Headlines

अमरावतीचे विराग वानखडे साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांवर महानाट्य:मिशन आयएएस अकादमीचा पुढाकार, 80 कलाकारांचा सहभाग

अमरावतीचे विश्वविक्रमी व्यक्तिमत्व विराग वानखडे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्य महानाट्य सादर करणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, यात महाराष्ट्रातील ८० कलाकारांचा समावेश असणार आहे. जागतिक कीर्तीचे कलावंत, अभियंता आणि चित्रपट निर्माते अशी विराग वानखडे यांची ओळख आहे. त्यांनी यापूर्वी आठ जागतिक विक्रम केले असून,…

Read More

मी कुठेही जाणार नाही:माझ्याबाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राजेश टोपे स्पष्टच बोलले

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराचे वारे वाहू लागले असून, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह माजी मंत्री राजेश टोपे हे…

Read More

कर्नाटकात थरार!:जमिनीच्या वादातून भीषण गोळीबार, तब्बल 6 जणांची निर्घृण हत्या; आरोपींचा शोध सुरू

कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोविंदपूर (चडचण) या ठिकाणी झालेल्या भीषण गोळीबारात तब्बल सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे भयानक हत्याकांड जमिनीच्या जुन्या वादातून घडले असल्याचे समोर येत आहे. एकाच वेळी आणि एकाच कारणावरून सहा जणांचे प्राण गेल्याने संपूर्ण विजापूर जिल्ह्यात एकच खळबळ…

Read More

माजी सैनिकांच्या अतिक्रमित घरांवर नगरपरिषदेचा 'गजराज':दर्यापूरमध्ये रस्ता रुंदीकरणावरून तणाव, सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाचा ठिय्या

दर्यापूर येथील सैनिक कॉलनीमध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली नगरपरिषद प्रशासनाने माजी सैनिकांच्या अतिक्रमित रहिवासी घरांवर ‘गजराज’ चालवला. या कारवाईमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाने मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य…

Read More

दापोरी येथील शेतकऱ्याचे निधन, उष्माघाताचा संशय:राजेंद्र नवघरे यांचे अमरावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील ५५ वर्षीय शेतकरी राजेंद्र बाबारावजी नवघरे यांचे शुक्रवारी (आज) आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मृत्यूमागे उष्माघात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवार, २८ मे रोजी राजेंद्र नवघरे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले होते. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख…

Read More

'हम साथ साथ है… काही वाद नाही':छगन भुजबळ आणि सुनील तटकरेंनी फेटाळल्या वादाच्या चर्चा; मीडियासमोर नेमके काय म्हणाले?

राज्यात विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर, सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः रायगडच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू असतानाच, ‘देवगिरी’ बंगल्यावरील बैठकीत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र, या वृत्तानंतर आज दोन्ही नेत्यांनी एकत्रितपणे प्रसारमाध्यमांसमोर येत…

Read More

हडपसर दारूकांड: शिवसेनेचे पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन:अवैध दारू हातभट्ट्यांचे जाळे तातडीने उध्वस्त करण्याची मागणी

पांढरे मळा येथे विषारी हातभट्टी दारूमुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून हडपसर परिसर अवैध हातभट्टीमुक्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने हडपसर पोलीस स्टेशनसमोर तीव्र ठिय्या आंदोलन केले. या विषारी दारूकांडात राहुल क्षिरसागर, विजय शर्मा, अरुण डाडर, अशोक चव्हाण यांच्यासह एकूण पाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला….

Read More

सोलापुरात शिवसेना शिंदे गटाकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल:भाजपचे वर्चस्व असतानाही रमेश बारसकर निवडणूक लढणार? काय म्हणाले बारसकर?

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे सोलापुरातून या निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी हा पहिला उमेदवारी अर्ज…

Read More

राखाडीच्या जेवणाने 22 जणांना विषबाधा!:जेवणानंतर अनेकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास, शहापूर येथील घटनेने खळबळ

राज्यात विषारी अन्न खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. पुण्याच्या हडपसर येथे देखील विषारी दारू प्यायल्याने तब्बल 15 जणांचा बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘राखाडी’चे जेवण खाल्ल्याने 22 लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या 22 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहापूर तालुक्यातील…

Read More

डिझेलसोबत पेट्रोलची लिंकींग:पेट्रोलपंप चालकांची तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यावश्‍यक सेवेसाठी इंधन देण्याच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात काही पेट्रोलपंपावर डिझेल देण्यासाठी कंपनीकडून पेट्रोलची लिंकींग केल्या जात असल्याची तक्रार काही पेट्रोलपंप चालकांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली आहे. जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवेसाठी तातडीने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्हयातील नालेगाव येथील एका गरोदर महिलेला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. केवळ इंधन नसल्याने रुग्णवाहिका…

Read More