Headlines

विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू कराव्यात:शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेली नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ….

Read More

नाशिक प्रकरणात 'TCS' मलेशियाचा थेट संबंध:शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट, म्हणाले- MIM नेत्यांची चौकशी करावी

नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून मलेशियातील टीसीएसचा थेट संबंध असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन निरुपम यांनी मलेशियात बसलेला फरार आरोपी इस्लामिक धर्मप्रचारक…

Read More

सातारा गुन्हेगारी वृत्त:प्रेमविवाहानंतरच्या छळातून युवकाची आत्महत्या दहा जणांवर गुन्हा

प्रेमविवाह केल्यानंतर सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात एका युवकाच्या आत्महत्येनंतर दहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दहिगाव (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील किरण महादेव ढवळे (३५) यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची घटना घडली. त्यांच्या बहिणी शितल ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रेमविवाहाचा…

Read More

Sharad Pawar Suggests CM Farm Loan Waiver; Supriya Sule to Attend INDIA Meet

राज्यातील शेतकरी कर्जमाफी, वादळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि INDIA आघाडीची आगामी रणनीती या महत्त्वाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारच्य . INDIA आघाडीच्या बैठकीत सुप्रिया सुळे सहभागी होणार दिल्लीमध्ये आज होत असलेल्या INDIA आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, देशातील एकूण…

Read More

भूखडांचे बनावट कागदपत्र तयार करून खऱ्या मालकालाच फसवण्याचा प्रयत्न:बनवेगिरी उघड करण्यासाठी‎लंडन कनेक्शन ठरले महत्वाचे‎

नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बोरगाव धर्माळे येथे हायवे टच १९,५१२ वर्गफुट भूखंडांचे बनावट दस्तऐवज एकाने तयार केले. त्याचे बाजारमुल्य जवळपास ३ कोटी आहे. या बनावट दस्तऐवजाच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करुन न्यायालयात त्याने याचिका दाखल केली. मात्र हा प्रकार भुखंडाचा मालक व या भुखंडाचे मुख्यत्यारपत्र ज्याच्या नावे आहे, त्यांना माहिती झाला. कारण…

Read More

असंख्य दिव्यांनी उजळले श्रीक्षेत्र कौंडण्यपूर:दीपोत्सवाने भाविक मंत्रमुग्ध, वर्धा नदीघाटापासून रुख्मिणी मंदिरापर्यंत दिव्यांची आरास

विदर्भाची राजकन्या श्री रुख्मिणी माता यांचे माहेरघर आणि भगवान श्रीकृष्णाचे सासर म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे अधिकमासानिमित्त एक लाख दिव्यांच्या दीपोत्सवाचे आयोजन केले.या दिव्य सोहळ्याने कौंडण्यपूर नगरी भक्ती आणि प्रकाशाच्या तेजाने उजळून निघाली. भागवताचार्य माउली महाराज सालगावकर यांच्या सात दिवसीय भागवत सप्ताहाचा समारोप या भव्य दीपोत्सवाने झाला. वर्धा नदीच्या घाटापासून थेट श्री रुख्मिणी माता…

Read More

रुग्णालयाच्या स्वच्छतेवरून सुनेत्रा पवार संतापल्या!:अचानक पाहणीत उघडकीस आला अस्वच्छतेचा प्रकार; कर्मचाऱ्यालाच सुनावले खडे बोल

बारामतीतील एका रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावरून संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालय परिसरातील अस्वच्छता आणि व्यवस्थेतील त्रुटी पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच कामचुकार कर्मचाऱ्यांची ‘नावे लिहून घ्या’ असे निर्देशही यावेळी सुनेत्रा पवारांनी दिल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा…

Read More

मेळघाटच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक:संघर्ष यात्रेदरम्यान आश्वासनांची काय स्थिती? ग्रामस्थांकडून घेताहेत माहिती‎

मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वनहक्क आणि रस्त्यांच्या बिकट प्रश्नांसाठी दोन महिन्यांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष पदयात्रा काढली होती. मात्र, या पदयात्रेनंतरही मेळघाटातील अनेक मूलभूत प्रश्न अद्याप जसेच्या तसे कायम असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या…

Read More

मान्सूनपूर्व कामांना वेग:आदिला नदी 97 % स्वच्छतेचा मनपाचा दावा; गाळ स्वत: उचलून 30 लाख बचत

गेल्या वर्षी आदिला नदीला पूर येऊन काही वसाहतीत पाणी शिरल्यामुळे यंदा मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. नगर अभियंता कार्यालय आणि आठ झोनच्या माध्यमातून शहरात मान्सूनपूर्व कामे कामे केली जात आहेत. आदिला नदी स्वच्छतेची जबाबदारी झोन क्रमंाक एक आणि सहाकडे आहे. यंदा नदीपात्रातील प्रवाह सुरळीत राहावा व पूर संकट येऊन नये म्हणून नदीपात्र स्वच्छतेचे काम ९७…

Read More

वैनगंगा नदीत खाजगी बोट उलटली:भंडाऱ्यामध्ये दोघे बुडाले, पाच जणांनी पोहून वाचवले प्राण

भंडारा जिल्ह्यातील करचखेडा येथे वैनगंगा नदीत रविवारी सायंकाळी एका खासगी बोटीला अपघात झाला. आंघोळीसाठी गेलेल्या सात मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर पाच जणांनी पोहून आपले प्राण वाचवले. ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. भंडारा आणि पवनी परिसरातील सात मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठी करचखेडा येथील वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. तेथून ते एका…

Read More