Headlines

Bacchu Kadu Vs Chandrashekhar Bawankule । Maharashtra CM Change । Bachchu Kadus Demand; BJP State Chiefs Clear Stance

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. कड . बच्चू कडूंची नेमकी भूमिका काय? बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, राज्याचा मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असावा, अशी भावना प्रत्येक शिवसैनिकाची…

Read More

घरातील टीव्ही ठरला यमदूत!:डोक्यावर कोसळताच 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू; जळगावातील हादरवणारी घटना

घरात खेळत असताना अचानक घडलेल्या एका दुर्घटनेत 13 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील आमोदा गावात घडली आहे. घरातील कपाटावर ठेवलेला अवजड टीव्ही अचानक खाली कोसळून मुलीच्या डोक्यावर पडल्याने ही दुर्घटना घडली. नाझमीन मोहम्मद इसहाक पिंजारी असे मृत मुलीचे नाव असून या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळच्या सुमारास…

Read More

Maharashtra Farmer Loan Waiver: Eligibility Criteria Explained

राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेसाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, सरकारने घातलेल्या वि . १. नेमके निकष काय आहेत? शासनाने या योजनेची प्रामुख्याने तीन भागांत विभागणी केली आहे: २ लाखांपर्यंतची संपूर्ण कर्जमाफी: १…

Read More

Tulapur Rave Party: Sushma Andhare Questions Police Action

पुणे जिल्ह्यातील तुळापूर येथे झालेल्या कथित रेव्ह पार्टी प्रकरणावरून आता राजकारणही तापू लागले आहे. या कारवाईवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत पोलिस प्रशासनावर निशाणा साधला आहे. सोशल मीडिया . तुळापूरच्या पवित्र भूमीवर रेव्ह पार्टी? तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींशी जोडलेले ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्वाचे ठिकाण…

Read More

इराण-अमेरिका तणावामुळे नागपूर विमानतळाला फटका:आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द, साडेचार महिन्यांत 74 कोटींचा महसूल

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाला आहे. या जागतिक संकटामुळे नागपूरहून दोहा येथे जाणारी ‘कतार एअरवेज’ आणि शारजाह येथे जाणारी ‘एअर अरेबिया एअरलाईन्स’ यांची विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिहान इंडिया लिमिटेडकडून मागवलेल्या अधिकृत तपशिलातून ही माहिती समोर आली आहे….

Read More

महावितरणचा वर्धापन दिन:प्रभावी नियोजनामुळे ग्राहकांना अखंडित व स्वस्त वीज देण्यात महावितरण यशस्वी – सीएमडी लोकेश चंद्र

महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पूर्ण करणे शक्य झाले. आगामी काळात विजेची वाढती मागणी तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना अखंडित…

Read More

पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात:जितके डावलताल, तितके मनात शिरतीत – बच्चू कडू; कर्जमाफीवरूनही सरकारला दिला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आले होते. यावर बोलताना बच्चू कउू म्हणाले, पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात आहेत. आगामी काळात विदर्भाच्या जोरावर एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक झाल्यास सरकारविरोधात…

Read More

शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी:रासायनिक खते व बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यावर तपासणीची मात्रा

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी बार्शी कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातील विविध कृषी नि विष्ठा (खते, बियाणे व औषधे) विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

Read More

Khamgaon is the first in the state to complete the house listing block.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना व घरयादीचे कामकाज यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. या कालावधीत ४ जूनला खामगावपर्यंत तालुक्यातील १४९ गावात एकूण ३७८ हाऊस लिस्टिंग ब्लॉक (HLB) मधील कामकाज १०० टक्के पूर्ण करण्यात . भारत सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत घरगणना व घरयादी (House Listing & Housing Census)…

Read More

पडताळणीनंतरच शेतीसाठी मिळेल‎ डिझेल:वारंवार घेतल्यास कारवाई‎, राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचे परिपत्रक‎

पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा‎उपलब्ध असतानाही काही भागात‎इंधनाची अनधिकृत खरेदी, साठेबाजी,‎गैरवापराच्या घटना वाढल्याचे‎निदर्शनास आल्याने शासनाने कठोर‎पावले उचलली आहेत. वारंवार बॅरल,‎पिंपामध्ये इंधन घेतल्यास कारवाई‎होणार आहे. शेतीसाठी प्रत्यक्ष‎गरजेनुसार, योग्य पडताळणीच्या‎अधीन राहूनच डिझेलचा पुरवठा‎होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व‎ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या‎परिपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासन, पुरवठा ‎‎विभाग, पोलिस यंत्रणांना विशेष‎तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश‎दिले आहेत.‎ इंधन दरवाढीचे मुख्य कारण…

Read More