Headlines

Admin

मनाचा मोठेपणाच उदात्त कार्याच्या प्रेरणा देतो:वऱ्हाडी हास्य कवी ॲड. खेळकर यांचे प्रतिपादन‎

इतरांचा सन्मान करण्यासाठी मनुष्याकडे मनाचा मोठेपणा लागतो. या मोठ्या मनानेच उदात्त कार्याच्या प्रेरणा मिळून समाजात उल्लेखनीय कार्य घडून येत असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वऱ्हाडी हास्य कवी ॲड. अनंत खेळकर यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आयोजित ५७ व्या विचारमंथन, मार्गदर्शन, सन्मान सोहळा तथा स्नेहमिलन मेळाव्यात ते अध्यक्षस थानावरून बोलत होते. या सोहळ्यात रिधोरा येथील सरपंच…

Read More

उत्तर प्रदेशात बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा स्लॅब कोसळला:6 जणांचा मृत्यू, 6 मजूर दबल्याची भीती, प्रत्यक्षदर्शी म्हणाले- वादळ-पावसामुळे अपघात

यूपीच्या हमीरपूरमध्ये बेतवा नदीवर बांधल्या जात असलेल्या पुलाचा स्लॅब शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता कोसळला. या अपघातात 6 मजुरांचा मृत्यू झाला. एएसपींच्या माहितीनुसार, 6 लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले आहेत. राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल (SDRF) बचावकार्यात गुंतले आहे. जेसीबीने ढिगारा हटवला जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वादळी वाऱ्यासह पावसामुळे स्लॅब कोसळला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हमीरपूरमध्ये 70-80 च्या वेगाने…

Read More

पुरुषोत्तम मासात 101 तेजस्विनी बालिकांचा वैदिक संस्कार यज्ञ, एकादश-कुंडीय दिव्य संकल्प यज्ञाने भारावले वातावरण‎

माहेश्वरी समाज ट्रस्ट, बालिका सशक्तिकरण अभियान व संस्कृती संवर्धन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘तेजस्विनी आर्या वीरांगणा संस्कार संकल्प यज्ञा’चा भक्तिमय वातावरणात समारोप झाला. या उपक्रमात १०१ तेजस्विनी माहेश्वरी बालिकांनी सलग सात दिवस पहाटे वैदिक मंत्रोच्चार, ईश्वरस्तुती, प्रार्थना आणि उपासनेसह एकादश-कुंडीय यज्ञात सहभाग घेत संस्कारमय वातावरण निर्माण केले. या यज्ञाचे ब्रह्मत्व…

Read More

बीकेसीतील 5 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या घशात?:वरुण सरदेसाईंचा एमएमआरडीएवर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील 5 एकर जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. बीकेसीच्या मध्यभागी असलेली कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक जमीन आणि सिटी पार्क हे प्रत्यक्षात एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वापरासाठी खासगी जागेसारखे बनवण्यात…

Read More

महसुलच्या धडक कारवाईने रस्त्याचा वाद आला संपुष्टात:मोर्शी तालुक्यातील कोपरा-अहमदपूर काम युद्धपातळीवर‎

तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपुरच्या सीमेवरील गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला एका क्लिष्ट पाणंद रस्त्याचा वाद संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे व महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यातून योग्य मार्ग निघाला. सध्या रस्त्याचे बांधकाम सुरु असून परंपरागत रस्ता मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या या गतीमान कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून तहसीलदार आणि…

Read More

कर्नाटकचे CM सिद्धरामय्या यांचा राजीनामा मंजूर:काँग्रेस हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला पोहोचले; शिवकुमार पुढील आठवड्यात शपथ घेऊ शकतात

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा पदाचा राजीनामा स्वीकारला आहे. सध्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील. तोपर्यंत सिद्धरामय्या कार्यवाहक मुख्यमंत्री राहतील. काँग्रेस हायकमांडच्या निर्देशानुसार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु राज्यपाल शहरात नसल्यामुळे तो मंजूर होऊ शकला नव्हता. शुक्रवारी बेंगळुरूला पोहोचलेल्या राज्यपालांनी राजीनामा मंजूर केला. पक्ष…

Read More

अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढीचा विषय 9 वर्षांपासून कागदावरच:2014 मध्ये 100 बेडची मान्यता मिळूनही जागा व इमारतीअभावी 30 बेडचे रुग्णालय

येथील उपजिल्हा रुग्णालयाला २००४ मध्ये ५० बेड आणि २०१४ मध्ये १०० बेडचा दर्जा मिळाला. मात्र सुसज्ज इमारती अभावी रुग्णसेवा निधी केवळ ३० बेडपुरताच मर्यादित आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिली, तरी केवळ मोजणी . सन २००४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या पुढाकाराने तत्कालीन…

Read More

राम चरण फ्लॉप झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेले होते:चाहत्यांची माफी मागताना म्हणाले होते- चांगले चित्रपट निवडणार; 'RRR' मुळे ग्लोबल स्टार बनले

मेगास्टार वडील चिरंजीवी यांच्या वारशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे राम चरणसाठी सोपे नव्हते. करिअरच्या सुरुवातीच्या ब्लॉकबस्टर यशामुळे ते स्टार बनले, पण फ्लॉप चित्रपटांनी त्यांना खोल नैराश्य आणि आत्म-संशयात ढकलले. एका वेळी ते स्वतःला खोलीत बंद करून घेत असत आणि चाहत्यांची माफी देखील मागावी लागली. बॉलिवूड पदार्पणातील अपयश आणि कोविड दरम्यानच्या मानसिक संघर्षामुळे त्यांचा मार्ग…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच आजच्या तरुणाईला ऊर्जा देणारे:संपत बारस्कर यांचे प्रतिपादन, चौपाटी कारंजावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण‎

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक नाव नसून ती प्रखर देशभक्तीची धगधगती मशाल आहे. महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, अद्वितीय लेखक आणि थोर समाजसुधारक असलेल्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सेल्युलर जेलमधील काळ्यापाण्याची अमानुष शिक . क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील चौपाटी कारंजा येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात…

Read More

भगवंताने केलेल्या विविध लीला प्रत्येक मनुष्याला संदेश देतात- लखन महाराज:जयभवानीनगरमधील सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता‎

सिल्लोड शहरातील जयभवानीनगर येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, संगीतमय शिवमहापुराण कथा या कार्यक्रमाची लखन महाराज पाटील चिंचखेडेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. या अखंड हरिनाम सप्ताहा दरम्यान होत असलेल्या दररोजच्या धार्मिक कार्यक्रमासाठी परिसरातील भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी लखन महाराजांनी उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहिभात, वैकुंठी…

Read More