Headlines

Admin

प्रेमसंबंधाच्या संशयातून‎तरुणाची आत्महत्या‎:आरोपींवर गुन्हा दाखल‎करण्याची प्रक्रिया सुरु‎, वैराग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा‎

बार्शी तालुक्यातील पिंपरी (आर) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून एका २१ वर्षीय तरुणाला वारंवार मारहाण व मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला असून, या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी वैराग पोलिस . या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ हमराज राजुद्दीन पठाण यांनी वैराग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार,…

Read More

मोहोळ तालुक्यातील जि. प. शाळांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधी मंजूर:आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांची झालेली दुरावस्था दूर करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आमदार राजू खरे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मतदारसंघातील शाळांसाठी भरघोस निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार राजू खरे यांनी मागील…

Read More

विद्यापीठात शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’:पेट्रोल-डिझेल वाचवण्याचा निर्धार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियमातून वगळले‎

देशापुढील संकटाची मालिका लक्षात घेता, येत्या काळात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा भासणार आहे. या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ठरविले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यापीठ स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात एक बैठक पार…

Read More

गुरुकुंजात जीवन विद्यासंस्कार शिबिर‎:विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेमाच्या जागृतीची गरज- गोपाल उपाध्याय

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच चांगले संस्कार आत्मसात करून समाजात आदर्श नागरिक म्हणून वावरण्याचे आवाहन त्यांनी केले. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ अंतर्गत गुरुकुंज येथे आयोजित करण्यात आलेल्या जीवन विद्या सुसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read More

दिल्ली-सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याचा घरात आग लागून मृत्यू:एसीमध्ये स्फोट झाला होता; धनेंद्र कुमार सीसीआयचे पहिले अध्यक्ष होते

निवृत्त आयएएस अधिकारी धनेंद्र कुमार यांचा दिल्लीतील हौज खास येथील त्यांच्या घरात आग लागल्याने मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार, आग वातानुकूलन युनिटमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागली होती. अपघाताच्या वेळी घरात पाच लोक उपस्थित होते. धनेंद्र यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हरियाणा केडरचे 1968 च्या बॅचचे आयएएस अधिकारी धनेंद्र कुमार 80 वर्षांचे होते. ते वर्ल्ड बँकेत कार्यकारी…

Read More

खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली‎

मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या हजेरीत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धडकले. यावेळी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमधून निघालेला पक्षी व…

Read More

मूर्तिजापुरात आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांना सतर्कतेचे प्रशासनाचे आदेश:पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज, उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा‎

मूर्तिजापूर आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर येथील नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी आढावा सभा नुकतीच संपन्न झाली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी प . या महत्त्वपूर्ण बैठकीस शहर, ग्रामीण व माना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह कृषी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे आणि…

Read More

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’अभियान सुरू:पंचगव्हाण येथे विविध आजारांची तपासणी, दंत, नेत्र आणि ईसीजी तपासणीसह नागरिकांना मोफत आरोग्य कवच‎

राज्यभरात ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत अकोला जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर . काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या या शिबिरामध्ये पंचगव्हाण आणि परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात…

Read More

Mystery of Twisha Sharma’s death, retired judge Gajaad, those 7 big suspicions, due to which mother-in-law and husband were hanged

Marathi News National Mystery Of Twisha Sharma’s Death, Retired Judge Gajaad, Those 7 Big Suspicions, Due To Which Mother in law And Husband Were Hanged भोपाळ3 तासांपूर्वी कॉपी लिंक नोएडा निवासी ३३ वर्षीय माजी मॉडेल ट्विशाच्या भोपाळस्थित सासरी १२ मे रोजी झालेल्या मृत्यूच्या १५ दिवसांनंतर तिची सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांना अटक झाली…

Read More

जांबमध्ये लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवडीचा संकल्प:शाश्वत पाण्यासाठी आळाचीवाडी पुरंदर, सातारा, चंद्रपूर, गावांच्या अभ्यासातून करणार जलसंधारणाची कामे‎

जिल्ह्यातील जांब गावाला हरित करण्यासह पाण्याबाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी अमोल घायवट यांच्या पुढाकारातून पावसाळ्यात १० हजार झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. गत तीन वर्षात अकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये वृक्षारोपण करणाऱ्या अमोल घायवट यांनी . गतवर्षी त्यांच्या माध्यमातून अकोट तालुक्यात ४९ गावे आणि ६७ शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, अनेक ठिकाणी योग्य संगोपन…

Read More