऑनलाइन प्रवेशाची मुदत संपली:ॲडमिशन हुकल्याने कल्याणमधील 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या

उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याच्या नैराश्यातून कल्याणमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीसीए अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा होता; मात्र ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद झाल्याचे समजल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेमकं काय घडलं? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षदाने नुकतीच वाणिज्यशाखेतून बारावीची…

Read More

मुंबईत मध्यरात्री भीषण अपघात:मद्यधुंद टँकरचालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले; पळणाऱ्या चालकाला नागरिकांनी पकडलं

मुंबईतील जोगेश्वरी भागात मध्यरात्री एका मद्यधुंद टँकरचालकाने दुचाकीस्वार डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या या चालकाला स्थानिक नागरिकांनी सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. अजित ग्लास गार्डन परिसरात अपघात या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव हर्ष…

Read More

काशी-विश्वनाथ मंदिराच्या गेटवर कार्बाइनमधून गोळ्या झाडल्या गेल्या:जवानाकडून अचानक गोळीबार झाला; गोळी रस्त्यावर लागली, 3 जखमी

काशी विश्वनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारावर शनिवारी सकाळी साडेसात वाजता कर्तव्यावर असताना पीएसी जवानाच्या हातून कार्बाइन चालले. सुमारे दोन गोळ्या झाडल्या गेल्या. सुदैवाने गोळ्या थेट रस्त्यावर लागल्या. त्यानंतर रस्त्यावरील खडी उखडून लागल्याने 3 लोक जखमी झाले. अचानक गर्दीत गोळीबार झाल्याने तेथे चेंगराचेंगरीसारखे वातावरण निर्माण झाले. काही काळ कोणालाच काय झाले हे समजले नाही. गोळ्यांचा आवाज ऐकून सुरक्षा…

Read More

वसमत तालुक्यात हळद कारखान्यात दुर्घटना:विजेचा धक्का लागून बिहारमधील मजुराचा मृत्यू, ग्रामीण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

वसमत तालुक्यातील इंजनगाव येथे हळदीच्या कारखान्यात पाणी टाकण्यासाठी विद्युतपंपला पाईप लावतांना विजेचा धक्का बसल्याने बिहार राज्यातील कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 3 अकस्मात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजनगाव शिवारात असलेल्या हळदीवर प्रक्रिया करून पावडर तयार करणाऱ्या कारखान्यावर बिहार राज्यातील मजूर कामावर आहेत….

Read More

पंजाबमध्ये मेहुण्याला जिवंत जाळले, व्हिडिओ समोर आला:मध्यस्थी करायला आलेली वहिनी देखील जळून मरण पावली; पत्नीला घेण्यासाठी सासरी गेला होता

तरनतारनमध्ये आपल्या पत्नीला माहेरून सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या पतीला त्याच्याच मेहुण्याने पेट्रोल टाकून आग लावली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी आलेली वहिनीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, त्यामुळे तिचाही जीव गेला. इतकंच नाही, तर या दोघांना आगीच्या हवाली करणारा मेहुणाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला, त्यामुळे तोही गंभीररित्या भाजला. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला वाचवले. ही घटना…

Read More