Headlines

नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता असणे गरजेचे:हभप मंडलिक महाराज यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाला भाविकांची गर्दी‎

जीवनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, नामस्मरण निरंतर सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासा बुद्रुक येथील ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महारा . हरीकथा, नामघोष आणि नामस्मरणातून मानवी जीवाला समाधान मिळते. मात्र त्यासाठी मनाची निरंतरता आवश्यक आहे. संसाराच्या तापाने थकलेल्या मनाला ग्रंथ, मठ, मंदिर…

Read More

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल…

Read More

न.प.निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांचा हस्तक्षेप:कंत्राटदार, आरोग्य सभापतीचा आरोप, निविदेची पावती फाडण्यास कर्मचाऱ्याचा नकार‎

नगरपरिषद अंजनगाव सुर्जीच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित भाजप पदाधिकारी तसेच कंत्राटदार नितीन दातीर, तसेच आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे यांनी लेखी तक्रार सादर केली असून,यामुळे अंजनगाव सुर्जी नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार १६ एप्रिल २०२६ रोजी वृत्तपत्रात (२०२५-२६) आरोग्य विभागाशी संबंधित निविदा प्रक्रिया बाबत जाहिरात…

Read More

बुद्ध पौर्णिमेला 58 पर्यटकांना मिळणार “निसर्ग अनुभवाची’ संधी:कृत्रिम, नैसर्गिक पाणवठ्यावर प्राणी गणनेकरिता मचाणी तयार

बुद्ध पौर्णिमेला ५८ पर्यटकांना निसर्ग अनुभवाची संधी मिळणार असून, प्राणी गणनेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सुमारे ८१ हजार हेक्टरवर पसरलेल्या अकोट वन्य जीव विभागात १ मे रोजी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून टिपूर चांदण्यात निसर्ग अनुभव घेण्याची सुवर्ण संधी . दर वर्षी बौद्ध पौर्णिमेला मचाणावर बसून प्राणी गणना करण्यात येते त्यासाठी पाणवठ्याजवळ पुरेशा उंचीवर मचाण बांधण्यात…

Read More

शालेय संस्कार हे केवळ शिक्षणापुरते नाही तर आयुष्यभराचा अमूल्य ठेवा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यात मनोगत‎

शालेय जीवनात मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांची शिकवण शाळेतच मिळते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतचे अनुभव यामुळे जीवनाकडे सकारात्मक . शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक संघाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन…

Read More

उजनी 5 मे च्या दरम्यान ‘मायनस’मध्ये सिंचनासाठी 10हजार क्युसेक विसर्ग:धरणातून रोज 2% घट, धरण पाणी साठा व्यवस्थापन कळीचा मुद्दा ठरणार‎

सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. येत्या ५ मेपर्यंत धरण ‘प्लस’मधून ‘मायनस’मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या सिंचन आवर्तनामुळे दररोज सुमारे १.१४ टीएमसी (२.१२ टक्के) पाणी सोडले जात असल्याने पाणी पातळी कमी होत आहे. एल निनोचे सावट घोंघावत असल्याने धरण पाणी व्यवस्थापन कळीचा मुद्दा…

Read More

पिंपरी निर्मळ शिवारात गर्भलिंग निदानाचा अड्डा‎:डॉक्टर, एजंट अन् गर्भवतींचे पती पोलिसांच्या जाळ्यात; गर्भलिंग निदानप्रकरणी नऊ जणांवर केली कारवाई‎

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात, निळवंडे कालव्याजवळील एका निर्जन फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या बेकायदा गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापा टाकून मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि लोणी पोलिसांनी स . यावेळी घटनास्थळी बीएएमएस डॉक्टर राहुल आबासाहेब भनगे (३४, रा. भानसहिवरे, ता. नेवासा) आणि एजंट तसेच जे.एन.एम नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला अभिजीत…

Read More

हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात:पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला होता इशारा

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना गोरेगाव पोलिसांनी शनिवारी तारीख एक पहाटेच ताब्यात घेतले. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिला आहे हिंगोली जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठल्याही प्रकारची भर पडलेली नाही. जिल्हा नियोजनचा निधी अर्थपूर्ण चर्चा करून वाटप…

Read More

अनुदानित महाविद्यालयांचे खासगी विद्यापीठात रूपांतरासाठी समिती:सर्व पैलूंवर 2 महिन्यांत सविस्तर अहवाल तयार करण्याचे आव्हान

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अधिक स्वायत्तता देण्याच्या उद्देशाने अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव पुढे येत आहे. यासंदर्भात राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन, इतर संबंधित घटकांकडून होत असलेल्या मागण्या लक्षात घेऊन शासनाने या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. डॉ. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या…

Read More

देवपिंपरी-मोहाडी रस्त्याच्या कामामध्ये अडथळा; ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे, स्मारक,काेंडवाड्याच्या ठरावावरून‎खडाजंगी; सभेत ५१ विषयांना मंजुरी‎

देवपिंपरी-मोहाडी रस्त्याच्या कामामध्ये अडथळा; ग्रामस्थांचे प्रशासनाला साकडे, स्मारक,काेंडवाड्याच्या ठरावावरून‎खडाजंगी; सभेत ५१ विषयांना मंजुरी‎ Source link

Read More