देशमुख यांच्या जाण्याने नगरचा चालता-बोलता इतिहास हरपला:उद्योजक राजगुरू यांनी जागवल्या ज्येष्ठ पत्रकार देशमुख यांच्या आठवणी
अहिल्यानगर शहरावर जीवापाड प्रेम करणारे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि नगरच्या इतिहासाचे गाढे जाणकार भूषण देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने नगरच्या सांस्कृतिक, पत्रकारिता आणि बौद्धिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी मोठी हानी झाली आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी नगरचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना उद्योजक शैलेश राजगुरू यांनी एका प्रसंगाचा…