Headlines

Admin

बीडमध्ये शाही लग्नातील बडेजाव बेतला जिवावर:फटाक्यांच्या आतिषबाजीत 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी, इव्हेंट‎ कंत्राटदारांवर कारवाई करा- भाजप

विवाह सोहळ्यांमध्ये श्रीमंतीचे प्रदर्शन आणि बडेजाव करण्याच्या नादात साध्या सुरक्षेच्या नियमांनाही पायदळी तुडवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात समोर आला आहे. एका शाही विवाह सोहळ्यात झालेल्या प्रचंड फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 5 फोटोग्राफर्स गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये एका फोटोग्राफरचा अवघ्या तीन दिवसांवर विवाह होता. मिळालेल्या माहितीनुसार लग्न समारंभ, वाढदिवस आणि‎ विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये हौस ‎‎म्हणून…

Read More

मिरगव्हाण ते कोंढेज रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती:आपलं गाव आपली माणसंच्या पाठपुराव्याला यश‎

मिरगव्हाण ते कोंढेज (प्रजिमा) करमाळा मार्गावरील वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर ”आपलं गाव आपली माणसं” या सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून रखडलेल्या कामाला आता गती मिळाल्याचे दिसून येत आहे. मिरगव्हाण हा करमाळा तालुक्यातील शेवटचा भाग असून हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र…

Read More

आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका:प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकावल्याप्रकरणी होणार चौकशी, कोर्टाने दिली परवानगी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या नावावरून त्याचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना जबर झटका बसला आहे. कोर्टाने त्यांच्या पोलिस चौकशीला परवानगी दिली असून, यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिवंगत गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक लिहिले होते….

Read More

यवतमाळ‎मध्ये अनैतिक संबंधाच्या ‎संशयातून डोके चिरडले:मृतदेहाची ओळख पटली, पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या

अकोला जिल्ह्यातील बोरीगाव मंजू पोलिस‎ ठाण्यात हद्दीत घडलेल्या एका थरारक‎ आणि क्रूर हत्याकांडचा छडा लावण्यात ‎यवतमाळातील अवधुतवाडी पोलिसांना यश ‎आले. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका 19 वर्षीय तरुणाची दगडाने चेहरा ठेचून‎ निर्घृण हत्या करण्यात आली होती.‎ पोलिसांनी अत्यंत गुप्तता आणि कौशल्याने ‎तपास चक्र फिरवून या प्रकरणातील मुख्य ‎आरोपीला यवतमाळ येथून बेड्या ठोकल्या‎ आहे. या धक्कादायक घटनेमुळे…

Read More

थकीत उसबिलासाठी धरणे आंदोलन सुरू:जकरायाच्या विरोधात जनहित संघटनेचा ठिय्या‎

तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या चालु गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊसदरा पैकी ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम दिलेली नाही. ती रक्कम तात्काळ १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलनास…

Read More

जावरा ते वरुडा मार्गाची दुरवस्था; काँग्रेस आक्रमक:10 दिवसांत बांधकाम सुरू न झाल्यास आंदोलन‎

तालुक्यातील जावरा फाटा ते वरुडा या ग्रामीण मार्ग क्र. तीनची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीने जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पंकज वानखडे यांना निवेदन दिले . दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने…

Read More

चांदूर रेल्वे-कुऱ्हा पर्यायी रस्ता अरुंद; वाहनधारकांची डोकेदुखी:एका बाजूने रस्ता खाेदला, धुळीने नागरिक त्रस्त, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

चांदूर रेल्वे ते कुऱ्हा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना पर्यायी रस्ता देण्यात आला आहे. मात्र तो फार अरुंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एका बाजूने रस्ता खोदून काम सुरू ठेवण्यात आले असून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. दरम्यान पर्यायी मार्ग अत्यंत अरुंद असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक…

Read More

मोर्शीत कार्यकारी अभियंता कार्यालयावर मोर्चा:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आक्रमक भूमिका, लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित‎

शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील कॉलनी परिसरासह अनेक भागांमध्ये सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले . या आंदोलनाचा अंदाज आल्यामुळे अभियंता यांच्या कार्यालयामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त आधीच तैनात करण्यात आला होता. परिणामी महावितरण कार्यालयाला पोलिस…

Read More

Tamil Nadu Police Detain 3,246 Rowdies, Arrest 419 Drug Offenders in Statewide Crackdown

Marathi News National Tamil Nadu Police Detain 3,246 Rowdies, Arrest 419 Drug Offenders In Statewide Crackdown चेन्नई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडू पोलिसांनी 3246 गुन्हेगारांना ताब्यात घेतले आणि 419 अंमली पदार्थ तस्करांना अटक केली. ही कारवाई गेल्या तीन दिवसांत राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान करण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी 15,349 लोकांची तपासणी केली. यामध्ये 12,650 हिस्ट्रीशीटर आणि 2,699…

Read More

4 महिलांचा बळी घेणारी टी-2 वाघीण अखेर जेरबंद:वन विभागाची शनिवारी रात्री कारवाई, ट्रॅन्क्युलायझर डार्ट मारून मिळवले नियंत्रण

चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात 4 महिलांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केले आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. वाघाच्या…

Read More