Headlines

Admin

CBSE 10th Session 1 Result Declared; Check Marksheet on UMANG App

4 तासांपूर्वी कॉपी लिंक सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन म्हणजेच CBSE ने 10वी सत्र – 1 चा निकाल जाहीर केला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९९% आहे, तर मुलांचे प्रमाण ९२.९५% आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांनीही ९१.३०% निकालासह यंदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तिरुवनंतपुरम विभागाचा निकाल ९९.७५% सह सर्वोत्तम लागला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in आणि उमंग ॲपवर…

Read More

विभागीय आयुक्तांकडून महसूल प्रबोधिनीचा आढावा:प्रशिक्षणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर येथील महसूल प्रबोधिनीच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रशिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीचे उपक्रम तसेच प्रलंबित बाबींची माहिती त्यांनी यावेळी घेतली. या बैठकीत महसूल विभागातील विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची सद्यस्थिती तपासण्यात आली. प्रशिक्षण अधिक प्रभावी व परिणामकारक करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिल्या….

Read More

Ram Charans Peddi Release Pushed to June; Better Visuals Promised

44 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक साउथ अभिनेता राम चरणच्या बहुप्रतिक्षित ‘पेद्दी’ (Peddi) चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी चांगल्या थिएटर अनुभवासाठी आणि पोस्ट-प्रोडक्शनचे काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आता हा चित्रपट याच वर्षी जूनमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. यापूर्वी हा चित्रपट 27 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचे दिग्दर्शक बुची बाबू यांनी…

Read More

हिंगोलीत उन्हाचा पहिला बळी:30 वर्षीय तरुणाचा मृत्यू, बसस्थानकावर सापडला होता मृतदेह; 'पोस्टमॉर्टम'मध्ये उष्माघाताचे निदान

हिंगोली येथील बसस्थानकावर सापडलेल्या मृतदेहावर शासकिय रुग्णालयात बुधवारी ता. १५ उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्या तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत वाढत्या तापमानाचा पहिला बळी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बसस्थानकावर एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून आज पहाटेच पोलिस निरीक्षक संदीप मोदे,…

Read More

कोणाची तरी 'वाट' लावण्यासाठीच खरात प्रकरण बाहेर काढले:शेतकऱ्याला नाही, पण खरातला पाणी मिळतंय – राज ठाकरे

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण म्हणजे कोणाची तरी वाट लावण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेर काढलेली खेळी आहे,” असे सांगतानाच त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि ‘विकल्या गेलेल्या’ यंत्रणेवरही जोरदार प्रहार केला. एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात बोलताना…

Read More

लग्नाची पहिली पत्रिका गणपतीला, दुसरी सिलिंडरसाठी:वर रांगेत उभा राहिला, म्हणाला-कमीत कमी 10 टाक्या तरी मिळाल्या पाहिजेत

इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता एप्रिल आणि मे महिन्यात होणाऱ्या लग्नांवर दिसून येत आहे. ज्यांच्या घरी लग्न आहेत, ते लग्नाची पहिली पत्रिका गणपतीला अर्पण करण्यासाठी पोहोचत आहेत आणि दुसरी पत्रिका डीएसओ कार्यालयात देत आहेत. खरं तर, लग्नाच्या आयोजनासाठी सिलिंडर मिळवण्यासाठी हे सर्व करावे लागत आहे. लोक उदयपूरच्या कलेक्टरेटमधील रसद विभाग (DSO) येथे पोहोचत आहेत आणि गॅस…

Read More

प्रशासकीय फेरबदल:राज्यात 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूर जिल्हा परिषदेसह पर्यटन संचालनालयात खांदेपालट

राज्य शासनाने आज (१५ एप्रिल) प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल करत पाच सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईचे पर्यटन संचालक आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदांचा समावेश आहे. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र अद्यापही सुरुच आहे. गेल्याच आठवड्यात काही अधिकाऱ्यांची ट्रान्सफर करण्यात आली होती, तत्पूर्वी 25…

Read More

मूव्ही रिव्ह्यू- टोस्टर:कंजूषीची मजेदार कल्पना, पण कमकुवत कथा आणि विस्कळीत पटकथा चित्रपटाला कंटाळवाणा बनवते

रेटिंग: 2/5 कलाकारः राजकुमार राव, सान्या मल्होत्रा दिग्दर्शकः विवेक दास चौधरी टोस्टरची संकल्पना ऐकायला रंजक आहे आणि चित्रपटाची सुरुवातही आशादायक वाटते. पहिल्या काही मिनिटांत एक वेगळा सूर दिसतो, ज्यात हलक्या विनोदासोबत एक विचित्र सस्पेन्सही आहे. पण हा इंटरेस्ट जास्त काळ टिकत नाही. चित्रपट जसजसा पुढे सरकतो, तसतशी त्याची पकड सुटत जाते आणि सुरुवातीला जो ताजेपणा…

Read More

धनगरवाडी शिवारात शेतकऱ्याची आत्महत्या:न झालेल्या विहिरीचे पैसे भरण्याचा पोलिसांनी तगादा लावल्याचा नातेवाईकांचा आरोप

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्ायची घटना बुधवारी ता. १५ घडली आहे. शेतात विहीर नसतांनाही त्यासाठी उचलण्यात आलेले पैसे भरण्याचा तगादा पोलिसांकडून लावल्या जात असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. धनगरवाड येथील गोरख बबन पातळे (२५) यांना धनगरवाडी…

Read More

बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू:आईच्या कुशीतून ओढून नेले; भंडाऱ्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना, १५ एप्रिल रोजी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका पाच वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. विर्शी शेतशिवारात ही घटना घडली. आशिका काशिनाथ मिरी (वय ५) असे मृत बालिकेचे नाव आहे. ती छत्तीसगडमधील बलोदा (बाजार) जिल्ह्यातील सुहेला गावची रहिवासी होती आणि तिचे कुटुंब विर्शी येथे विटाभट्टीवर कामासाठी आले होते. बुधवारी…

Read More