Headlines

हिंगोली जिल्हा परिषदेत एक तासात आटोपली समुपदेशन प्रक्रिया:32 केंद्र प्रमुखांना मिळाले नियुक्ती आदेश, CEO गायकवाड यांचा पुढाकार

हिंगोली जिल्ह्यात सरळ सेवेने भरती झालेल्या ३४ पैकी ३२ केंद्र प्रमुखांना मंगळवारी ता. २३ समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. अवघ्या एक तासात समुपदेशनाची प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यात केंद्रप्रमुख मिळाल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण हलका होणार आहे. या शिवाय गुणवत्तेवरही परिणाम होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात सुमारे १ हजार प्राथमिक शाळांसाठी ६८ केंद्र आहेत. त्यापैकी…

Read More

राज्य सरकारची कर्जमाफी फसवी:ही कर्जमाफी नव्हे, तर कर्जवसुली योजना; आमदार अंबादास दानवेंचा विधान परिषदेत गंभीर आरोप

राज्य सरकारने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2026 ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नसून कर्जवसुली योजना आहे. या योजनेतील अटी-शर्ती पाहता शेतकऱ्यांना त्याचा किती फायदा होणार याबाबत मोठी शंका आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी केला. महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 260…

Read More

खासदाराला मिळणाऱ्या 5 कोटी रुपयांचे नेमके काय होते?:'खासदार निधी'चा (MPLADS) ए टू झेड इतिहास, जाणून घ्या, नवे नियम आणि तुमचा अधिकार!

निधी मिळत नाही, निधी पुरत नाही, मतदारसंघातील जनतेची कामे झाली पाहिजेत, असे सांगत खासदारांनी किंवा आमदारांनी पक्ष बदलल्याचे आपण नुकतेच पाहिले असेल. नुकताच ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी अशीच कारणे देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर खासदारांच्या अखर्चिक निधीचा मुद्दाही गाजला. यावरून विरोधकांनी त्यांना चांगलेच घेरले होते. यावर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रसार माध्यमांसमोर…

Read More

नंदगावचा अ‍ॅश बंड ठरतोय घातक:महाजेनकोच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे पर्यावरण, पशुधनाचा जीव धोक्यात

महाजेनकोच्या नंदगाव येथील अ‍ॅश बंड (राखेचा बंधारा) मधील अयोग्य आणि अशास्त्रीय राख विल्हेवाटीमुळे स्थानिक पर्यावरण, नागरिक आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात राखेचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य नियोजन नसल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांकडून केला जात आहे. नंदगाव परिसरातील पाळीव जनावरांना चरण्यासाठी याच अ‍ॅश बंड ओलांडून जावे लागते. राख साचलेल्या दलदलीतून आणि प्रदूषित पाण्यातून…

Read More

Sana Malik Polygamy Statement Sparks BJP Uproar in Maharashtra Assembly

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ‘तिहेरी तलाक’ , बहुपत्नीत्व आणि ‘समान नागरी कायदा’ (UCC) या अत्यंत संवेदनशील विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांमध्ये मोठी खडाजंगी पाहायला मिळाली. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्य . देवयानी फरांदेंची लक्षवेधी आणि UCCची मागणी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकमधील तिहेरी तलाकच्या एका प्रकरणाचा उल्लेख करत लक्षवेधी सूचना मांडली….

Read More

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी:महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्ता 30 टक्क्यांपर्यंत वाढला; प्रताप सरनाईक यांची विधानसभेत घोषणा

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यात घसघशीत वाढ करण्याची घोषणा आज विधानसभेत केली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांना थेट आर्थिक…

Read More

किरण पावसकरांच्या विधानाने राजकारण तापले:बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा ठाकरे गटाचा आरोप, शिंदे सेनेकडून सारवासारव

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा हादरा दिला असतानाच, आता या बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार सोमवारी अधिकृतपणे शिंदे गटात दाखल झाले. मात्र, या भव्य सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे शिंदे सेनेचे नेते किरण पावसकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका…

Read More

निकृष्ट कोळसा पुरवणाऱ्या कंपन्यांना थेट ब्लॅकलिस्ट करा:विधानसभेत विजय वडेट्टीवारांची आक्रमक मागणी, मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली कोळशाची खराब गुणवत्ता

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत वीज निर्मिती आणि वीज टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यातील वीज निर्मिती केंद्रांतील संच वारंवार बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाचा कोळसा हेच प्रमुख कारण आहे,” असा थेट आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी तारांकित प्रश्नादरम्यान केला. विशेष म्हणजे, विरोधी पक्षाचा हा आरोप मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री…

Read More

हिंगोलीत डीएपी खताचा तुटवडा:बफर स्टॉक रिलीज न केल्यास शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नसल्याच्या तक्रारी असून कृषी खात्याने जिल्ह्यात डीएपीच्या 500 मेट्रीक टन पैकी 300 मेट्रीक टन बफर स्टॉक पाच तालु्क्यांसाठी रिलीज करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांची सोमवारी ता. 22 भेट घेऊन चर्चाही केली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे…

Read More

महाराष्ट्रात लोडशेडिंग सुरू आहे का?:विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्ट उत्तर; 32 हजार मेगावॅटचा विक्रमी भारही सांभाळला

राज्यात वीजटंचाई आणि लोडशेडिंगबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठा खुलासा केला आहे. राज्यात काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे बंद पडले होते, काही भागांत वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. मात्र या सर्व परिस्थितीत राज्यात एकाही दिवशी अधिकृत भारनियमन (लोडशेडिंग) करण्यात आलेले नाही, असा ठाम दावा मुख्यमंत्र्यांनी केला. पावसाळी अधिवेशनाच्या…

Read More