Headlines

Admin

सतर्क पोलिसांमुळे बालविवाह हाणून पाडला:रहिमतपूरमध्ये 15 वर्षीय मुलीला कायद्याचे संरक्षण, शिक्षण अन् पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे १५ वर्षे ३ महिने वयाच्या मुलीला कायदेशीर संरक्षण मिळाले असून तिचे शिक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांना २६ जून रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका…

Read More

सिंबायोसिस विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ:राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे एआय युगावर मार्गदर्शन

पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात तरुणांनी करुणा, नैतिकता आणि मानवी मूल्ये जपून नेतृत्व करावे. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे लवळे, पुणे येथे शनिवारी या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख…

Read More

सिंधी समाजाला एकत्र आणण्यासाठी 'विश्व सिंधी सेवा संगम'चा पुढाकार:1 ऑगस्टला उद्घाटन सोहळा, बॉबी कर्नानी यांची माहिती

पुण्यातील सुमारे ४५ हजार सिंधी बांधवांना एका संघटित व्यासपीठावर आणण्यासाठी ‘विश्व सिंधी सेवा संगम (युनायटेड)’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी होणार असून, सिंधी समाजाची एकजूट वाढवण्यासह सांस्कृतिक वारशाचे जतन, शिक्षण, सामाजिक कार्य आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे. ही माहिती संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा बॉबी कर्नानी यांनी…

Read More

टीईटी पेपरफुटी प्रकरण:शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची मागणी

देशातील नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीनंतर आता महाराष्ट्राला ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (TET) पेपरफुटीचा डाग लागला आहे. रविवार, २८ जून रोजी होणारी ही परीक्षा पेपर लीक झाल्यामुळे रद्द करावी लागल्यानंतर, आता संपूर्ण राज्यातून या ढिसाळ कारभाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी एकमुखी मागणी कडाडून होऊ लागली आहे. ७ लाख…

Read More

Salman Khan New Home in Bandra Gets MCZMA Approval

11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेता सलमान खान आणि त्यांचे कुटुंब मुंबईतील वांद्रे परिसरात नवीन घर बांधणार आहे. मात्र, सलमान आपल्या जुन्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडत असल्याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. सलमानचे कुटुंब सध्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहते. २०२४ मध्ये अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, १६ जून रोजी महाराष्ट्र कोस्टल झोन…

Read More

पत्नीला मामाच्या मुलावर प्रेम, पतीला मारले:मानसामध्ये पडद्याने गळा आवळला; स्वतः पोलिसांना बोलावले, म्हणाली- माहीत नाही कोणी मारले

पंजाबमधील मानसा येथे पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा गळा दाबून खून केला. पतीचा मृतदेह त्याच्या घराच्या अंगणात खाटेवर पडलेला आढळला. खुनानंतर तिने स्वतः पोलिसांना तक्रार दिली आणि सांगितले की, पतीला काही अज्ञात लोकांनी मारले आहे. शुक्रवारी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. पोलिसांनी तपास केला असता, पत्नीनेच पतीला मारल्याचे समोर आले. तिचे पतीच्या…

Read More

कोल्हापूरच्या राजकारणात टक्केवारीचा बॉम्ब:आमदार राजेश क्षीरसागरांचा कमिशन व्हिडिओ व्हायरल; 40 लाखांच्या व्यवहाराचा दावा

कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी थेट सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा एक कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. विकासकामांच्या टेंडरमधील टक्केवारीवरून हा वाद झाला असून, संबंधित व्यक्तीने आमदार…

Read More

‘वो सुबह हम से ही आएगी’ यावर बोलले महेश भट्ट:रंगमंच आजही माणसाला माणसाशी जोडतो, अनु मलिकने सांगितले आव्हान

मुंबईत लवकरच सादर होणाऱ्या ‘वो सुबह हम से ही आएगी’ या नाटकासंदर्भात चित्रपट निर्माता महेश भट्ट आणि संगीतकार अनु मलिक यांनी दिव्य मराठीशी संवाद साधला. हे नाटक बदल, आशा आणि माणसाच्या आंतरिक शक्तीची कथा आहे. हे महेश भट्ट सादर करत आहेत. नाटक दिनेश गौतम यांनी लिहिले आहे, तारिक हमीद दिग्दर्शन करत आहेत. याचे गीत आयपीएस…

Read More

विपिन अनेजा म्हणाले- रहमानकडे स्वतःच्या आवाजातील गाणे मागितले:हनी सिंगने फोन करून सांगितले- तुमची गझल मनाला भिडली

गायक विपिन अनेजा सध्या ‘मैं वापस आऊंगा’ चित्रपटातील ‘तेरे पास मैं’ गाण्यामुळे चर्चेत आहेत. दिव्य मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले की, हे गाणे त्यांच्यासाठी नवीन प्रकल्प नसून, दीर्घ प्रतीक्षा आणि संगीत प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी ‘जाने तेरे शहर का’, ए.आर. रहमानसोबतचा अनुभव, हनी सिंगसोबतचे प्रयोग आणि बदलत्या संगीतावर चर्चा केली. त्यांचे म्हणणे आहे की,…

Read More

Bhiwandi Police Bust TET Paper Leak Racket; 1.5 Crore Demand, 3 Arrested

राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प . कारवाई कशी झाली? परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त (DCP) पवन बनसोड यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की,…

Read More