Headlines

Admin

"ट्रॅव्हल जिहाद'चा आरोप करत एक तास रास्ता रोको:आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात कायनेटीक चौकात हिंदुत्वादी संघटनांचे आंदोलन

अहिल्यानगर – पुणे शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम वाहकाने हिंदू महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंदू प्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या मुस्लिम कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आ….

Read More

हलगर्जीपणा:बैठक होत नसल्याने निराधार योजनेचे 542 प्रस्ताव धूळखात, आ. विवेक कोल्हे यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे‎

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचा संपूर्ण कारभार सध्या रामभरोसे चालला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या प्रचंड हलगर्जीपणामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे तालुक्यातील तब्बल ५४२ गरिबांचे नवीन प्रस्ताव तहसील कार्यालयात मागील अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या समित्यांच्या बैठकांचे वेळेवर आयोजन होत नसल्याने गोरगरीब, वयोवृद्ध आणि निराधार…

Read More

'ये है मोहब्बतें' मधील रुही 'खतरों के खिलाडी' मध्ये दिसणार:म्हणाली – आता मी लहान मुलगी राहिले नाही; दिव्यांकाला 'आयर्न लेडी' मानते

टीव्हीवरील सर्वात लाडकी आणि निरागस ‘रुही’ म्हणजेच रुहानिका आता मोठी झाली आहे. ‘ये है मोहब्बतें’ मध्ये आपल्या अभिनयाने कोट्यवधी लोकांची मने जिंकणारी रुहानिका आता एका नवीन अवतारात दिसणार आहे. ती रोहित शेट्टीच्या ‘खतरों के खिलाडी’ या शोद्वारे रिॲलिटी टीव्हीच्या जगात पदार्पण करत आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना रुहानिकाने तिच्या या नवीन प्रवासावर, तिची जुनी…

Read More

गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट देशमुख यांचे निधन:राजकीय वारसा असूनही सादगीने जगले; शांत, संयमी, मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपलं

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ नेते आणि विक्रमवीर आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ सुपुत्र पोपट गणपतराव देशमुख यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच सांगोला आणि मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त…

Read More

कोरफळे हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता:बाेधले महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यास हजारो भक्तांचा सहभाग‎

छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरफळे ( ता. बार्शी) येथील आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी गुरूवर्य डॉ जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने अतिशय धार्मिक व भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी कोरफळे व परिसरातील गावातील हजारो भक्त उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या काळात…

Read More

14 दिवसांनंतर पारा 45 पार; दिवसभरात 11.2 ने वाढ:संध्याकाळी ढग आले दाटून; वातावरणात झपाट्याने बदल

. जिल्ह्यात हवामानाचा विचित्र खेळ सोमवारी जाणवला. तब्बल १५ दिवसांनी ११ मे रोजी ४५.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. यापूर्वी २८ एप्रिल रोजी कमाल तापमान ४५.२ होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजता ३३.९ अंश सेल्सिअस असलेले तापमान संध्याकाळ ५.३० वाजता ४५.१ अंशापर्यंत पोहोचले. सकाळ ते संध्याकाळपर्यंत ११.२ अंश सेल्सिअस तापमान वाढले तरी ६ नंतर मात्र ढग…

Read More

आयुष्मान म्हणाला- नाते विश्वासावर टिकते:मुदस्सर म्हणाले- शंकेवरचा उपाय लुकमान हकीम यांच्याकडेही नव्हता, हीच चित्रपटाची कथा

‘पती पत्नी और वो 2’ या चित्रपटाबद्दल आयुष्मान खुराना आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांनी दैनिक भास्करशी संवाद साधला. दोघांनी विवाहित नात्यांमधील विश्वास, संशय, रेड फ्लॅग-ग्रीन फ्लॅग आणि आजच्या नातेसंबंधांमधील गुंतागुंतीवर आपले मत मांडले. आयुष्मानने वैयक्तिक आयुष्यातील अनुभव शेअर केले, तर मुदस्सरने कौटुंबिक मनोरंजक चित्रपटांबद्दलच्या आपल्या आकर्षणावर चर्चा केली. संवादातील काही खास अंश वाचा… प्रश्न: ‘पती…

Read More

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासह श्वान दंश लसीकरणाला हिरवी झेंडी:मनपा स्थायी समितीच्या सभेत निविदा; शेल्टर हाऊस उभारणीला मंजुरी‎

शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात त्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसह श्वान दंश लसीकरणासाठी शासनाच्या निर्धारित दरापेक्षा प्राप्त कंत्राटदार संस्थेच्या कमी दराच्या निविदेला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या सभेमध्ये बहु . शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, विविध विकासकामांच्या निविदा, पाणीपुरवठा विभागातील प्रलंबित देयके तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेतील सर्व विषयांना…

Read More

उन्हाळ्यामध्ये कार्बोनेटेड पेय कटाक्षाने टाळा:आहारतज्ज्ञांचे मत, नैसर्गिक, फळांचे पेय, पदार्थांचा आहारात समावेश करण्याच्या सूचना‎

उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा, त्यातल्या त्यात विदर्भाचा उन्हाळा म्हटल की आग ओकणारा सूर्य कोणालाही शहारे आणतो. अशा उन्हाळ्यात आपल्या स्वास्थ्याची योग्य काळजी घेण्याची विशेष आवश्यकता आहे. कारण, उन्हाळात पचन शक्ती ही काहीशी कमकुवत होते. परिणामी पचन शक्ती कायम ठेवत आरोग्य लाभ व्हावा, यासाठी आपण दक्ष राहणे गरजेचे आहे. रसाळ, मधूर फळे, हिरव्या मोसमी पालेभाज्या…

Read More

मोजलेला हरभराही परत नेण्याची वेळ:नाफेडच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह, पोर्टल बंद पडल्याने अंजनगावात हरभरा खरेदीत गोंधळ‎

हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत हरभरा (चना) खरेदी प्रक्रियेत अंजनगाव सुर्जी तालुक्यात मोठा गोंधळ निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन नोंदणी करून पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर मोजणीसाठी बोलावण्यात तर आले. मात्र अचानक नाफेडचे पोर्टल बंद पडल्याने खरेदी प्रक्रिया थांबवण्यात आली आणि काही शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करत आल्यापावलीच परत जावे लागले. सकाळपासून ट्रॅक्टरभर चना घेऊन…

Read More