Headlines

संभाजीनगर आता सुरक्षानगर:छत्रपती संभाजीनगरमधील कंपन्या भारतीय सैन्यदलाच्या दिमतीला

केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळ देत छत्रपती संभाजीनगर शहर देशातील एक प्रमुख डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणजे संरक्षण दलासाठी शस्त्रास्त्र निर्मितीची नगरी म्हणून वेगाने उदयास येत आहे. बदलत्या युद्धजन्य परिस्थितीत भारताचे आत्मनिर्भरतेचे धोरण स्थानिक उद्योगांना मोठी चालना देणारे ठरले आहे. सध्या शहरातील लहान-मोठ्या ७० ते १०० प्रमुख उद्योगांमधून थेट भारतीय सैन्यदल,…

Read More

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 150 वर इच्छुकांमुळे महायुतीत ताणाताणी:मुख्यमंत्री फडणवीसच अंतिम निर्णय घेणार

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीत १७ जागा जिंकण्याचा निर्धार करत महायुतीने आपली रणनीती आखली आहे. जागावाटपावरून विरोधकांकडून टीका होत असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांना लक्ष्य केले आहे. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नसून, सन्मानजनक जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच जाहीर होईल, असे संकेत वरिष्ठ स्तरावरून मिळत आहेत. मात्र, १७ जागांसाठी १५० पेक्षा अधिक इच्छुकांमुळे…

Read More

अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षपदी नीरज अग्रवाल:चंचल अग्रवाल सचिव; २०२६-२८ साठी कार्यकारिणीची निवड

परतवाडा येथील अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षपदी नीरज अग्रवाल यांची, तर सचिवपदी चंचल अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी २०२६-२८ या कालावधीसाठी असेल. नुकत्याच झालेल्या आमसभेत सर्वसंमतीने या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत ममता संतोष अग्रवाल आणि सरिता पुरुषोत्तम अग्रवाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. श्रद्धा मनोज अग्रवाल कोषाध्यक्षपदी, तर मनीषा सुभाषजी केजडीवाल…

Read More

वरुडमध्ये अतितापमानामुळे संत्रा-मोसंबीची फळगळ:शेतकऱ्यांकडून हेक्टरी १ लाखाच्या मदतीची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

वरुड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे संत्रा आणि मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाने प्रतिहेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी ‘किसान न्याय हक्क संघर्ष समिती’ने केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. वरुड तालुका संत्रा आणि…

Read More

मोर्शीत दीड वर्षांपासूनचा पाणंद रस्त्याचा वाद मिटला:कोपरा-अहमदपूर पाणंद रस्त्याचे काम आता वेगाने सुरू

मोर्शी तालुक्यातील मौजे कोपरा आणि मौजे अहमदपूरच्या सीमेवरील दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्त्याचा वाद अखेर संपुष्टात आला आहे. मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे आणि महसूल प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीमुळे यावर तोडगा निघाला. सध्या या रस्त्याचे बांधकाम वेगाने सुरू असून, परंपरागत रस्ता मोकळा झाला आहे. हा वाद गेल्या दीड वर्षांपासून प्रलंबित होता. सीमेवर एकाच शेतकऱ्याची दोन्ही गावांमध्ये…

Read More

खानापुरात अशुद्ध पाणीपुरवठा, ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीत हल्लाबोल:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे बीडीओंसमोर सादर

खानापूर गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही अशुद्ध असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात धडक दिली. यावेळी गावकऱ्यांनी पाण्याच्या पाईपलाईनमधून निघालेला पक्षी आणि त्याची पंखे थेट…

Read More

210 साखर कारखान्यांकडून 1036 लाख टन ऊसाचे गाळप:'विस्मा'ची साखर-जैवऊर्जा परिषद पुण्यात, उत्कृष्ट कारखान्यांचा सन्मान

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) यांच्यावतीने शनिवारी (३० मे) पुणे येथे साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) या विषयावर एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत विशेष उल्लेखनीय काम केलेल्या साखर कारखान्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब…

Read More

पुण्यातून तरुणाचे अपहरण, जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी कट:लोणीकंद पोलिसांनी 300 किमी पाठलाग करत 7 आरोपींना अटक केली

पुण्यातून एका २९ वर्षीय तरुणाचे जबरदस्तीने लग्न लावण्यासाठी अपहरण करण्यात आले होते. लोणीकंद पोलिसांनी तातडीने कारवाई करत ३०० किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून या तरुणाची सुखरूप सुटका केली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार महिलेसह सात आरोपींना अटक करण्यात आली असून, एका विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पीडित तरुणाचे नाव निलेश लक्ष्मण बोड्रे…

Read More

मराठी रंगभूमीला कलात्मकतेची नवी दिशा हवी:श्रीराम लागू नाट्य महोत्सवातील परिसंवादात तज्ज्ञांनी मांडले विचार

मराठी रंगभूमी केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता, मानवी जीवनाचे सखोल आकलन करून घेणारी आणि नव्या काळातील आव्हाने पेलणारी कलात्मक दिशा घ्यावी, असा सूर एका परिसंवादात उमटला. श्रीराम लागू राष्ट्रीय नाट्य महोत्सवांतर्गत ‘मराठी रंगभूमी – काल, आज, उद्या’ या विषयावर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबियांच्या वतीने आयोजित पहिल्या श्रीराम…

Read More

जळगाव जामोद हत्याकांडाला धक्कादायक वळण:ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी बाप-लेकाला अटक, तीच मुलगी पोलिस स्टेशनमध्ये हजर

एखाद्या सस्पेन्स चित्रपटालाही लाजवेल अशी एक थरारक आणि तितकीच गोंधळात टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या मुलीचा खून झाला म्हणून पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला बेड्या ठोकल्या, ज्यांनी आपला गुन्हाही कबूल केला, तीच मुलगी चक्क २० दिवसांनंतर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. “मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला सोडून द्या,” असे या…

Read More