Headlines

कर्जमाफीचे काय झाले; आमदार ‎सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न‎:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा‎

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च‎‎रोजी कर्ज भरले‎‎नसल्यामुळे आता ते‎‎थकबाकीदार झाले आहेत.‎‎ कर्जमाफीची तारीख‎‎ जून ऐवजी सप्टेंबर ‎‎ठेवल्यामुळे ‎मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त ‎शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार‎ असल्याची माहिती माजी कृषीमंत्री अब्दुल‎ सत्तार यांनी दिली. जाहीरनाम्यात दिलेल्या‎ कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले, असा प्रश्न ‎शेतकरी विचारत असल्याचेही त्यांनी‎ सांगितले.‎ कर्जमाफीबाबत अद्याप निकषच स्पष्ट‎करण्यात आले नाहीत. त्यामुळे…

Read More

यंदा 'सरासरीपेक्षा कमी' पावसाची शक्यता:भारतीय हवामान विभागाने जारी केला पहिला अधिकृत अंदाज, मे महिन्यात दुसरा अंदाज जाहीर होणार

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसह संपूर्ण अर्थव्यवस्थेचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून २०२६ चा पहिला अधिकृत अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे. यावर्षी देशात सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, हे प्रमाण ‘सामान्य पेक्षा कमी’ या श्रेणीत येते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा…

Read More

रांजणगाव महागणपती मंदिर 3 महिने बंद राहणार:जतन व संवर्धन कामांमुळे 15 एप्रिल ते 31जुलै 2026 पर्यंत भाविकांना प्रवेश नाही

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व संवर्धन कामांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही कामे अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या निधीतून हाती घेण्यात आली आहेत. पुरातत्त्व विभागामार्फत ही दुरुस्ती व संवर्धनाची कामे मागील तीन महिन्यांपासून…

Read More

चितळे बंधूंच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री करणार:भोरमध्ये 250 कोटींच्या 'रांजे व्हिजन पार्क'चे 16 एप्रिलला उद्घाटन

चितळे बंधू मिठाईवाले यांच्या भोर तालुक्यातील रांजे येथील अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन १६ एप्रिल रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ‘रांजे व्हिजन पार्क’ असे नाव असलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे २५ एकर जागेवर तब्बल २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. चितळे कुटुंबातील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी इंद्रनील व केदार चितळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:भांडेगाव येथे लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप, महसूल अधिकाऱ्यांची उपस्थिती

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सोमवारी ता. १३ गावकऱ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करून इतर प्रश्‍नांची सोडवणूक करण्यात आली आहे. भांडेगाव येथे आयोजित कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार अनिता वडवळकर, नरेंद्र इंगळे, मंडळ अधिकारी शिल्पा चाटसे, पोलिस पाटील ज्ञानेश्‍वर जाधव, खांबाळा पोलिस पाटील सुरेश…

Read More

हिंगोली पोलिसांची अभिमानास्पद कामगिरी:सीसीटीएनएस कामगिरीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर, २०१ पैकी मिळाले २०० गुण

पोलिस दलाच्या सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलिस दलाने २०१ पैकी २०० गुण मिळवत राज्यातील ५३ पोलिस घटकामधून दुसरा क्रमांक मिळविला आहे. तर नांदेड परिक्षेत्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हिंगोली जिल्हा पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतgक केले आहे. राज्यात पोलिस दलाने सीसीटीएनएस प्रणाली सुरु केली आहे. यामध्ये गुन्हयांची ऑनलाईन नोंद करणे, गुन्ह्याचा तपास…

Read More

बार्टीच्या महासंचालकांना दणका:फेलोशिप जाहिरात प्रसिद्ध न केल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने बजावली नोटीस

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी २०२३ च्या पीएचडी संशोधकांसाठीची फेलोशिप जाहिरात अद्याप प्रसिद्ध न केल्यामुळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (NCSC) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत बार्टीच्या महासंचालकांना नोटीस बजावली असून ३० दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश…

Read More

Maharashtra Pig Farming Subsidy Up to 75%; CM Fadnavis Govt Decision

राज्यातील पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत’ आता वराह पालनाचा . शासनाने जारी केलेल्या निर्णयानुसार, वराह पालनासाठी आता कुक्कुटपालन आणि मेंढी पालनाप्रमाणेच सवलती मिळणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५० टक्के, तर अनुसूचित जाती…

Read More

'जीवलगा' गाताना नेसली होती फाटकी साडी:शांता शेळके यांनी उलगडले आशाताईंच्या स्वभावाचे अनोखे पैलू, पुस्तकातून सांगितलेले अनेक किस्से

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आशाताईंच्या निधनानंतर अनेकांनी त्यांच्याविषयीचे किस्से तसेच आठवणींना उजाळा दिला आहे. ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांनी ‘स्वरस्वामिनी आशा’ या पुस्तकातून आशाताईंच्या स्वभावावर भाष्य करत त्यांचे अनेक किस्सेही सांगितले आहेत….

Read More

बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकालाच विलंब का?:युद्धाचे कारण पुढे करून इंदू मिलमधील स्मारकाच्या कामाला मुदतवाढ -विजय वडेट्टीवार

आखातातील युद्धामुळे मुंबईतील इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आणखी वर्षभर लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत सरकार महामानवांच्या विचारांप्रती अनास्था का बाळगत आहे? असा सवाल केला आहे. आखात इराण विरुद्ध अमेरिका – इस्त्रायल युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तांबे व स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला…

Read More