Headlines

बोगस उडीद बियाणे घोटाळ्यातील आरोपी आठवड्यानंतरही गायबच:" कृषी''च्या भूमिकेबद्दलही संशय, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह‎

एका नामांकित कंपनीच्या ब्रॅण्डचा गैरवापर करून बोगस उडीद बियाणे बाजारात विक्रीसाठी आणून शासन व शेतकऱ्यांची दिशाभूल, फसवणूक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणातील मुख्य आरोपी रत्नाकर रघुनाथ कोले यास अटक करण्यात बार्शी शहर पोलीसांना अपयश आले आहे. घटनेला १० दिवस उलटले तरी पोलीसांना अदयाप त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही हे विशेष. खरीप हंगाम जवळ आला की शेतकरी हंगामाच्या…

Read More

Villagers suffer due to incomplete road in Pimpri, accidents continue due to road being left incomplete after paving; Demand for immediate repairs

एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर केवळ मोठे दगड आणि खडी टाकून रस्ता कच . पिंपरी बुद्रुक गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर सध्या सर्वत्र सैल आणि मोठे दगड पसरलेले आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांची…

Read More

महायुतीत मानापमानाचे उड्डाण!:नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे फडणवीसांच्या हस्ते अनावरण; एकनाथ शिंदेंनाच निमंत्रण नाही

राज्यातील महायुती सरकारच्या अंतर्गत गोटात सातत्याने धुसफूस आणि शीतयुद्ध पाहायला मिळत असते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे गावी गेल्यानंतर अनेकदा त्यांच्या नाराजीच्या चर्चा रंगतात. मात्र, आता थेट मुंबईच्या वेशीवर झालेल्या एका मोठ्या शासकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमातून एकनाथ शिंदे यांना पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार पडलेल्या छत्रपती शिवाजी…

Read More

अभिजीत दिपकेंचे दिल्लीत आंदोलन:छत्रपती संभाजीनगरच्या घरी मोठा पोलिस बंदोबस्त, 24 तास पहारा; कुटुंबीय अज्ञातस्थळी

‘कॉक्रोज जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके हे तरुणांच्या मोठ्या जनसमुदायासह दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी तेथे जोरदार आंदोलनाला सुरुवात केली आहे. अभ्यासकांच्या मते, यामुळे देशात एका वेगळ्या राजकीय क्रांतीची सुरुवात झाली आहे. मात्र, दुसरीकडे या घडामोडींमुळे अभिजीत दिपके यांचे कुटुंबीय प्रचंड चिंतेत असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी आपले घर सोडून अज्ञातस्थळी राहणे पसंत केले आहे. दरम्यान,…

Read More

चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला:सर्व्हर हॅक; डेटा केला लॉक, अनलॉक करण्यासाठी बिटकॉइनमध्ये मागितली खंडणी

चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय आणि प्रशासकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक सायबर गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. येथील नामांकित ‘चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशन’च्या मुख्य सर्व्हरवर अज्ञात हॅकर्सनी मोठा सायबर हल्ला केला आहे. रुग्णालयाचा अत्यंत महत्त्वाचा आणि गोपनीय डिजिटल डेटा लॉक करून, तो पुन्हा मिळवून देण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी चक्क १.२३४५६ बिटकॉइनची खंडणी मागितली आहे. या प्रकरणी रामनगर…

Read More

पेट्रोल पंपांवरून ‘बल्क’ खरेदीला चाप:इंधन गैरव्यवहार करणाऱ्यांवर आता होणार कारवाई, इंधन तुटवड्याचे निमित्त करून काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले

जागतिक घडामोडींमुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना राज्यात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासवून काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. आता औद्योगिक आणि घाऊक ग्राहकांना पेट्रोल पंपावरून थेट इंधन खरेदी करता येणार नाही. अन्न, ना . मे २०२६ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पेट्रोलच्या मागणीत १८.५४% तर डिझेलच्या मागणीत २२.३% वाढ झाली आहे. मात्र, बल्क डिझेलची…

Read More

निमलष्करी दलात 3 वर्षांत 438 आत्महत्या:कौटुंबिक दुरावा अन् मानसिक ताणाचा परिणाम; रजा धोरणात सुधारणा, मेंटल हेल्थ चेकअप गरजेचे

देशाच्या सीमांचे रक्षण करणारे आणि अंतर्गत सुरक्षेचा कणा असलेले निमलष्करी दलातील जवान सध्या मोठ्या मानसिक तणावातून जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत तब्बल ४३८ जवानांनी आत्महत्ये . का सुटतेय जवानांची साथ? जवान नोकरीचा त्यागही करत आहेत. २०१४ पासून २३ हजारांहून अधिक जवानांनी राजीनामा दिला आहे. कठोर…

Read More

मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देण्याचा निर्णय असंवैधानिक:सरकार मनोज जरांगे समोर लाचार – लक्ष्मण हाके

मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन कडाडून टीका केली आहे. “इतर मागासवर्गीय (OBC) समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सवलती देण्याचा शासनाचा निर्णय असंवैधानिक असून, ही सरकारची वैचारिक दिवाळखोरी आहे. सरकार मनोज जरांगेंसमोर लाचार झाले असून, झुंडशाहीला बळी पडले,” असा घणाघात लक्ष्मण…

Read More

गंगापूर, खंडाळा, शिऊर येथे 30 मिनिटे पाऊस:विजांचा कडकडाट, मशागत कामांना येणार वेग‎

गंगापूर, वैजापूर तालुक्यातील खंडाळा, शिऊर आणि गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशनसह शिल्लेगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी ८ वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. ३० मिनिटे चाललेल्या या पावसामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान, या पावसामुळे आता खरीप हंगामासाठी शेती मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. वैजापूर तालुक्यातील…

Read More

मराठा समाजासाठी इतिहासातील सर्वात मोठा विजय:मराठा-कुणबी मंत्रालयाला मुख्यमंत्र्यांची मान्यता; मनोज जरांगे यांचा मोठा दावा

मराठा समाजाला आरक्षण, शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे यांनी मराठा-कुणबी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याच्या मागणीबाबत मोठा दावा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा-कुणबी मंत्रालयाच्या स्थापनेस तत्त्वतः मान्यता दिली असल्याचे जरांगे यांनी सांगितले….

Read More