महाराष्ट्र भाजपचे मिशन बंगाल सुरू:मुंबईहून पश्चिम बंगालकडे विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय; 7 हजार मतदारांना पोहोचवण्याचे नियोजन
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली रणनीती अधिक आक्रमक केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सत्तेला आव्हान देण्यासाठी मिशन बंगाल, राबवले जात असून, त्यात आता महाराष्ट्र भाजपही सक्रिय झाले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मुंबईहून पश्चिम बंगालकडे विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 17 एप्रिल रोजी…