Headlines

मॉन्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर:वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि सतर्कतेचा इशारा; अमरावती, वर्धा आणि चंद्रपूरसाठी ऑरेंज अलर्ट

महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले असून राज्यातील हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत. हवामान विभागाने आज विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी जोरदार वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय सिंधुदुर्गसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांत मेघगर्जना,…

Read More

पंचशील नगर परिसरात पाण्याचा तीव्र तुटवडा:अतिरिक्त पुरवठा न झाल्यास आंदोलनाचा इशारा‎

शहरात मुबलक पाणी असून शहरवासीयांना एक दिवसाआड भरपूर पाणी मिळत असताना, शहराचाच एक भाग असलेल्या प्रभाग क्र. १० मधील पंचशील नगरात उंचीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी दररोज अतिरिक्त एक तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे….

Read More

डॉ. भापकर यांची संमेलनाध्यक्षपदी निवड:स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीची तयारी करणाऱ्यांना मोठी मदत‎

सुप्रसिद्ध सनदी अधिकारी, महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव, कवी, लेखक, दिग्दर्शक डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची येथे होणाऱ्या चौथ्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीतर्फे आयोजित हे शिबीर आगामी ६ जून रोजी वलगावच्या सिकची रिसॉर्टमध्ये होईल. भापकर हे काही वर्षांपूर्वी अमरावतीचे जिल्हाधिकारी होते. हे विशेष. संमेलनाचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याच्या…

Read More

वरूड परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी:आ. चंदू यावलकरांच्या हस्ते केले जाणार उद्घाटन‎

येत्या २१ जून रोजी होऊ घातलेल्या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाच्या निमित्ताने वरूड शहरात पतंजली योग समितीच्या वतीने जय्यत तयारी सुरू झाली आहे. या जागतिक महोत्सवात वरूडकरांनी हजारोंच्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी गिरिधर देशमुख यांनी केले आहे. या १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिन महोत्सवाचे उद्घाटन आ. चंदू…

Read More

बार्शी तालुक्यात मशागती पूर्ण; पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा:गतवर्षीच्या तुलनेत यंदा चित्र बदलल्याने खत दुकानदार आणि शेतकरी चिंतेत‎

गतवर्षी या महिन्यात जोरदार बरसात करून शेतकऱ्यांना सुखद धक्का देणारा वरुणराजा यावर्षी मात्र दडी मारून बसला आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने या महिन्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू झाल्या होत्या, परंतु जून महिन्यातील पहिला आठवडा उजाडत आला तरी तीव्र उन . यामध्ये सर्वाधिक क्षेत्र सोयाबीन पिकाचे असेल. सुमारे ९१ हजार २२८ हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. त्यानंतर…

Read More

अधिक मासानिमित्त शहरात विष्णू याग, कीर्तन सोहळा अन् नेत्रचिकित्सा शिबिर:समाजाच्या विकासासाठी अध्यात्म, समाजसेवा आवश्यक- आ.जगताप‎

प.पू. अमळनेरकर महाराज सेवा समितीच्या वतीने अधिक मासानिमित्त आयोजित नऊकुंडी श्री विष्णू याग, कीर्तन सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा शुभारंभ बंधन लॉन्स येथे भक्तिमय वातावरणात झाला. ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला. याच निमित्ताने नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप…

Read More

पाथर्डीत वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा:पत्रे उडाली, गावांत वीज गुल, अवकाळी संकटामुळे नागरिकांची उडाली तारांबळ,मदतीची मागणी‎

पाथर्डी तालुक्यासह शहरात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीटयुक्त पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या अवकाळी संकटामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून शहरात काही ठिकाणी फ्लेक्स बोर्ड कोसळले. तसेच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला. सोमवारी संध्याकाळनंतर अचानक हवामान…

Read More

वाघोळा गावच्या डोंगररांगेत बहरली 10 हजार झाडांची सावली:20 वर्षांपासून ग्रामस्थ, विद्यार्थ्यांकडून करण्यात येते वृक्षारोपण, जांभूळ, लिंबाच्या झाडांची लागवड‎

फुलंब्री51 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक एकीकडे सिमेंटच्या जंगलांमुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असताना फुलंब्री तालुक्यातील वाघोळा गावाने मात्र पर्यावरणाचा एक अनोखा आणि कौतुकास्पद आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. गेल्या २० वर्षांच्या अविरत परिश्रमांतून वाघोळा येथील Source link

Read More

निंबाळे गावाला द्वितीय क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार:‘सुशासनयुक्त गाव’ अभियानात उत्कृष्ट काम; नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान‎

चांदवड तालुक्यातील निंबाळे ग्रामपंचायतीने सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या बळावर ‘सुशासनयुक्त गाव’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार व . गटविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे, सरपंच रविना सोनवणे, उपसरपंच दीपक घुमरे आणि ग्रामपंचायत अधिकारी शुभांगी सुरसे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारच्या…

Read More

एमआयडीसी भूसंपादनास गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी दर्शविला विरोध:आरापूर एमआयडीसी, उपविभागीय अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांसोबत बैठक‎

गाजरमळा येथील शेतकऱ्यांनी‎एमआयडीसी भूसंपादनाला विरोध‎दर्शविला. पथकाने शेतकऱ्यांशी‎संवाद साधला. यावेळी उपविभागीय‎अधिकारी एकनाथ बंगाळे, अमित‎भामरे, आरेफ पठाण, अमर तोरंबे,‎सुदर्शन येलगुटवार उपस्थित होते. गट‎नंबर २६ ते ४३ मधील एकूण १३‎गटांमध्ये फळबागा, कांदाचाळी‎आणि पक्की घरे आहेत. प्रशासनाच्या‎पथकाकडे केवळ शेतजमिनीची नोंद‎होती; पक्की घरे, फळबागा आणि‎शाळेची कोणतीही शासकीय नोंद‎नसल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला.‎ शेतकऱ्यांच्या भावना मंत्रालयापर्यंत पोहोचवणार‎ यावेळी गणपत गवळी, गंगाधर‎गवळी, सुभाष…

Read More