Headlines

Admin

उद्धव ठाकरेंची बड्या निष्ठावंताने सोडली साथ:250 कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हजेरीत भाजपमध्ये करणार प्रवेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वाशिम जिल्ह्यात जबर झटका बसला आहे. ठाकरे गटाचे येथील माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आपले शिवबंधन सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे 250 हून अधिक कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. सुरेश मापारी यांनी दोन दिवसांपूर्वीच ठाकरे…

Read More

The market, which has emerged from struggle and difficulties, is now leading in the state

Marathi News Local Maharashtra Ahmednagar The Market, Which Has Emerged From Struggle And Difficulties, Is Now Leading In The State 6 New Commercial Stalls Inaugurated In Gadakh, Ghodegaon Onion Market घोडेगाव3 तासांपूर्वी कॉपी लिंक सुमारे २५ वर्षांपूर्वी अनेक अडचणी, आव्हाने आणि मर्यादा असतानाही आम्ही घोडेगाव येथे कांदा मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात हे…

Read More

हिंगोलीत अत्यावश्यक सेवांसाठी डिझेल पुरवठ्याचे आदेश:नियम मोडल्यास पेट्रोल पंपांवर होणार फौजदारी कारवाई

जिल्ह्यातील शासकीय कामकाज आणि अत्यावश्यक सेवा विस्कळीत होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शासकीय कामांसाठी आणि अत्यावश्यक सेवांसाठी अधिकृत वाहने तसेच काही खाजगी संस्थांना डिझेल पुरवठा करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप धारकांना दिले आहेत. जिल्हा परिषद हिंगोलीचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, 136 इन्क. बटालियन, टाटा…

Read More

वादळी पावसामुळे घरांची पडझड, कांदा अन् फळबागांचे मोठे नुकसान:झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा, आ. काळेंच्या प्रशासनाला सूचना‎

कोपरगाव तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक आलेल्या विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वारा झाला. या नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील अनेक गावांत घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक गरिबांचे संसारोपयोगी साहित्य उघड्यावर पडले असून, काढणीला आलेल्या फळबागा आणि साठवून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची…

Read More

ऋग्वेद भवनात रंगला वैदिक संस्कृतीचा जागर:अहिल्यानगरमध्ये ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची भक्तिमय वातावरणात पूर्णाहुती‎

जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, संकटे आणि नकारात्मकतेचे निवारण होऊन संपूर्ण विश्वात शांतता, समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण व्हावे, या हेतूने चितळे रोड येथील ऋग्वेद भवनात अधिक मासानिमित्त आयोजित भव्य ‘ऋग्वेद स्वाहाकार व विष्णुयागाची’ भक्तिमय वाताव . वैदिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने आयोजित या धार्मिक सोहळ्याच्या कालावधीत दररोज पहाटेपासून होणाऱ्या वेदघोषाने ऋग्वेद भवन परिसरात…

Read More

ऐतिहासिक वारसा जपावा:पानगावच्या शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलाव नूतनीकरण व सुशोभीकरणासाठी निधी द्यावा

तालुक्यातील पानगाव येथील ऐतिहासिक शिवकालीन अष्टकोनी हत्ती तलाव हा एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक आणि वास्तुकलेचा अद्भूत वारसा आहे. या जलाशयाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी येथील पर्यावरण प्रेमी ॲड.प्रशांत शेटे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ॲड. प्रशांत शेटे आणि सामाजिक कार्यकर्ते अंकुश वाघमारे यांनी पानगाव…

Read More

बीडमध्ये शाही लग्नातील बडेजाव बेतला जिवावर:फटाक्यांच्या आतिषबाजीत 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी, इव्हेंट‎ कंत्राटदारांवर कारवाई करा- भाजप

विवाह सोहळ्यांमध्ये श्रीमंतीचे प्रदर्शन आणि बडेजाव करण्याच्या नादात साध्या सुरक्षेच्या नियमांनाही पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. एका शाही विवाह सोहळ्यात झालेल्या प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका फोटोग्राफरचा अवघ्या तीन दिवसांवर विवाह होता. मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभ, वाढदिवस आणि‎ विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हौस ‎‎म्हणून…

Read More

मिरगव्हाण ते कोंढेज रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती:आपलं गाव आपली माणसंच्या पाठपुराव्याला यश‎

मिरगव्हाण ते कोंढेज (प्रजिमा) करमाळा मार्गावरील वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर ”आपलं गाव आपली माणसं” या सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून रखडलेल्या कामाला आता गती मिळाल्याचे दिसून येत आहे. मिरगव्हाण हा करमाळा तालुक्यातील शेवटचा भाग असून हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र…

Read More

आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका:प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी होणार चौकशी, कोर्टाने दिली परवानगी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या नावावरून त्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका बसला आहे. कोर्टाने त्यांच्या पोलिस चौकशीला परवानगी दिली असून, यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिवंगत गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले होते….

Read More

यवतमाळ‎मध्ये अनैतिक संबंधाच्या ‎संशयातून डोके चिरडले:मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या

अकोला जिल्ह्यातील बोरीगाव मंजू पोलिस‎ ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक‎ आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात ‎यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांना यश ‎आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने चेहरा ठेचून‎ निर्घृण हत्या करण्यात आली होती.‎ पोलिसांनी अत्यंत गुप्तता आणि कौशल्याने ‎तपास चक्र फिरवून या प्रकरणातील मुख्य ‎आरोपीला यवतमाळ येथून बेड्या ठोकल्या‎ आहे. या धक्कादायक घटनेमुळे…

Read More