Headlines

प्रत्येक केंद्रावर रोज 150 रुग्णांची ओपीडी हवीच:हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, "आपला दवाखाना'' प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवा; डॉ. कपिल आहेर यांचे आदेश‎

अहिल्यानगर आपला दवाखाना हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि जनतेच्या हक्काचा उपक्रम आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी आरोग्य विभागाने गांभीर्याने पार पाडलीच पाहिजे. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये दररोज किमान १०० ते १५० रुग्णांची तपासणी (ओपीडी) झालीच पाहिजे. नागरिकांना सर्व औषधोपचार मोफत उपलब्ध असल्याने, कर्मचाऱ्यांनी स्वतः वस्त्यांमध्ये जाऊन या सुविधांबाबत जनजागृती करावी, असे प्रतिपादन नाशिक आरोग्य…

Read More

एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण आखणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य‎:70 लाख एकल महिलांच्या प्रश्नांसाठी सरकारकडून ”धोरण मसुदा समिती”ची स्थापना

Marathi News Local Maharashtra Ahmednagar Maharashtra Is The First State In The Country To Formulate A Separate Policy For Single Women, The Government Has Formed A ‘Policy Drafting Committee’ To Address The Issues Of 70 Lakh Single Women अकोले2 तासांपूर्वी कॉपी लिंक “कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांसह राज्यातील लाखो एकल, परित्यक्ता आणि विधवा महिलांचा रडण्यापासून…

Read More

टेंभुर्णीतील 3 कोटी लुटीचा मास्टरमाईंड नोकरच:2.70 कोटींचा मुद्देमाल जप्त, लोकनाट्य कला केंद्रात मौजमजा, चडचणच्या व्यापा-याच्या रकमेवरील डल्ला‎

. चडचणच्या साडी व्यापाऱ्याचा पूर्वीचा नोकरच ३ कोटींच्या दरोड्याचा मास्टरमाइंड निघाला. टेंभुर्णी-करमाळा रस्त्यावर फिल्मी स्टाइलने टेम्पो अडवून व्यापाऱ्याच्या व्यवस्थापकाला लुटणाऱ्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी अवघ्या पंधरवड्यात जेरबंद केले. अटक केलेल्या ४ आरोपींकडून तब्बल २ कोटी ७० लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. विशेष म्हणजे, चोरीच्या पैशांवर मोबाइल खरेदी तर मोडनिंब, बार्शी येथील लोकनाट्य कला केंद्रात लाखो रुपयांची…

Read More

विद्यापीठात शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’:पेट्रोल-डिझेल वाचवण्याचा निर्धार, दिव्यांग कर्मचाऱ्यांना नियमातून वगळले‎

देशापुढील संकटाची मालिका लक्षात घेता, येत्या काळात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा भासणार आहे. या पार्श्वभूमीवर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने शनिवारपासून ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे ठरविले आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यापीठ स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात एक बैठक पार…

Read More

मूर्तिजापुरात आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांना सतर्कतेचे प्रशासनाचे आदेश:पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज, उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा‎

मूर्तिजापूर आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर येथील नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी आढावा सभा नुकतीच संपन्न झाली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी प . या महत्त्वपूर्ण बैठकीस शहर, ग्रामीण व माना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह कृषी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे आणि…

Read More

सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा:म्हाडाच्या पदावरून नवा वाद; विरोधाला आनंद परांजपेंचं शांत पण ठाम उत्तर

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाच्या हालचालींना वेग आला असतानाच आता आणखी एका पत्रामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या एका पत्राची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पत्रात शिवसेना नेते आनंद परांजपे यांची एका महत्त्वाच्या पदावर होणारी नियुक्ती थांबवण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे….

Read More

बीकेसीतील 5 एकर जमीन अधिकाऱ्यांच्या घशात?:वरुण सरदेसाईंचा एमएमआरडीएवर गंभीर आरोप; थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील 5 एकर जागेवरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एमएमआरडीए अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. बीकेसीच्या मध्यभागी असलेली कोट्यवधी रुपयांची सार्वजनिक जमीन आणि सिटी पार्क हे प्रत्यक्षात एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वापरासाठी खासगी जागेसारखे बनवण्यात…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच आजच्या तरुणाईला ऊर्जा देणारे:संपत बारस्कर यांचे प्रतिपादन, चौपाटी कारंजावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण‎

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक नाव नसून ती प्रखर देशभक्तीची धगधगती मशाल आहे. महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, अद्वितीय लेखक आणि थोर समाजसुधारक असलेल्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सेल्युलर जेलमधील काळ्यापाण्याची अमानुष शिक . क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील चौपाटी कारंजा येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात…

Read More

कळवण रुग्णालयातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती नियुक्त:औषध तुटवडा, रुग्णांची हेळसांड व रेफरच्या वाढत्या तक्रारींमुळे समिती स्थापन‎

कळवण उपजिल्हा रुग्णालयातील वाढत्या तक्रारींची दखल घेत आरोग्यमंत्र्यांच्या आदेशान्वये नोडल अधिकारी तथा मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्निल सांगळे यांनी अचानक रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. या पाहणीत रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे तसेच रु . भेटीदरम्यान रुग्णांना औषधे न मिळणे, वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसणे, साधारण रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयात रेफर करणे, तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न…

Read More

पानगव्हाण येथील शेतकरी कन्या वैष्णवीची मुंबई पोलिस दलात निवड:पानगव्हाण येथील गा वकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक‎

जिद्द, चिकाटीच्या जोरावर पानगव्हाण येथील शेतकरी कन्येने मुंबई पोलिस दलात स्थान मिळवले. या यशानंतर ग्रामस्थांनी तिची घोड्यावर बसवून भव्य मिरवणूक काढली. वैजापूर तालुक्यातील पानगव्हाण येथील शेतकरी विनायक तुळशीराम घायवट यांना पाच मुली व एक मुलगा आहे. त्यांची तिसऱ्या क्रमांकाची कन्या वैष्णवी ही आई संगीता यांच्यासोबत घरकाम करत असे. शेतीच्या कामातही ती नेहमी मदत करत असे….

Read More