Headlines

Admin

After Iran’s threat, ‘Trump Brigade’ now wants peace, Pakistan Army Chief Munir in Tehran with offer

Marathi News International After Iran’s Threat, ‘Trump Brigade’ Now Wants Peace, Pakistan Army Chief Munir In Tehran With Offer वॉशिंग्टन/तेहरान1 तासापूर्वी कॉपी लिंक होर्मुझमधील अमेरिकन नाकाबंदीवर इराणने कडक इशारा दिला आहे. इराणी कमांड खातम-अल-अंबियाचे कमांडर अली अब्दुलाई यांनी इशारा दिला आहे की, अमेरिकेने होर्मुझची नाकाबंदी लवकर संपवली नाही तर परिसरातील इतर सागरी मार्गांना- पर्शियन आखात,…

Read More

खंडाळ्यात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात:ध्वजारोहण अन् मिरवणुकीने वेधले लक्ष, विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालयांत अभिवादन‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त खंडाळा परिसरातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय-निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये, सामाजिक संस्था, नागरिकांनी अभिवादन केले. विविध उपक्रमांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार . विद्यासागर कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी गाण्याच्या ठेक्यावर लेझीमचे सादरीकरण केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास जि. प. सदस्य संजय पाटील निकम, पंचायत समिती सदस्य हुसेन शेख,…

Read More

खंडाळ्यातील तीन प्राध्यापकांना मिळाला उत्कृष्ट पुरस्कार

खंडाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित, श्री साई जनविकास प्रतिष्ठान संचलित कृषी महाविद्यालय खंडाळा येथील तीन प्राध्यापकांना उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंदीगड येथे झालेल्या जागतिक कृषी परिषदेत हे पुरस्कार देण्यात आले. परिषदेत कृषी क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते सहभागी झाले होते. डॉ. समाधान लक्ष्मण चोपडे यांना उत्कृष्ट विस्तार शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाला. त्यांनी…

Read More

बारामतीत करुणा मुंडेंना भाजपची फुस?:आमदार रोहित पवारांचा आरोप; उमेदवारी अर्ज मागे न घेण्यामागील कारण सांगितले समजावून

बारामती विधानसभा पोटनिवणुकीत अपक्ष म्हणून मैदानात असणाऱ्या करुणा मुंडे यांना भाजपची अप्रत्यक्ष फुस असल्याचा अंगुलिनिर्देश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. बारामतीत करुणा मुंडे यांना रोखणे भाजपच्या हातात होते. पण त्यांनी तसे प्रयत्नच केले नाही, असे ते म्हणालेत. अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेसाठी येत्या 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक आहे….

Read More

महाराष्ट्र भाजपचे मिशन बंगाल सुरू:मुंबईहून पश्चिम बंगालकडे विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय; 7 हजार मतदारांना पोहोचवण्याचे नियोजन

पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती अधिक आक्रमक केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला आव्हान देण्यासाठी मिशन बंगाल, राबवले जात असून, त्यात आता महाराष्ट्र भाजपही सक्रिय झाले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मुंबईहून पश्चिम बंगालकडे विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 17 एप्रिल रोजी…

Read More

UPSC Talent Bridge on MPSC Jobs

राज्य सरकारने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अधिक पारदर्शक व गतिमान करण्यासाठी निपुण सेतू उपक्रम राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत उमेदवारांनी एकदा एमपीएससी परीक्षा दिल्यानंतर त्यांना पुन्हा नोकरीसाठी परीक्षा देण्याची काहीही ग . राज्यातील असंख्य तरुण केंद्रीय लोकसेवा आयोगी (यूपीएससी) व राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत शासकीय सेवेत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. एका प्रयत्नात…

Read More

चाकणकर, खरातच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार?:अदिती तटकरे महिला नेत्या म्हणून सक्षम आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर काल शिर्डी पोलिस ठाण्यात जाऊन आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला नोटीसच आली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अद्यापही रूपाली चाकणकर यांना अटक करण्यासाठी पत्र व्यवहार झालेला नाही,…

Read More

'एकनाथ शिंदे आले आणि म्हणाले एके ठिकाणी जायचेय..':मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितला खरातच्या भेटी मागचा किस्सा

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भोंदू अशोक खरात भेटीबाबत महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले असून, हा सर्व प्रकार केवळ अज्ञानातून आणि दीपक केसरकर यांच्या आग्रहामुळे घडल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा शिर्डीला आले होते, तेव्हा त्यांना खरातच्या पार्श्वभूमीबद्दल कोणतीही कल्पना नव्हती, असे विखे पाटलांनी सांगितले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले…

Read More

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश:सक्षम नेतृत्व देणे आवश्यक- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीबाबत परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडत तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. ते एसटी महामंडळाच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर व…

Read More

पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून:आधी गोळीबार, मग कोयत्याने वार करून संपवले; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर गोळीबार करून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना मध्यरात्री येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. बिंडसर वस्ती, नऱ्हे, मूळ रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे….

Read More