कर्जमाफीचे काय झाले; आमदार सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्चरोजी कर्ज भरलेनसल्यामुळे आता तेथकबाकीदार झाले आहेत. कर्जमाफीची तारीख जून ऐवजी सप्टेंबर ठेवल्यामुळे मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याची माहिती माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. जाहीरनाम्यात दिलेल्या कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले, असा प्रश्न शेतकरी विचारत असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्जमाफीबाबत अद्याप निकषच स्पष्टकरण्यात आले नाहीत. त्यामुळे…