मोबाइलपासून पालकांनी विद्यार्थ्यांना दूर ठेवणे गरजेचे:मंठा येथील पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांचे प्रतिपादन
मोबाईलचा अतिरेक लहान मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव निर्माण करतो. मानसिक तणाव वाढतो. सोशल आयसोलेशन होते. शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. ‘मोबाईल ही सोय आहे, गरज होऊ नये,’ अशी जाणीव पालक व शिक्षकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. मुलांमधील मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांनी व्यक्त केले. अशोका…