Headlines

डीजेच्या दणदणाटाऐवजी बेलापुरात भूमिपुत्रांचा गौरव:आगळ्यावेगळ्या पद्धतीने महात्मा फुले जयंती साजरी‎

महापुरुषांची जयंती उत्सव म्हटले की डीजेचा दणदणाट, डामडौल अशी स्थिती असते.मात्र बेलापूर ग्रामपंचायत,सावता मंडळ,एम.पी. सोसायटी, महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने बेलापूरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती सोहळा बेलापूरच्या भूमीतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांना पुरस्कार देऊन आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा झाला. बेलापुरात महात्मा फुले जयंतीचा मुख्य सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. येथे महात्मा…

Read More

बीडमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी:विजयी उमेदवाराच्या पतीला घेरून मारहाण; 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, निवडणुकीतील पराभव पचवणे कठीण झाल्याने शिवसेनेचे पराभूत उमेदवार व माजी सभापती बाळासाहेब जाधव यांनी आपल्या समर्थकांसह भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खळबळजनक घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बीडमधील…

Read More

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध समाज प्रबोधनपर उपक्रम:ठिकठिकाणी विविध कार्यक्रम; शाळा महाविद्यालयात जयंती साजरी‎

समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, ११ एप्रिल रोजी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या फुल . श्री गणेश कला महाविद्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन अकोला | स्थानिक कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले…

Read More

चिखलदऱ्यात रुजणार ‘मधुपर्यटन' संकल्पना:आमझरीच्या मधाला नव्या वाटा मिळवून देण्यासाठी झटणार 3 संस्था

मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या मेळघाटमधील आमझरीचे मध आता सर्वदूर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी तीन संस्थांनी आपसात सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एमओयू झालेल्या या तीन संस्थांमध्ये ग्रामपंचायत, वन विभाग व खादी-ग्रामोद्योग महामंडळाचा समावेश आहे. हा ऐतिहासिक एमओयू जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल भवनात पार…

Read More

अतिक्रमण हटवून माळीवाडा वेशीचे संवर्धन करा:भारतीय पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निर्देश‎

शहराच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक माळीवाडा वेशीभोवती पडलेला अतिक्रमणाचा विळखा तातडीने दूर करण्याचे निर्देश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले आहेत. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, ती भावी पिढीसाठी जतन करणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे पत्र औरंगाबाद मंडळाच्या अधीक्षण पुरातत्त्वविदांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. या पत्रात माळीवाडा गेटच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देण्यात आली आहे. निजामशाही…

Read More

आजच्या पिढीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करण्याची गरज:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विविध संस्था संघटनांच्यावतीने अभिवादन‎

. तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या समाजाला सर्वाधिक गरज आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी जे कार्य केले, ते अत्यंत…

Read More

ई-पीक पाहणी, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार:7/12 वरील पीक नोंदींसाठी शासनाचे निर्बंध

ई-पीक पाहणी (डीसीएस- डिजिटल क्रॉप सर्व्हे) प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होणारी दिरंगाई आणि तांत्रिक गोंधळ संपवण्यासाठी महसूल व वन विभागाने नवीन शासन परिपत्रक काढून सर्वच विभागांचे कान उपटले आहेत. आता केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही तर जिल्हाधिकाऱ्यांपासून ते गावपातळीवरील सहायकांपर्यंत प्रत्येकाला मैदानात उतरून १००% अचूक नोंदणी करावी लागणार आहे. पीक पाहणीची संपूर्ण पद्धतच बदलली असून कृषी…

Read More

20 अपघातग्रस्तांच्या वारसांना 40 लाख‎:ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही‎

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेतून मयत शेतकऱ्याच्या पत्नीला दोन लाख अनुदान मंजुरीचे पत्र देतांना इगतपुरी कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी किशोर भरते. शेती करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात व अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. यामुळे कुटुंबाचे आर्थिक साधन बंद होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला…

Read More

दाहकता:चिंचवण येथे पाणीटंचाई; टँकरचा प्रस्ताव रखडला, गावची पाणीपुरवठा विहिर पूर्ण आटली‎

चिंचवण (ता. सिल्लोड) येथे २० फेब्रुवारीपासून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे पाणी पूर्णतः आटल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासक यांनी परिसरातील खासगी विहिरींची पाहणी केली. मात्र कोणत्याही विहिरीतून दररोज दरडोई किमान २०…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:अतिक्रमण काढण्यापूर्वी पुनर्वसन करावे, वेरूळला भक्त निवासासह इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन वेरूळ विकास आराखड्याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच बैठक होती. त्यांनी अतिक्रमण हटवण्यापूर्वी पुनर्वसनाचा विचार करण्याचे निर्देश दिले असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा, भक्त निवास आणि मंदिर परिसरातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. वेरूळ विकास…

Read More