Headlines

पुणे विमानतळावर विमानात बॉम्ब धमकीची चिठ्ठी:गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात सापडली, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल

पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर गुवाहाटीला जाणाऱ्या विमानातील प्रसाधनगृहात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विमानतळावरील अधिकारी विशालकुमार श्रीवास्तव (वय 30) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी…

Read More

पार्थ पवारांवर बोलण्यापूर्वी 40 आमदार का गेले ते बघा:उबाठाने विधान परिषदेची निवडणूक लाहोर-रावळपिंडीत लढवावी- नवनाथ बन

पार्थ पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांनी लक्ष्यात घ्यावे की आदित्य ठाकरेंच्या कारभाराला कंटाळून तुमच्या पक्षातील 40 आमदार बाहेर पडले. आदित्य ठाकरेंची दादागिरी सर्वांनी पाहिली आहे, मातोश्रीचे दारं आमदारांसाठी कशी बंद होती हे सर्वांना माहिती आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून लोकांनी तुमची साथ सोडली तुम्ही तुमच्या पक्षाकडे बघा…

Read More

उन्हाचे चटके, आश्वासनांचे फुगे अन् मराठा समाजाची घुसमट:आंदोलन, आश्वासन, माघार या चक्रव्यूहात अडकले मनोज जरांगे; समाजात संताप

मराठा आरक्षणाच्या लढ्याची कहाणी आता एखाद्या ठराविक पटकथेसारखी वाटू लागली आहे. पहिला अंक – मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन; दुसरा अंक – सरकारचे शिष्टमंडळ; तिसरा अंक – चर्चा व आश्वासन; चौथा अंक – आंदोलन मागे; आणि 5 वा अंक – पुन्हा तेच प्रश्न, तीच निराशा. हे चक्र इतक्या वेळा फिरले आहे की, आता मराठा समाजातील…

Read More

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार:गरोदर राहिल्यावर गर्भपातासाठी दबाव, विवाहित तरुणाविरुध्द हिंगोलीत गुन्हा दाखल

हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केला अन महिला गरोदर राहिल्यानंतर गर्भपात न केल्यामुळे संबंध तोडणाऱ्या एका विवाहित तरुणाविरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 29 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिलेचा पती मागील 12 वर्षापासून बेपत्ता झाला आहे. त्या…

Read More

पीओकेमध्ये तिरंगा का नाही?, संघाने मोदींना सवाल करावा:राज्याला वाऱ्यावर सोडून महाराष्ट्र सरकारचे व्यवहारावर लक्ष- संजय राऊत

सरकारकडून राज्याला वाऱ्यावर सोडून व्यवहारावर लक्ष केंद्रित केले जात आहे. पण आम्ही त्यावर काही बोलणार नाही, कारण त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होईल. संघ आता मजबूत आहे त्यांनी मोदींना विचारायला हवे पाकव्याप्त काश्मीरमध्ये झेंडा का फडकवला नाही, असा सवाल संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की,…

Read More

पार्थ पवारांची मंत्री, आमदार, खासदारांना थेट ताकीद, पक्षासाठी पैसे द्या:राष्ट्रवादीच्या फंडासाठी मोठी मोहीम; आखलं नवं आर्थिक गणित

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षनिधीच्या मुद्द्यावरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि आगामी राजकीय घडामोडींसाठी आर्थिक तयारी मजबूत करण्याच्या उद्देशाने खासदार पार्थ पवार यांनी मंत्री आणि आमदारांसाठी निधी उभारणीचे निश्चित लक्ष्य ठरवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. पक्षाच्या कामकाजासाठी आवश्यक असलेला निधी नियमितपणे उपलब्ध राहावा यासाठी वरिष्ठ पातळीवर विशेष नियोजन करण्यात…

Read More

मनाची शांतता केवळ भगवंताच्या नामातच…:ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांचे निरुपण, पैशाने भौतिक सुख मिळते‎

आजच्या युगात माणसाकडे धनदौलत, सौंदर्य, उच्च शिक्षण आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य असले, तरी जर मनात घमेंड असेल, तर तो कधीही भगवंताचे नाम घेऊ शकत नाही. दुर्योधनासारखा अहंकार बाळगणाऱ्यांचा नाश निश्चित असतो, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. पैसा तुम्हाला भौतिक सुख-साधने मिळवून देईल, मात्र शाश्वत सुख आणि मनाचे समाधान केवळ भगवंताच्या भक्तीतच मिळू शकते, असे निरुपण…

Read More

कोंडीजवळील अपघातात वर्दीतल्या माणुसकीचे दर्शन:पोलिस-घटनास्थळी उपस्थित तरूणांच्या समयसूचकतेमुळे अपघातातील दोघांचे प्राण वाचले‎‎

सोलापूर कोंडी हॉटेल सुनील जवळ दुचाकीवरील चंद्रकांत जाधव, महेंद्र बिराजदार (एचपी पेट्रोल कर्मचारी) या दोघांचा बुधवार दि. २७ मे रोजी अपघात होऊन गंभीर जखमी झाले होते. सदर अपघातामधील रक्तबंबाळ जखमींची चिंताजनक अवस्था पाहून वायूवेग पथक क्र. ६ मधील कार्यरत . सदर अपघातामधील दोघांच्या डोक्याला मार लागला होता व ते रक्तबंबाळ झाले होते. मात्र, पाहणाऱ्यांची गर्दी…

Read More

ग्रामिण पोलिसांच्या ताफ्यात गस्तीसाठी अद्यावयत दुचाकी:अचलपूर, परतवाडा पोलिस ठाण्यात हद्दीत करणार वापर‎

अमरावती ग्रामीण पोलीस दलाने आपल्या कार्यक्षमतेत आणि नागरिकांच्या सुरक्षेत मोलाची भर घालत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अमरावती ग्रामीण पोलीस घटकात आता चार नवीन अत्याधुनिक ‘चार्ली मोबाईल’ पेट्रोलिंग दुचाकींचा समावेश करण्यात आला आहे. या दुचाकी अचलपूर व परतवाडा पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. या अद्ययावत दुचाकींमुळे आपत्कालीन प्रतिसाद आणि पोलिसिंगची प्रक्रिया आता अधिक जलद व…

Read More

बांधकाम कामगारांच्या अर्जांची तपासणी प्रक्रिया सुरू करा:बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनची मागणी‎

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत लाभार्थींच्या अर्जांची तपासणी प्रक्रिया गेल्या जवळपास एक वर्षापासून स्थगित असल्याचा आरोप बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनने केला आहे. तपासणीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शैलेश शंकरराव सूर्यवंशी व सचिव पंचशील गजघाटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात…

Read More