Headlines

Admin

मनोवृत्तीनुसार देवतांची उपासना भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य- शास्त्री महाराज:दगडूशेठ ट्रस्टच्या श्रीगणेश गीतेतील 'भक्तीयोगा' प्रवचनमालेत निरूपण

थेट परब्रह्माची पूजा करणे शक्य नसल्याने विविध माध्यमांची निर्मिती झाली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या मनोवृत्तीनुसार वेगवेगळ्या देवतांची उपासना हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन प.पू. गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री महाराज यांनी केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत ते बोलत होते. शास्त्री महाराज म्हणाले की, “इतके देव…

Read More

Young Face Loneliness, 36-45 Age Group Under Most Pressure

नवी दिल्ली13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नोकरी आणि करिअरचा ट्रेंड वेगाने बदलत आहे. ग्लोबल मार्केट रिसर्च फर्म इप्सोसच्या जनरेशन रिपोर्ट 2026 नुसार, आजच्या काळात नोकरीचे सर्वात मोठे आव्हान फक्त पैसे कमावणे राहिलेले नाही. मानसिक थकवा, सतत उपलब्ध राहण्याचा दबाव, एकटेपणा आणि वैयक्तिक आयुष्यासाठी वेळेचा अभाव या नवीन कार्यसंस्कृतीच्या सर्वात गंभीर समस्या आहेत. या अहवालात कर्मचाऱ्यांच्या कामाच्या…

Read More

सप्टेंबरअखेरपर्यंत पोस्को कोर्ट इमारत बांधकाम पूर्ण करा:टाटा प्रोजेक्ट्सला आदेश, अन्यथा थेट कारवाईचा इशारा

पुणे जिल्हा न्यायालय (शिवाजीनगर) येथील ‘पोस्को’ कोर्ट इमारतीच्या रखडलेल्या बांधकामावरून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी कंत्राटदार कंपनी ‘टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड’ला सक्त ताकीद दिली आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याचे आदेश देत, मुदतीत काम न झाल्यास कंत्राट रद्द करण्याची कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शुक्रवारी झालेल्या आढावा…

Read More

पुण्यात 67,956 थकबाकीदारांनी अभय योजना धुडकावली:सजग नागरिक मंचाचा सवाल, महापालिका प्रशासनावर कारवाईचा दबाव

पुणे महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबवण्यात आलेल्या अभय योजनेला हजारो सराईत थकबाकीदारांनी धुडकावून लावल्याचे समोर आले आहे. एकूण ६७,९५६ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. या पार्श्वभूमीवर, अशा थकबाकीदारांवर महापालिका प्रशासन नेमकी कधी आणि कोणती कारवाई करणार, असा सवाल सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने १५ नोव्हेंबर २०२५ ते १५ मार्च…

Read More

एनसीईआरटी पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट करण्यासाठी मोर्चा:महाराष्ट्र भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय- छत्रपती वृषाली राजे भोसले

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमधून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याच्या निषेधार्थ पुण्यात भव्य ‘महाराष्ट्र धर्म मोर्चा’ काढण्यात आला. सातारा गादीच्या प्रतिनिधी छत्रपती वृषाली राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र हा केवळ भूप्रदेश नसून तो भारतीयांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, असे मत छत्रपती वृषाली राजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले. मराठा साम्राज्याचा नकाशा एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये पुन्हा…

Read More

विद्यार्थी म्हणाले- CBSE OSM मध्ये शिक्षकांनी अस्पष्ट उत्तरपत्रिका तपासल्या:CBSE वेबसाइट क्रॅश; पुनर्मूल्यांकन शुल्क 100 ऐवजी 8000 रुपये मागत आहेत

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन म्हणजे CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टीममध्ये अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. स्कॅन केलेल्या अस्पष्ट प्रती तपासणे, शुल्क भरूनही स्टेटस प्रलंबित दाखवण्यापासून ते CBSE च्या पोस्ट-व्हेरिफिकेशनचे सर्व्हर डाउन असणे आणि तांत्रिक अडचणींसारख्या अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती शेअर केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या…

Read More

ध्रुव राठी म्हणाला- मोदी जिथेही जातील, त्यांना शरमिंदा करा:अभिनेत्री गुल पनाग संतापली; परदेशी भूमीवर PM पदाची खिल्ली उडवणे चुकीचे

बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग यांनी सोशल मीडियावर यूट्यूबर ध्रुव राठी यांच्या एका पोस्टवर टीका केली आहे. ध्रुव राठी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक पोस्ट लिहिली होती, ज्यात त्यांनी पंतप्रधानांना परदेशी भूमीवर लाजिरवाणे केल्याचे म्हटले होते. यावर उत्तर देताना गुल पनाग म्हणाल्या की, सरकारशी असहमत असणे आणि विरोध करणे हा लोकशाहीचा भाग आहे, परंतु परदेशात…

Read More

एव्हरेस्टवरून उतरताना दोन भारतीयांचा मृत्यू:अति थकल्यामुळे धाप लागली होती, शेर्पा बचाव पथकाने वाचवण्याचा प्रयत्न केला होता

माउंट एव्हरेस्टवर चढाई करणाऱ्या दोन भारतीय गिर्यारोहकांचा उतरताना मृत्यू झाला. ही माहिती शुक्रवारी नेपाळ मोहीम संचालक संघाचे सरचिटणीस ऋषी भंडारी यांनी दिली. त्यांनी सांगितले की, अरुण कुमार तिवारी आणि संदीप अरे नावाचे गिर्यारोहक एव्हरेस्टवरून उतरताना खूप थकून गेले होते. यामुळे त्यांना धाप लागली होती. एव्हरेस्ट सर करून परत येत होते भंडारी यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले…

Read More

कल्याणमध्ये पोलिसांची मोठी कारवाई:तब्बल 34 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त, पठाण गँगच्या म्होरक्यासह 5 जणांना ठोकल्या बेड्या

कल्याणमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 34 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. तसेच कुख्यात ड्रग्स माफिया अमजद यूसुफ पठाण याच्यासह पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. यामुळे कल्याण अमली पदार्थ विरोधी पथकाला कुख्यात ड्रग्स माफिया तस्कर पठाण गँगच्या मुसक्या अवळण्यात मोठे यश आले आहे. तसेच मुंबई गोरेगाव नेक्सो घटनेतील धागेदोरे इथेही असण्याची शक्यता वर्तवली…

Read More

जुन्या रिक्षांचे होणार इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर:सरकार सकारात्मक, चार्जिंग अन् किटसाठी रोज पैसे घेण्याचा पर्याय – मंत्री सरनाईक

पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे रिक्षा चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून सरकारने जुन्या रिक्षांचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षात रुपांतर करण्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. मंत्रालयात पेट्रोल, सीएनजीवर चालणाऱ्या जुन्या रिक्षाचे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक रिक्षामध्ये रूपांतर करणे आणि ईव्ही…

Read More