Headlines

Admin

खत खरेदीसाठी सातबारा उतारा नव्हे:आता आधार कार्डच राहणार आवश्यक, शेतकऱ्यांची ओळख पटण्यासाठी आता आधार कार्डचा नवा आदेश‎

खतासाठी ७/१२ उतारा अनिवार्य असल्याची अट जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे. मात्र खतासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक राहणार आहे; जेणेकरून खत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांसाठी जारी केलेल्या आदेशातील ७/१२ उतारा हा अनिवार्य केला होता. मात्र ही अट गैरसोयीची असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश जारी…

Read More

वृद्धाचा खून करून पसार झालेल्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या:स्थानिक गुन्हे शाखेची मढी परिसराला वेढा घालून कारवाई

शेताच्या बांधावर मुरूम टाकण्याच्या किरकोळ वादातून एका ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. विलास दादा गावडे (वय ५५, रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याने पोपटराव रावजी गावडे (७५) या वृद्ध शेतकऱ्याची निघृण हत्या…

Read More

ब्लिंकरने ड्युटीवर दृश्यमानतेत वाढ:पोलिस ठाण्यांसह वाहतूक शाखेला सोलर व शोल्डर ब्लिंकर लाइट्स‎

“मॉडर्न, व्हिजिबल, टेक सॅव्ही आणि स्मार्ट पोलिसिंग’ संकल्पनेनुसार अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या व पोलिस अंमलदारांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व २३ पोलिस स्टेशन व वाहतूक शाखेला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित २५० शोल्डर ब्लिंकर लाइट्स व १०० सोलर रिफ्लेक्टर ब्लिंकर लाइट्सचे वाटप करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात या…

Read More

अनाथ बालकांच्या आरोग्यासाठी मामाच्या गावाला जाऊ या उपक्रम:विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेने स्विकारले सामाजिक दायित्व‎

महानगरातील विविध अनाथ व निराधार गृहात राहणाऱ्या व त्याचप्रमाणे आई-वडिलांचे छत्र हरवून आपल्या नातलगांकडे राहत असणाऱ्या स्वनाथ बालकांसाठी विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या “मामाच्या गावाला जाऊ या’ या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. या बालकांवर विविध संस्काराचे रोपण करण्यात येत असल्याची माहिती विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्यावतीने मनुताई कन्या शाळेत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात…

Read More

शहरात पावसाची हजेरी:मात्र उकाडा कायम, शेतकऱ्यांना चिंता

शहरात शनिवारी (दि. १३) दुपारी अती हलक्या पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे काही काळ शहरात गारवा निर्माण झाला होता. परंतु पाऊस काही मिनिटांचाच असल्याने त्यानंतर पुन्हा उकाड्याची तीव्रता वाढली. परिणामी नागरिकांना दमट वातावरणाचा सामना करावा लागला. एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे मान्सूनवर होत असलेला प्रभाव आणि त्यामुळे निर्माण झालेला पावसाचा विलंब शेतकऱ्यांची चिंता…

Read More

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती:तिवसा प्रकल्पाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट‎

स्वच्छतेच्या क्षेत्रात विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या तिवसा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकल्पातील विविध उपक्रमांचा सविस्तर आढावासुद्धा घेतला. जिल्हाधिकारी येरेकर यांनी प्रकल्प परिसरात करण्यात आलेल्या विकासकामांचे, स्वच्छतेचे तसेच सौंदर्यीकरणाच्या उपक्रमांचे कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा वि द्यार्थ्यांसाठी अभ्यासदौऱ्याचे केंद्र बनू शकतो, या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना…

Read More

Police raid Abhishek Banerjee’s house at 2 am, Banerjee alleges that the police broke the gate and entered the house.

Marathi News National Police Raid Abhishek Banerjee’s House At 2 Am, Banerjee Alleges That The Police Broke The Gate And Entered The House. काेलकाता2 तासांपूर्वी कॉपी लिंक कोलकात्यात शुक्रवारच्या मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी तृणमूल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरावर छापा टाकला. पोलिस अधिकारी आत गेले, तर जवान गेटबाहेर पहारा देत राहिले. ही मोहीम…

Read More

जून मध्यावर आला तरी तापमानातील उष्मा कायम:खबरदारी घेण्याची गरज, हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची रोजच होतेय होरपळ, सूचनांवर लक्ष ठेवावे‎

जून महिना अर्धा संपत आला तरीही उन्हाचा चटका कमी झालेला नाही. एक-दोन दिवसांचे अपवाद सोडले, तर गेल्या आठवडाभरापासून पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. परिणामी हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची चांगलीच होरपळ होत आहे. . दरवर्षी साधारणपणे ७ ते १० जून दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणारा मान्सून यंदा काहीसा रेंगाळल्यामुळे १ ते १३ जून या कालावधीत तापमानाचा…

Read More

भटके आणि विमुक्त समाजाच्या‎प्रगती शिवाय देश महासत्ता नाही‎:डॉ. अरुण जाधव यांचे सोलापूर तसेच धाराशिवमध्ये स्वागत‎

इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला असला तरी आमच्या नशिबी गुन्हेगारीचा कलंक लागला असल्याची खंत भटके विमुक्त समाज राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी व्यक्त केली. मुशाफिरी यात्रेअंतर्गत राज्यातील भटके विमुक्त समाजातील शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व संविधानाने दिलेले मूलभूत हक्क व अधिकारासाठी घरगणना व जनगणना करणे ही काळाची गरज आहे, भटक्या, विमुक्त…

Read More

पवार म्हणाले, चर्चा नको, मागणी मान्य करा‎:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोनवर दोनदा चर्चेचे आवाहन, आ. रोहित पवारांचा नकार‎

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आ. रोहित पवार यांच्या सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज (शनिवार) दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी आंदोलनाला राज्यभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. विविध संघटना, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि शेतकऱ्यांची गर्दी आंदोलनस्थळी पाहायला मिळाली. आ. रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या दिवशी किसान सभेचे अजित नवले, खा. निलेश लंके,…

Read More