Headlines

Admin

युवकांनी निर्व्यसनी राहून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे:धोडंबे येथील गोरक्षनाथ स्कूलमध्ये डॉ. साळुंके यांचे आवाहन‎

देशाचे भवितव्य असलेल्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा, कौशल्ये, क्षमता राष्ट्रनिर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे नाशिक जिल्हा संघटक तथा मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केले. जिल्हा समाजकल्याण कार्यालय नाशिक, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई) आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’चा शुभारंभ धोडंबे…

Read More

जाळीचा देव ते सावळदबारा रस्त्याला मंजुरी द्या:इद्रीस मुलतानी यांची मागणी, येथे येणाऱ्या भाविकांचा 20 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा वाचणार‎

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव ते सावळदबारा या रस्त्याला जिल्हा किंवा ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता देऊन क्रमांक घोषित करावा, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे श्री चक्रधर स्वामी यांचे…

Read More

Heatwave Grips 7 States, Mercury Crosses 40°C; Monsoon Delayed, Deficit in MH-GJ

Marathi News National Heatwave Grips 7 States, Mercury Crosses 40°C; Monsoon Delayed, Deficit In MH GJ भोपाळ/जयपूर/लखनौ/पाटणा6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 4 जून रोजी केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून 15 दिवसांत 19 राज्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या 5 दिवसांपासून मान्सून उत्तर प्रदेश आणि…

Read More

पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर जाती,कुळाचे बंधन नष्ट होते- रामदास महाराज:शिऊर येथील संत शिवाई मंदिरात निळोबा महाराज गाथा पारायणाची सांगता‎

देवाची अनन्य भक्ती करताना व पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर संतांचे सांसारिक जाती व कुळाचे बंधन पूर्णपणे नष्ट होते. ईश्वरभक्तीत एवढी तल्लीनता असते की त्यांना समाज किंवा नात्यागोत्यांनी दिलेल्या लौकिक दर्जाची किंवा भेदाभेदाची कोणतीही पर्वा नसते, असे प्रतिपादन रामदास महाराज पवार यांनी शिऊर येथे केले. संत शिवाई मंदिरात अधिक मासानिमित्त श्री संत निळोबा महाराज गाथा पारायण…

Read More

विधान परिषदेच्या मतदानाला संभाजीनगर येथील 5 तर पैठणचा 1नगरसेवक गैरहजर:3 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत, 22 जूनला निवडणुकीचा फैसला‎

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी ९८.९० टक्के मतदान झाले. दोन्ही जिल्ह्यांतील ६३७ मतदारांपैकी ६३० जणांनी मतदानाचा हक्क बजावला, तर संभाजीनगर येथील ५ तर पैठणचा १ नगरसेवक गैरहजर राहिले. दरम्यान, महायु . सकाळी ८ वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष ग्राउंडवर मोठी लगबग पाहायला मिळाली. सर्वाधिक १३७ मतदार असलेल्या छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालयाच्या केंद्राबाहेर…

Read More

दिव्य मराठी मुलाखत:प्रश्न पक्षांतराचा निर्णय का?, निष्ठा आहे पण लाेकांची कामे करता येत नसतील तर काय उपयाेग?- ओमराजे

समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, अशा शब्दांत उद्धवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याबाबत आपली परखड भूमिका मांडली. उद्धवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओमराजे यांनी…

Read More

अजिंठा लेणीच्या पायथ्याशी दुकानदारी:व्यापारी आक्रमक, 2002 मध्ये स्थलांतरित झालेले व्यापारी संतप्त

जागतिक वारसा लाभलेल्या अजिंठा लेणीच्या पायथ्याशी पुन्हा एकदा व्यावसायिक दुकाने सुरू करण्याचा घाट भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने घातला आहे. लेणीच्या पायथ्याशी सुव्हेनिअर (स्मृतिचिन्ह) शॉप सुरू करण्याच्या या प्रस्तावाला अजिंठा लेणी हस्तकला व्यवसाय व परिसर विकास असोसिएशनने आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, ज्या जागेवर हे शॉप सुरू केले जाणार आहे ती जागा…

Read More

It will now be mandatory to state the reason for seeking information in ‘RTI’, new restrictions from application fee to word limit

माहितीच्या अधिकाराला थेट कात्री लावत महाराष्ट्र शासनाने १२ जूनपासून अत्यंत कडक आणि जाचक अशी नवी नियमावली लागू केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या स्वाक्षरीने जारी झालेली ही अधिसूचना संपूर्ण . यात कडी म्हणजे, आधीच्या नियमांत माहिती मागवण्याचे कारण किंवा उद्देश सांगण्याची कोणतीही अट नव्हती. मात्र आता नव्या नियमातील…

Read More

‘आपला दवाखाना’ साठी 48.57 कोटींचा निधी:तब्बल 105 प्रकारची औषधे मिळणार मोफत

राज्यातील सर्वसामान्य आणि प्रामुख्याने झोपडपट्ट्या व गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य सरकारने आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत औषध खरेदीसाठी तब्बल ४८ कोटी ५७ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून तब्बल १०५ प्रकारच्या जीवनावश्यक औषधांची खरेदी केली…

Read More

विशेष सखोल पुनरीक्षण:24 वर्षांनंतरच्या मोहिमेत निरुत्साह; 7.52 लाख मतदारांचे मॅपिंग बाकी, घरोघरी जाण्यास बीएलओंची टाळाटाळ; 1.05 लाख फोटो सारखेच

जिल्ह्यातील ३२ लाख ६६ हजार ३७५ मतदारांच्या अधिकृत नोंदणीची सत्यता पडताळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून सध्या प्रोजेनिक मॅपिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तब्बल २४ वर्षांनंतर राबवल्या जाणाऱ्या स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत हे काम होत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी १० मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या आणि यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे अद्याप ७ लाख ५२…

Read More