Headlines

Admin

1 कोटी महिलांना योजनांमध्ये 30%लाभ, बँक कर्ज मिळणार:देशात महाराष्ट्र पहिले राज्य – महिला शेतकरी विधेयक विधानसभेत मंजूर

शेतमालक असलेल्याच नव्हे तर शेतात राबणाऱ्या महिलांनाही शेतकरी म्हणून ओळख मिळवून देणारे महिला शेतकरी विधेयक २०२६ विधानसभेत एकमताने मंजूर झाले. यानुसार मासेमारी, कुक्कुटपालन, गौण वन उत्पादन (उदा. तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या) गोळा करणाऱ्या महिलांचीही शेतकरी अशीच नोंद होईल. ७/१२ वर नाव नसलेल्या ८० ते ९५ लाख महिलांसह राज्यातील सुमारे १ ते १.१५ कोटी महिलांना कायदेशीर ओळख,…

Read More

No need to contribute 12% of basic amount in PF; Pay only 1,800!, Employee-Company can continue to contribute 12% voluntarily

Marathi News National No Need To Contribute 12% Of Basic Amount In PF; Pay Only 1,800!, Employee Company Can Continue To Contribute 12% Voluntarily नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पगारदार कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूलभूत वेतनाच्या १२ टक्के रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफ)जमा करणे बंधनकारक होते. कंपनीलाही तितकेच योगदान देणे आवश्यक…

Read More

टिप्पणी:नागरिकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे, विरोध केल्यास गुन्हे- मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्टाने गुरुवारी मुंबई पोलिसांना खडे बोल सुनावले. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी तोंडी टिप्पणी केली. ते म्हणाले- ‘सर्व नागरिकांना भारत सरकारचे गुलाम बनवले जात आहे. ते विरोध करू शकत नाहीत, ते आंदोलन करू शकत नाहीत- हे सर्व काय आहे? आता इतके पेपर लीक झाले की लोकांनी विरोध केला, तर तुम्ही गुन्हे दाखल कराल… हे काय…

Read More

संभाजीनगरातून ‘आयएसआय’च्या हेरांना चार वर्षांपासून रसद पुरवणारा गजाआड:राजस्थान सीआयडी पथकाकडून हर्सूलमध्ये आरोपी रफिक चांदला अटक

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयला माहिती पुरवणाऱ्या गुप्तहेरांना पैशांची रसद पुरवणाऱ्या एका एजंटला राजस्थान पोलिसांच्या सीआयडी पथकाने छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. रफिक चांद शेख (वय ४१, रा. सईदा कॉलनी, हर्सूल) असे या आरोपीचे नाव असून, त्याला ३० जून रोजी ताब्यात घेण्यात आले. तो गेल्या ४ वर्षांपासून या देशविघातक कृत्यात सक्रिय होता. या नेटवर्कशी जोडलेल्या…

Read More

15 वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला:हिंगोलीच्या बेग्या पवार कोठडीतील मृत्युप्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेप, वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

रिसोड पोलिस ठाण्याच्या कोठडीत १५ वर्षापूर्वी एका तरुणाच्या मृत्यू प्रकरणात वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला. जिल्हा न्यायमूर्ती जयसिंग झपाटे यांनी तत्कालीन ठाणेदारासह ९ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जन्मठेप ठोठावली. . केवळ ३४ दिवसांत तपास पूर्ण करत सीआयडीने दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार दोषींना कलम ३०२ अन्वये जन्मठेप, कलम २०१ नुसार पुरावा…

Read More

विद्यापीठाच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा:सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सत्कार समारंभात कुलगुरू डॉ. बारहाते यांचे प्रतिपादन

कोणत्याही संस्थेच्या उभारणीत कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग असतो. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या विकासात कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्यामुळेच विद्यापीठ उभे राहू शकले, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. ते विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. हा ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र…

Read More

अनंत अंबानींनी धीरेंद्र शास्त्रींचा हात पकडून ओढले, व्हिडिओ:बागेश्वर धाममध्ये म्हणाले- तुम्ही यायला सांगितले होते, म्हणून मी आलो

देशातील प्रमुख उद्योगपती अनंत अंबानी गुरुवारी संध्याकाळी विशेष विमानाने बागेश्वर धाम येथे पोहोचले. फोटो सेशनदरम्यान एक मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. फोटो काढताना अनंत अंबानींनी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा हात पकडून त्यांना आपल्याजवळ ओढले. यावेळी त्यांनी हसत म्हटले – तुम्ही यायला सांगितले होते, म्हणून मी आलो. यासोबतच पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी अनंत अंबानींना बागेश्वर…

Read More

डॉ. महेंद्र मेटे शिवाजी महाविद्यालयाचे नवे प्राचार्य:डॉ. अंबादास कुलट यांची अकोला येथे बदली झाल्याने पद झाले होते रिक्त

अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार डॉ. महेंद्र मेटे यांनी स्वीकारला आहे. यापूर्वीचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांची अकोला येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बदली झाल्याने हे पद रिक्त झाले होते. महाविद्यालयात डॉ. कुलट यांना निरोप देण्यासाठी आणि डॉ. मेटे यांचे स्वागत करण्यासाठी दुहेरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read More

उर्फी जावेद कामाख्या देवी मंदिरात पोहोचली:ओढणीसह कपाळावर टिळा लावला, नाव बदलून रीता भारद्वाज ठेवल्याचा दावा खोटा असल्याचे सांगितले

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि अभिनेत्री उर्फी जावेद नुकतीच आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात पोहोचली. यावेळी उर्फी तिच्या नेहमीच्या वेस्टर्न पेहरावापेक्षा वेगळ्या, पूर्णपणे पारंपरिक लूकमध्ये दिसली. तिने मंदिरात दर्शनाचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये उर्फी पिवळ्या रंगाचा सूट-सलवार परिधान केलेली आणि डोक्यावर ओढणी घेतलेली दिसत आहे. तिच्या कपाळावर मंदिराचे कुंकू…

Read More

एमपीएससी परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी:अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, शासनाला निवेदन सादर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) आगामी पूर्व परीक्षा संगणकाधारित (सीबीटी) पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात अमरावती जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी हा निर्णय बदलून परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक ऑफलाईन (ओएमआर) पद्धतीने घेण्याची मागणी केली आहे. कॅम्प रस्त्यावर एकत्र येत शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि तेथे निदर्शने केली. आंदोलनाच्या शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन…

Read More