Headlines

वसमतमध्ये क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी:5 जण जखमी, परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर गुन्हा दाखल

वसमत येथील शुक्रवारपेठ भागात बैलाचा धक्का लागणे व बैलाच्या पाठीवर हात मारणे या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद दोन गटातील हाणामारीत झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून 29 जणांवर शनिवारी ता. 30 पहाटे वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी…

Read More

पद्मश्री पुरस्कार राष्ट्रसंताच्या ‘समाधी चरणी’ केला अर्पण:पद्मश्री जनार्दनपंत बोथे यांनी भावुक होत घेतले दर्शन‎

भारत सरकारच्यावतीने अतिशय प्रतिष्ठेच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होताच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांचे दिल्लीहून मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास गुरुकुंजात आगमन झाले. यावेळी त्यांनी हा पद्मश्री पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचरणी अर्पण केला. त्यांनी भावुक होत दर्शन घेतले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे खासगी सचिव तसेच अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाचे…

Read More

अधिक मासातील आध्यात्मिक ज्ञान प्रबोधनातून मानवाचा बौद्धिक विकास:ह.भ.प. ॲड.शेवाळे महाराजांच्या भागवत सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ‎

अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. दर ३ वर्षांतून एकदा येणारा हा शुभ महिना आहे, कारण अधिक महिना हा भक्ती, देवधर्म करणे, संत महात्म्यांचे कथा, भागवत ऐकणे यासाठी शुभ असतो; म्हणूनच या अधिक महिन्यात अनेक ठिक . अवंती नगर मधील गणेश विठ्ठल मंदिर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

Read More

जुन्या वादातून 73 वर्षीय वृद्धावर गावठी कट्ट्यातून गोळीबार:वृद्धाची प्रकृती चिंताजनक, पोलिस पथके आरोपीच्या मागावर‎

जुन्या वादाच्या कारणातून एका‎सराईत गुन्हेगार तरुणाने दगडू‎कोहकडे या ७३ वर्षीय वयोवृद्धाच्या ‎‎छातीवर गावठी कट्ट्यातून अगदी‎जवळून गोळी झाडली. ही घटना‎शुक्रवारी‎ सकाळी ६ वाजेच्या सुमारास ‎‎तालुक्यातील मोमीन आखाडा‎येथील बाळेश्वर डोंगर परिसरात‎घडली. गोळीबार केल्यानंतर आरोपी ‎‎घटनास्थळावरून पसार झाला‎असून, या घटनेमुळे संपूर्ण राहुरी‎तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण‎निर्माण झाले आहे.‎ दगडू गंगाराम कोहकडे (वय ७३‎वर्षे, रा. मोमीन आखाडा, राहुरी)‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎असे गंभीर जखमी…

Read More

एल निनोच्या संकटात नियोजनातूनच समृद्ध शेती:कृषी तज्ज्ञांचा सल्ला, कमी पाण्यात टिकणारी पिके निवडण्याचे कृषी तज्ज्ञांकडून आवाहन‎

Marathi News Local Maharashtra Aurangabad Amidst The El Nino Crisis, Prosperous Agriculture Can Only Be Achieved Through Planning, Advice From Agricultural Experts, And An Appeal From Agricultural Experts To Choose Crops That Can Withstand Less Water. पैठण1 तासापूर्वी कॉपी लिंक पैठण जागतिक हवामान बदलाचा परिणाम शेतीवर स्पष्ट जाणवत आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण…

Read More

उमराणेत 11 हजार मांडे, 6 हजार लिटर आमरस:12 हजार भाविकांना महाप्रसाद, चैतन्य महाराज देंगूळकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता‎

अधिक मासानिमित्त उमराणे येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. महिला भगिनींनी तब्बल ११ हजार पुरणपोळ्या जमा करून अनोखा विक्रम प्रस्थापित केला, तर ६ हजार लिटर सुग्रास केसर आंब्याच्या रसासह आयोजित महाप्रसादाचा त . चैतन्य महाराज देंगूळकर, पंढरपूरकर यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. कडक उन्हाची पर्वा न करता उमराणे…

Read More

दिव्य मराठी वर्धापनदिन सोहळा:वाचकांच्या विश्वासाची 15 वर्ष, निर्भीड पत्रकारितेचा प्रवास; दिव्य मराठीच्या वाटचालीला वाचकांनी केला मानाचा मुजरा

दैनिक ‘दिव्य मराठी’ च्या 15 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (29 मे) सायंकाळी जालना रोडवरील सागर लॉन्स येथे स्नेहमिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 15 वर्षांतील वाटचालीचे साक्षीदार असलेले वाचक व मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. या विशेष सोहळ्याला शहरातील राजकीय नेतेमंडळी, प्रशासनातील अधिकारी, उद्योजक, साहित्यिक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच…

Read More

खंडाळा येथे पारंपरिक आखाडी पंचमी उत्सवाची उत्साहात सांगता:पारंपरिक मुखवट्यांची संस्कृती जपण्यासाठी नागरिकांचा पुढाकार‎

सोशल मीडिया, इंटरनेट आणि टीव्हीमुळे माणसाच्या मनोरंजनाच्या संकल्पना पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. या आधुनिकतेच्या लाटेचा मोठा फटका ग्रामीण भागातील जुन्या प्रथा आणि परंपरांना बसत असून, अनेक उत्सवांचे स्वरूपही बदलले आहे. सोंगांचे मुखवटे बनवणारी पिढी आणि हे कलाकार आता अखेरचा श्वास घेत आहेत. मात्र, हीच धोक्यात आलेली समृद्ध परंपरा टिकवून ठेवण्यासाठी वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील नागरिकांनी…

Read More

शेतीचा वादातून कर्नाटक सीमेवरील गोविंदपूर येथे 6 जणांना गोळ्या घातल्या:मृतांत एकाच कुटुंबातील 5 जण

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चडचण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भीमा नदीकाठावरील गोविंदपूर (जि. विजयपूर) गावात शुक्रवारी दुपारी हत्याकांड घडले. यामध्ये ६ जणांची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी शेतात येऊन आधी गोळीबार केला आणि नंतर शस्त्रांनी वार केले. मृतांपैकी पाच जण चडचणमधील एकाच कुटुंबातील आहेत, तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत. दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे (६५), शिवपुत्र निराळे (५८), चंद्रकांत…

Read More

शरद पवार गटाला मोठा धक्का:माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये करणार प्रवेश

विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम ऐन रंगात आलेला असतानाच अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निष्ठावंत नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आज (शनिवारी) दुपारी 3 वाजता मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे…

Read More