Headlines

Admin

15 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला:हिंगोलीच्या बेग्या पवार कोठडीतील मृत्युप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप, वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायमूर्ती जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेप ठोठावली. . केवळ ३४ दिवसांत तपास पूर्ण करत सीआयडीने दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार दोषींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ नुसार पुरावा…

Read More

विद्यापीठाच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात कुलगुरू डॉ. बारहाते यांचे प्रतिपादन

कोणत्याही संस्थेच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळेच विद्यापीठ उभे राहू शकले, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. ते विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. हा ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र…

Read More

अनंत अंबानींनी धीरेंद्र शास्त्रींचा हात पकडून ओढले, व्हिडिओ:बागेश्वर धाममध्ये म्हणाले- तुम्ही यायला सांगितले होते, म्हणून मी आलो

देशातील प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने बागेश्वर धाम येथे पोहोचले. फोटो सेशनदरम्यान एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. फोटो काढताना अनंत अंबानींनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा हात पकडून त्यांना आपल्याजवळ ओढले. यावेळी त्यांनी हसत म्हटले – तुम्ही यायला सांगितले होते, म्हणून मी आलो. यासोबतच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अनंत अंबानींना बागेश्वर…

Read More

डॉ. महेंद्र मेटे शिवाजी महाविद्यालयाचे नवे प्राचार्य:डॉ. अंबादास कुलट यांची अकोला येथे बदली झाल्याने पद झाले होते रिक्त

अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार डॉ. महेंद्र मेटे यांनी स्वीकारला आहे. यापूर्वीचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांची अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. महाविद्यालयात डॉ. कुलट यांना निरोप देण्यासाठी आणि डॉ. मेटे यांचे स्वागत करण्यासाठी दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read More

उर्फी जावेद कामाख्या देवी मंदिरात पोहोचली:ओढणीसह कपाळावर टिळा लावला, नाव बदलून रीता भारद्वाज ठेवल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्री उर्फी जावेद नुकतीच आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात पोहोचली. यावेळी उर्फी तिच्या नेहमीच्या वेस्टर्न पेहरावापेक्षा वेगळ्या, पूर्णपणे पारंपरिक लूकमध्ये दिसली. तिने मंदिरात दर्शनाचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये उर्फी पिवळ्या रंगाचा सूट-सलवार परिधान केलेली आणि डोक्यावर ओढणी घेतलेली दिसत आहे. तिच्या कपाळावर मंदिराचे कुंकू…

Read More

एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाला निवेदन सादर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी हा निर्णय बदलून परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ऑफलाईन (ओएमआर) पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. कॅम्प रस्त्यावर एकत्र येत शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथे निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन…

Read More

Indra Nooyi: Indias Beauty Lies in Its Chaos

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूई यांच्या एका मुलाखतीत, भारताच्या रस्त्यांवर दिसणारी अव्यवस्था ही इथली सुंदरता आहे असं म्हटलं होतं, ज्यावर आता लोक दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. अमेरिकन राजकीय वैज्ञानिक आणि माजी परराष्ट्र सचिव कोंडोलिसा राईस यांच्याशी बोलताना नूई यांनी भारत आणि चीनची तुलना केली. प्रश्न 1: इंद्रा नूई यांनी भारताबाबत…

Read More

प्रहार'ची स्मार्ट मीटरविरोधात निदर्शने:विद्युत भवनवर धडक; अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर, मोहीम थांबवण्याची मागणी

अमरावती येथे महावितरणच्या स्मार्ट मीटरविरोधात ‘प्रहार’ संघटनेने गुरुवारी तीव्र निदर्शने केली. स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम तात्काळ थांबवून जुने मीटर पुन्हा बसवावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कॅम्प येथील विद्युत भवनसमोर हे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या मते, महावितरण कंपनीकडून घराघरांत बसवण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे….

Read More

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये 'रामरक्षा महाआरती'चे आयोजन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख राम आणि हनुमान मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’ आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. श्रीराम मंदिर उभारणीत…

Read More

4 जुलै रोजी घडणार 'अपसूर्य' खगोलीय घटना:पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर जाणार, अंतर 15.21 कोटी किमी राहील

शनिवार, ४ जुलै रोजी एक विशेष खगोलीय घटना घडणार आहे. या दिवशी पृथ्वी सूर्यापासून तिच्या कक्षेतील सर्वात जास्त अंतरावर असेल. खगोलशास्त्रात या स्थितीला ‘अपसूर्य’ असे म्हटले जाते. मराठी विज्ञान परिषदेचे खगोल अभ्यासक विजय गिरुळकर आणि प्रवीण गुल्हाने यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मते, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार आहे. यामुळे वर्षभरात एकदा…

Read More