Headlines

Admin

CBI Challenges Acquittal in Pawanraje Nimbal Murder Case

२० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निकालाविरोध . भरदिवसा झाली होती पवनराजेंची हत्या तत्कालीन काँग्रेस (आय) पक्षाचे नेते पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबईत भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात…

Read More

Omraje Nimbalkar Betrayal; Uddhav Thackeray Decision Anil Desai Statement

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या निकालानंतर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळ . पवनराजे प्रकरणातील निकालानंतर प्रतिक्रिया २० वर्षांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडात विशेष सीबीआय न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराची साक्ष अविश्वसनीय ठरवत सर्व आरोपींना…

Read More

परभणीतील यशवाडीत मोठी दुर्घटना:यशवाडी येथे सभा मंडप कोसळला, 30 ते 40 जण अडकल्याची भीती

परभणी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मोठी दुर्घटना समोर आली आहे. मानवत तालुक्यातील प्रसिद्ध यशवाडी देवस्थान संस्थान मंदिरापुढील सभागृहाचे छत आज दुपारी अचानक कोसळले. या भीषण दुर्घटनेत ५० पेक्षा अधिक भाविक छताच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याचा प्राथमिक अंदाज असून, घटनास्थळी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारच्या गर्दीतच घडली दुर्दैवी घटना यशवाडी देवस्थान येथे दर शनिवारी…

Read More

गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने म्हटले – माझे त्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध नाहीत

पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने सोशल मीडिया पोस्टवर गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आणि इशारा दिला की, जर पंजाबी गायकांनी सलमान खानसोबत संबंध ठेवले तर त्यांना असेच परिणाम भोगावे लागतील. आता गायकाने शेखर सुमन यांच्या शोमध्ये सांगितले आहे की,…

Read More

Padmasinh Patil Acquitted; Jitendra Awhad Reacts to Nimbalkar Case

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच, राष्ट्रवादी काँग् . पहिला निकाल महत्त्वाचा असतो न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मला सुरुवातीपासूनच शंभर टक्के खात्री…

Read More

पुणे पोर्शे अपघात प्रकरण:विशाल अग्रवाल यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचे मोठे पाऊल; जामिनानंतरचा 'व्हायरल' व्हिडिओ भोवणार

पुणे शहर आणि देशभरात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अडचणींत पुन्हा एकदा वाढ होण्याची दाट शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची गंभीर दखल घेत, पुणे पोलिसांनी आता थेट…

Read More

बच्चू कडू म्हणतात दोन्ही शिवसेनेने एकत्र यावे:शिंदे-ठाकरे गटाने दोन-दोन पाऊले मागे घेतल्यास पक्षाची ताकद वाढेल

शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांनी एकत्र यावे असे आवाहन केले आहे. दोन्ही गटांनी एकत्र आल्यास पक्षाची शक्ती वाढेल, असे मत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. कडू यांच्या मते, एकनाथ शिंदे यांनी दोन गोष्टींमध्ये माघार घ्यावी, तर उद्धव ठाकरे यांनीही दोन गोष्टींमध्ये माघार घ्यावी. यामुळे…

Read More

CBI Moves High Court; Amit Shah Directs Action

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या काही तासांतच आता देशपातळीवर मोठ्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या . मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची अमित शहांची चर्चा मुंबई सत्र न्यायालयाने पुरावे आणि साक्षीदारांच्या अभावामुळे सर्व आरोपींची सुटका केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले…

Read More

ओबीसी जनगणनेसाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा:दुष्काळावर सर्वपक्षीय बैठकीची मागणी, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

ओबीसी समाजाच्या स्वतंत्र जनगणनेपासून ते राज्यातील संभाव्य दुष्काळ, वाढती गुन्हेगारी आणि विरोधी पक्षांवरील कथित दबाव अशा विविध मुद्द्यांवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावर राज्यभर व्यापक आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी जाहीर केले. ओबीसी जनगणना हा घटनात्मक हक्क; राज्यव्यापी आंदोलनाची तयारी विजय वडेट्टीवार…

Read More

Thackeray Faction Ultimatum to 6 Rebel MPs; Disqualification Threat Looms

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला अवघ्या चार वर्षांत दुसऱ्यांदा मोठ्या फुटीचा सामना करावा लागत आहे. पक्षाच्या ६ खासदारांनी संसदीय दलाच्या बैठकीला दांडी मारून बंडाचे निशाण फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, यावेळी बचावात . पक्षनेतृत्वाचा थेट आणि आक्रमक इशारा पक्षाच्या अधिकृत बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना…

Read More