Headlines

शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी:रासायनिक खते व बियाणांच्या कृत्रिम तुटवड्यावर तपासणीची मात्रा

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे व खतांच्या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी बार्शी कृषी विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या नेतृत्वाखाली बार्शी शहरातील विविध कृषी नि विष्ठा (खते, बियाणे व औषधे) विक्री केंद्रांची धडक तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या…

Read More

Khamgaon is the first in the state to complete the house listing block.

जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना व घरयादीचे कामकाज यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. या कालावधीत ४ जूनला खामगावपर्यंत तालुक्यातील १४९ गावात एकूण ३७८ हाऊस लिस्टिंग ब्लॉक (HLB) मधील कामकाज १०० टक्के पूर्ण करण्यात . भारत सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत घरगणना व घरयादी (House Listing & Housing Census)…

Read More

पडताळणीनंतरच शेतीसाठी मिळेल‎ डिझेल:वारंवार घेतल्यास कारवाई‎, राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाचे परिपत्रक‎

पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा‎उपलब्ध असतानाही काही भागात‎इंधनाची अनधिकृत खरेदी, साठेबाजी,‎गैरवापराच्या घटना वाढल्याचे‎निदर्शनास आल्याने शासनाने कठोर‎पावले उचलली आहेत. वारंवार बॅरल,‎पिंपामध्ये इंधन घेतल्यास कारवाई‎होणार आहे. शेतीसाठी प्रत्यक्ष‎गरजेनुसार, योग्य पडताळणीच्या‎अधीन राहूनच डिझेलचा पुरवठा‎होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा व‎ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या‎परिपत्रकाद्वारे जिल्हा प्रशासन, पुरवठा ‎‎विभाग, पोलिस यंत्रणांना विशेष‎तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश‎दिले आहेत.‎ इंधन दरवाढीचे मुख्य कारण…

Read More

महामार्गांवरील दुभाजक बनले मृत्यूचे सापळे:वर्षभरात 50 अपघात, 6 बळी; 7 राज्य व 2 महामार्गांवरील दुभाजकांची दुरवस्था‎

अहिल्यानगर शहरातून ७ प्रमुख राज्य महामार्ग आणि २ राष्ट्रीय महामार्ग जातात. हे महामार्ग शहराला इतर राज्यांशी आणि जिल्ह्यांशी जोडणारे महत्त्वाचे दुवे आहेत. मात्र, सध्या या रस्त्यांची अवस्था कुठे चांगली तर कुठे अत्यंत वाईट अशी झाली आहे. यात भर म्हणून महामार्गाच्या मधोमध असलेल्या दुभाजकांची अवस्था धोकादायक बनली आहे. अनेक ठिकाणी दुभाजक तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी…

Read More

The current government is not in line with the constitution.

आज ज्या पद्धतीचे आणि विचाराचे सरकार देशात व वेगवेगळ्या राज्यांत आलेले आहे, ते संविधानाला सुसंगत नाही. ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीपा सून संविधानाला रोखठोक विरोध केला, आज त्यांचे नाव घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग मोकळा होत नाही, म्हणूनच ते संविधानाचे नाव घ . येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय…

Read More

तेलवाडी येथे वारकरी स्नेहसंमेलन‎:समाजात समता, शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे : गोपाल महाराज

समाजात सद्भाव समता आणि शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे. आज युवकात व्यसनाधीनता वाढत आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संत शिकवण समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत लक्ष्मण चैतन्य आश्रम तेलवाडी येथे गोपाल चैतन्य महाराज यांनी केले. आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारातून तालुक्यातील १३० संत, महंत कीर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते….

Read More

पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’:12 तासांत 1.17 कोटीचा मुद्देमाल जप्त; 72 आरोपी गजाआड, 53 गुन्हे दाखल

जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी एकाच रात्रीत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. ६ जून रोजी सायंकाळी ६ ते ७ जून रोजी पहाटे ६ यादरम्यान या अवघ्या १२ तासांत ७२ आरोपींवर ५३ गुन्हे दाखल केले असून, एकूण १ कोटी १७ लाख ८४ हजार १५० रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवसात एवढ्या…

Read More

गोवा, हैदराबादनंतर आता दिल्लीचे विमान बंद:1 जुलैपासून निर्णय, उरल्या 6 फ्लाइट; एव्हिएशन टर्बाइन फ्युएल टंचाईचा परिणाम

जागतिक घडामोडी आणि युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या दळणवळण क्षेत्राला बसला आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एव्हिएशन टर्बाईन फ्युएलचा तुटवडा निर्माण झाला आहे. या इंधन संकटाचे सावट स्थानिक विमानसेवेवर पडले असून, इंडिगो एअरलाइन्सने गोवा आणि हैदराबाद ही दोन महत्त्वाची विमाने रद्द केल्यानंतर आता एअर इंडियानेही १ जुलैपासून दिल्लीची…

Read More

पुण्यामध्ये ‘प्रोजेक्ट एक्स’च्या नावाखालीरेव्ह पार्टी:पहाटे 2:30 वाजता पोलिसांचा छापा; 107 तरुण, 49 तरुणी ताब्यात; 85 लाखांचा मुद्देमाल जप्त

आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे २:३० वाजता धडक छापा टाकला. ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित या बेकायदेशीर पार्टीतून पोलिसांनी तब्बल १०७ तरुण आणि ४९ तरुणींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बहुतांश तरुण-तरुणी आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रातील असून, तिघे जण अल्पवयीन असल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून…

Read More

लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी‎ तहसीलदार लाच घेताना जाळ्यात‎:कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी झडती, सापडले मोठे घबाड‎

अंबडचा लाचखोर तहसीलदार विजय चव्हाणच्या‎लग्नाचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु केक‎‎कापण्यापूर्वीच तो लाचखोरीच्या‎‎जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे‎‎अंबड तालुक्यातील वाळू तस्करांनी‎‎रविवारी अघोषीत बंद पाळला.‎‎गोदापट्ट्यात वाळूचा उपसा करणारे‎‎सुमारे २०० हायवा रविवारी बंद होते.‎‎उद्या ९ जूनला वाळू उपशाची मुदत‎‎संपणार आहे. एका दिवसासाठी‎कारवाईचा धोका नको म्हणून तस्करांनी वाळू उपसा बंद‎ठेवला होता. लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण‎याच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरात ९ तोळे…

Read More