Headlines

फुले यांनी जातिव्यवस्थेला विरोध करून मानवतेचा विचार मांडला:मोहाडी येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात शहाजी सोमवंशी यांचे प्रतिपादन‎

प्रतिनिधी|​दिंडोरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर जातिव्यवस्थेच्या अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवतेवर आधारित समाज रचनेचा विचार मांडून देशाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन रा. स. वाघ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी केले. ​मोहाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत…

Read More

लासीना पाटीजवळ भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू:कर्ता मुलगा गेल्याने वृध्द आई, वडिलांवर कोसळला दुःखाचा डोंगर

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर लासीना पाटी जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी ता. १३ मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला आहे. घरातील एकुलता एक कर्ता पुरुष गेल्याने वृध्द आई, वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया…

Read More

डोणगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती

प्रतिनिधी | ढोरकीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात नुकतीच साजरी झाली. सहशिक्षक सुग्रीव मुंडे यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. त्यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षक सतीश वैद्य, अन्नदाते, रुळे, आडकर, पडघन यांनी मनोगत व्यक्त केले. स्त्री शिक्षण, अंधश्रद्धा, कर्मकांड, जुलमी व्यवस्थेविरुद्ध…

Read More

पालखेडला शालेय साहित्य वाटप:पोलिसांत भरती झालेल्यांचा सत्कार

प्रतिनिधी | बोर दहेगाव वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत क्रांतिज्योती प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील ३०० विद्यार्थ्याना वही, पेन, रजिस्टरचे वाटप करण्यात आले. तसेच पोलिस दलात निवड झालेल्या वैष्णवी अशोक भाडाइत, कल्याणी दत्तू रोठे यांचा तसेच प्रशिक्षक प्रा. राजू शेळके यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन चरित्राविषयी उपस्थित…

Read More

Pandharpur Acid Attack Amid Dy CM Visit; Law & Order Failure

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील ॲसिड हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता विठ्ठलाच्या पावन नगरीत म्हणजे पंढरपुरात एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैष्णवी भागवत अस . प्राथमिक माहितीनुसार, वैष्णवी आपल्या कामावरून जात असताना एका अज्ञात इसमाने तिच्यावर अचानक ॲसिड फेकून पळ काढला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे…

Read More

पाषाण तलाव संवर्धनासाठी 8 कोटींचा निधी खर्च नाही:महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हजारो मासे आणि जलचरांचा मृत्यू

पुणे महापालिकेच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावाचे संवर्धन रखडले आहे. तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वी ८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊनही प्रशासनाने एकही रुपया खर्च केलेला नाही. या दुर्लक्षामुळे तलावातील हजारो मासे आणि इतर जलचरांचा मृत्यू झाला आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमासाठी (एनडीएमए) पुणे महापालिकेला कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तीन तलावांच्या…

Read More

Asha Bhosle Inaugurated 2009 Satara Literary Meet; Connected with Fans

2009 मध्ये महाबळेश्वर येथे पार पडलेल्या 82 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी केले होते. त्यावेळी दीप प्रज्वलन करताना आशा भोसले शेजारी विधान परिषदेचे तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांचे सातारा जिल्ह्याशी सर्वात खास नाते आहे. म्हणूनच…

Read More

बँक फसवणूक प्रकरणाची पोलिस फाईल गहाळ:आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई नाही, ग्राहकांचे खासदार वानखेडेंना साकडे

कर्मिक्षा निधी बँकेने फसवणूक केलेल्या ग्राहकांच्या प्रकरणाची गाडगेनगर पोलिस ठाण्यातून फाईल गहाळ झाली आहे. पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी या प्रकरणात चौकशी करून तक्रारदारांना दिलासा देण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीसाठी मूळ फाईलच उपलब्ध नसल्याने पोलिस अधिकारी अडचणीत आले आहेत. कर्मिक्षा निधी बँकेने राधानगर येथे कार्यालय उघडून भाजीपाला-फळ विक्रेते, इस्त्री करणारे, हातगाडी व कटलाचालक अशा…

Read More

अमरावतीत पदपथांवर अतिक्रमण; पादचाऱ्यांना अडचण:महापालिकेच्या कारवाईनंतरही दुकानदार पुन्हा मांडतात बस्तान

अमरावती शहरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी असले तरी, त्यांची स्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी पदपथांवर दुकाने थाटल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार करण्यात आले आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग विकास प्राधिकरण यांसारख्या यंत्रणांनी रस्ते बांधताना…

Read More

गारे पालमा खाणीतून पहिला कोळसा रॅक नागपुरात दाखल:राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेला मिळणार गती, मुख्यमंत्री उपस्थित

राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या छत्तीसगडमधील गारे पालमा कोळसा खाण प्रकल्पाला गती मिळाली आहे. या खाणीतून कोळशाचा पहिला रेल्वे रॅक नागपूर येथील कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात दाखल झाला आहे. यामुळे भविष्यातील वीज निर्मितीला स्थैर्य मिळणार असून, राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी रेल्वे रॅकला हिरवी झेंडी दाखवून प्रकल्पाची…

Read More