Headlines

शरद पवार गटाचे 5 खासदार राष्ट्रवादीत येऊ शकतात- धर्मरावबाबा आत्राम:आमचा एकही खासदार फुटणार नाही,आत्रामांच्या दाव्यावर धैर्यशील मोहिते पाटलांचे प्रत्युत्तर

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. शरद पवार गटाचे 5 खासदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. ‘आम्ही कोणतेही ऑपरेशन करणार नाही, तर तुतारीवाले स्वतःहून विकासासोबत येतील,’ असा टोलाही…

Read More

Omraje Nimbalakar Loses 15K Followers Post-Thackeray Exit

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आण . दोन दिवसांत 15 हजार फॉलोअर्स घटल्याचा दावा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून अनेक समर्थकांनी त्यांना अनफॉलो करण्यास…

Read More

मी सुषमा अंधारेंना उत्तर द्यायला बांधील नाही!:अशा नेत्यांमुळेच वीट आला असावा; वडिलांच्या बंडखोरीनंतर कृष्णा आष्टीकरांचा संताप

ठाकरे गटातून बंडखोरी करत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आष्टीकर यांच्यावर केलेल्या अत्यंत तिखट टीकेला आता त्यांचे सुपुत्र आणि विधान परिषदेचे उमेदवार कृष्णा आष्टीकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “मी आजही उद्धव ठाकरेंसोबतच खंबीरपणे…

Read More

हद्दवाढ भागात 7 टँकरने पाणीपुरवठा:8 ते 12 दिवसांआड येते नळाला पाणी, दररोज 22 ते 25 फेऱ्यांमधून केले जातेय नागरिकांना पाण्याचे वाटप‎

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणातील जलसाठाही दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अकोला शहरातील शिवापूर, शिवर, न्यू तापडिया नगर, डाबकी, उमरी, मलकापूर समोरील आकृती . महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता अमोल डोईफोडे यांनी सांगितले की, सध्या शहरातील हद्दवाढ भागात सुरू असलेले सातही टँकर दररोज सरासरी ३ ते ४ फेऱ्या…

Read More

मुलांनी 4 हजार बिजांची "सीड बँक' केली तयार:निसर्गाच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी घालून दिला एक अनोखा आदर्श‎

चार भिंतींच्या पलीकडचे शिक्षण घेत अकोल्यातील विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या संवर्धनासाठी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थ्यांनी जवळपास ४ हजार बीजांचे संकलन केले आहे. विद्यार्थ्यांनी गोळा केलेली ही “सीड बँक’ नुकतीच सामाजिक वनीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. या उपक्रमात राजेश्वर कॉन्व्हेंट, जुने शहर, सन्मित्र पब्लिक स्कूल, किड्स पॅराडाईज स्कूल, मेडिकल अभिजित फार्म अँड…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव मोहोळ यांचे निधन:कुस्ती अन् सहकार क्षेत्रातील योगदानाने उमटवली होती छाप

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वडील किसनराव दगडोबा मोहोळ यांचे गुरुवारी (दि. 18 जून) रात्री 10:20 वाजण्याच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मोहोळ कुटुंबासह पुणे शहर आणि राजकीय-सामाजिक वर्तुळावर शोककळा पसरली आहे. किसनराव मोहोळ यांनी आपल्या सेवाभावी वृत्ती आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावाने समाजातील एक मोठा समुदाय…

Read More

मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र होणार:अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन‎

मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी, मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवण्यासाठी येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजापेठ य . या परिषदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून अमरावतीचे खासदार डॉ. अनिल बोंडे, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, देवस्थान सेवा…

Read More

ग्राम सडक योजना; अंजनगाव बारीला नवे रूप:पार्डी-उतखेड रस्ता दुरुस्ती व पार्डी-वडगाव जिरे मार्गाचे रुंदीकरण‎

अंजनगाव बारी सर्कलमधील पार्डी (देवी), उतखेड, अऱ्हाड, कुऱ्हाड, वडगाव जिरे तसेच परिसरातील गावांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या रस्ते विकास कामांना अखेर गती मिळाली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पार्डी–वडगाव जिरे ग्रामीण मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण सुरू असून, पार्डी–उतखेड रेल्वे पुलाखालील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही वेगाने सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांवर मोठ्या प्रमाणात तोडगा…

Read More

Sholay style drama in Bhalwani, mother of 2 children climbs the tower straight from love affair

. ‘प्रेम आंधळं असतं’ असं म्हणतात, पण समाज माध्यमाच्या युगात हेच प्रेम कधी कोणते वळण घेईल याचा नेम राहिलेला नाही. सांगली जिल्ह्यातील एका ३६ वर्षीय २ मुलांच्या मातेचा आणि पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील २० वर्षीय तरुणाचा समाज माध्यमावर सुरू झालेले प्रेमप्रकरण थेट मोबाईल टॉवरवर पोहोचल्याची घटना समोर आली. गुरुवारी सकाळी भाळवणी गावात तब्बल २ तास…

Read More

रस्ते जलमय:अहिल्यानगर शहरात मान्सूनपूर्व पावसाची वर्दी; दिवसभर उकाडा, सायंकाळी 65 मिनिटे बरसला

गेल्या १८ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी शहर व परिसरात हजेरी लावली. यंदाच्या हंगामात शहरात प्रथमच ६५ मिनिटे मान्सूनपूर्व पाऊस बरसला. शहरात झालेल्या पावसाने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. त्याचबरोबर अनेक भागांत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे वाहनधारकांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात अवघा २१.५ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाला होता. मात्र, झालेला…

Read More