Headlines

मीटरची सरासरी किंमत 20 हजार रुपये:10 ते 15 लाख शेतकऱ्यांना मीटरने पाणी; 2 हजार 250 काेटींचा बाेजा, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची शिफारस

धरण, नदी यासह अन्य जलाशयातून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात 10 टक्क्यापर्यंत वाढ करण्यापाठोपाठ आता या पाण्याचे मोजमाप मीटरद्वारे करण्याची शिफारस महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने केली आहे. आता त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी जलसंपदा विभागावर आली आहे. मीटर बसवल्याने आर्थिक बोजा पडेल, असे कारण सांगून त्याला विरोध होऊ लागला आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाली तर राज्याला 10 ते…

Read More

कौंडण्यपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानला प्रथम क्रमांक:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार2026'' प्रदान‎

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आले. शतकानुशतकांची पायी वारीची परंपरा जपत स्वच्छता, पर्यावरण, सामाजिक जनजागृती आणि प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या दिंड्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारामध्ये श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान यांनी प्रथम क्रमांक पटकावला. संस्थानला एक…

Read More

तरुणाईच्या एकजुटीपुढे हिटलरशाही झुकली:उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची केंद्र सरकारवर जहरी टीका‎

परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात जेन झीने आंदोलन केले. तरुणाईच्या एकजुटीपुढे ही हिटलरशाही झुकली आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. भारतात लोक नव्हे, तर झुरळे राहतात, अशा पद्धतीने सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांशी वागत आहेत. मात्र तरुणाईच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले. नीट पेपरफुटीप्रकरणी देशभर उसळलेल्या संतापानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री…

Read More

‘गजर माऊली’चा कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय:विठ्ठलभक्तीचा जागर; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पुढाकार‎

आषाढी एकादशीनिमित्त आयोजित ‘गजर माऊली’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय करून टाकले. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे प्रमिलाताई ओक नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमाला रसिक-भक्तांची मोठी उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन हभप संतोष महाराज पिसे आणि ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ प्रा. रावसाहेब काळे यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याणी पवित्रकार यांच्या सुमधुर आवाजातून भक्तिगीते, अभंग, विठ्ठलभक्तीपर रचनांचे सादरीकरण झाले. त्यावेळी वातावरण अधिकच भक्तिमय…

Read More

दुसऱ्या विवाहासाठी 2 वर्षांच्या चिमुकल्याला छतावरून ढकलले:सोलापुरात पत्नीसह सासरच्या 5 जणांवर फौजदारी तक्रार

दुसऱ्या विवाहात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन वर्षांच्या निष्पाप मुलाला छतावरून ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. या गंभीर प्रकरणी स्थानिक पोलिसांकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने, अखेर मुलाचे वडील विक्रम कामूर्ती यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला असून, पत्नीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध खासगी फौजदारी तक्रार…

Read More

महापालिका 492 गाळे ताब्यात घेणार:गाळाधारकांकडे 14 कोटी थकीत, आज देणार नोटीस, 49 व्यापाऱ्यांनी भरले 1.25 कोटी‎

महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यावसायिक गाळ्यांवरील थकीत भाडेवसुलीसाठी प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. शहरातील महापालिकेच्या मालकीचे ५३५ व्यावसायिक गाळे आहेत. त्यापैकी ४९२ गाळेधारकांकडे तब्बल १४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामुळे सोमवारपासून (दि. २७) संबंध . महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे मालमत्ता कर, पाणीपट्टी, गाळेभाडे या प्रमुख महसुली स्रोतांमधून अपेक्षित वसुली होत नाही. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होत…

Read More

पैशामुळे माणसातला माणुसकीपणाच हरवत चालला:निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे मत, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामध्ये कार्यक्रम‎

कर्माला माफी नाही, या कलियुगात माणूस संताशिवाय सुखी होणार नाही, या जगाला सुखी व्हायचं असेलतर, हरी नामा शिवाय पर्याय नाही, मी पणा व अहंकार अंगिकारल्यामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. या पासून माणूस लांब राहिल्यास आनंद व समाधान मिळते, आई, वडील, संत हेच खरे आपल्या जीवनातील उत्तम मार्गदर्शक असून, या युगात माणसाला किंमत नसून पैशाला किंमत…

Read More

सर्व विषय बदलले…सहावीचे हिंदी पुस्तक 10 वर्षांपासून जैसे थे:त्रिभाषा सूत्रावरील शासन निर्णय रखडल्याने हिंदीचे 2016 चेच पुस्तक कायम‎

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या अभ्यासक्रमात व्यापक बदल केले आहेत. सहा . राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार अनुभवाधारित, कौशल्याधारित आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार बहुतांश विषयांची पुस्तके नव्याने तयार करण्यात आली. मात्र हिंदी विषयात…

Read More

शेतकरी आणि कष्टकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, पंचायत समिती सभापती अनिता बनकर यांचे आवाहन‎

केंद्र व राज्य शासनाची मनरेगा योजनेचे नव्याने सुधारणा करून जीरामजी ही योजना सुरू केली असून शेतकऱ्यांनी जीरामजी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अनिता बनकर यांनी केले आहे. बनकर म्हणाल्या की, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. सिंचन विहीर,गायगोठे, शेततळे,विविध फळ व वृक्षलागवड, पाणंद रस्ते सह विविध विकास कामांचा यात…

Read More

ठाण्यात निवृत्त अधिकाऱ्याला घातला 65 लाखांचा गंडा:शेअर बाजारात दुप्पट परतावा देण्याचे आमिष

नवी मुंबईतील ‘स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया’च्या (सिडबी) ७३ वर्षीय निवृत्त सरव्यवस्थापकाची ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने ६५.१९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या या पीडित व्यक्तीला २३ जून रोजी एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडले. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून दुप्पट परतावा देण्याचे आमिष ग्रुप ॲडमिनने दिले. ग्रुपवर…

Read More