Headlines

कमी भावात कांदा खरेदी करून साठेबाजी सुरू:निधी मिळत नसेल तर महायुतीतून बाहेर पडा; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा अब्दुल सत्तारांना थेट सल्ला

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारला धारेवर धरले असून, शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना थेट सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आंतरराष्ट्रीय कृषी करार शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे असून, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लूट करून कमी भावात कांदा खरेदी करत साठेबाजी सुरू आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला. तसेच, महायुतीमधील अंतर्गत…

Read More

दिलीप बर्वे, अभिषेक जाखडे यांना वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार:किरण केंद्रे म्हणाले, मुलांसाठी योग्य साहित्य देणे महत्त्वाची जबाबदारी

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रसिद्ध विनोदी लेखक वि. वि. बोकील यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा बालवाङ्मय पुरस्कार दिलीप बर्वे आणि अभिषेक जाखडे यांना प्रदान करण्यात आला. ‘किशोर’ मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरीत करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रे यांनी, मुलांच्या विचारांशी सुसंगत उत्तम साहित्यकृती उपलब्ध करून देणे ही पालक, लेखक आणि प्रकाशकांची महत्त्वाची जबाबदारी…

Read More

रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचे दागिने चोरी:कोरेगाव पार्क पोलिसांकडून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यातील बंडगार्डन रस्त्यावरील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एका अनोळखी चोरट्याने ही चोरी केली असून, या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 40 वर्षीय महिला 30 मे रोजी दुपारी एकच्या सुमारास रुग्णालयात उपचार घेत होती. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिच्या…

Read More

नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे महागाईविरोधात आंदोलन:रोहित पवार, जितेंद्र आव्हाडांसह रोहिणी खडसे पोलिसांच्या ताब्यात; कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजी

नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून वाढत्या महागाईच्या विरोधात आक्रमक पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या वेळी पक्षातील प्रमुख नेते रोहित पवार, जितेंद्र आव्हाड तसेच शशिकांत शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचसोबत महिला पोलिसांनी रोहिणी खडसे तसेच सक्षणा सलगर यांनाही ताब्यात घेतले आहे. या आंदोलनावेळी एका आंदोलक महिलेची प्रकृती खालवल्याचे पाहायला मिळाले….

Read More

स्वच्छतेत आघाडी; चांदूरबाजार बस स्थानक विभागामध्ये तिसऱ्यास्थानी

शासनाच्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक’ अभियानात चांदूर बाजार आगाराने उल्लेखनीय कामगिरी बजावली असून, विभागात तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने ही स्पर्धा राबवण्यात आली होती. या स्पर्धेचा पुरस्कार आगारप्रमुख प्रवीण डायलकर यांनी स्वीकारला. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आकर्षक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासन व महाराष्ट्र राज्य…

Read More

नागरिकांचा संताप:टाकरखेडा संभूत पाणीटंचाई; नवीन जलकुंभ अद्याप बंदच, समस्या न सुटल्यास उपोषणाचा इशारा‎

येथे गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या १०५ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकरखेडा संभूचा समावेश असला तरी नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच निकट भविष्यात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुमारे सात हजार लोकसंख्या असलेल्या या…

Read More

राज्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी:जूनच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट; मराठवाड्यासह अनेक भागात पावसाचा जोर वाढणार

राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला असून, सध्या अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकेल. मान्सून दाखल होण्यापूर्वीच कोकण आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्याच्या अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, तापमानाचा विचार करता राज्यात सर्वाधिक…

Read More

गांधी ग्राम येथे कावड पालखीसाठी रॅम्पची रुंदी वाढणार:रेलींगची सुविधा, शिवभक्त, जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षकांकडून संयुक्त पाहणी‎

यंदा होणाऱ्या कावड व पालखी उत्सवाच्या पृष्ठभूमीवर मंगळवारी सार्वजनिक कावड व पालखी उत्सव समिती, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, महसूल विभागाने गांधी ग्राम येथील पूर्णा नदीवरील सुविध . रस्ते, पायऱ्यांची रेलिंग, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करा {प्रत्यक्ष घाटात आणि नदीपात्रात उतरून पाहणी करण्यात आली. येणाऱ्या श्रावण मासात उद्भवणाऱ्या समस्येची चर्चा…

Read More

श्रीकृष्ण- सुदामा भेटीने माहेश्वरी भवनाच्या भागवत कथेचे समापन:भागवताचे चिंतन हीच जीवनाची फलश्रुती: पू. राजेशकृष्ण

पुराणात भागवत हे श्रेष्ठ पुराण असून, यात सदा भगवान श्रीकृष्ण विराजमान असतात.अश्या भागवतचे सदा चिंतन करून भगवंताची प्राप्ती करावी असा हितोपदेश वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार पू राजेशकृष्णजी महाराज यांनी केला. ते माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त माहेश्वरी भवन येथे आयोजित भागवत कथेत बोलत होते. भागवतकार पू. राजेशकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाची…

Read More

वृंदावनच्या सप्ताहासाठी 317 भाविक मथुरेकडे

अधिकमास हा हिंदू धर्मात पुरुषोत्तम मास म्हणून अत्यंत पवित्र मानला जातो. या पावन महिन्यात केलेल्या जप, तप, दान, तीर्थाटन आणि विशेषतः श्रीमद् भागवत कथेच्या श्रवणाने मानवाला जन्मोजन्मीचे पुण्य लाभते, असे प्रतिपादन येथील खासदार अनुप धोत्रे यांनी केले. श्री क्षेत्र वृंदावन धाम (मथुरा) येथील यमुना नदीच्या तीरावरील ज्ञानबाग, मोतीझील येथील श्री व्यंकटेश्वर आश्रम येथे ३ ते…

Read More