Headlines

ममता बॅनर्जींचा हरल्या नाहीत, केंद्राने त्यांना दहशतीने रोखले:संजय राऊत यांचा आरोप; हिंदीला विरोध नाही, पण मराठी राज्याची प्रथम भाषा

आमचा हिंदी भाषेला विरोध नाही पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे. हिंदी, इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, सरकारमधील काही लोकांना लोकशाहीचे हे पतन मान्य नाही. सरकारच्या हुकुमशाहीविरोधात आघाडीने एकत्र येणं गरजेचे आहे. जसे इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला…

Read More

मंत्री सावेंच्या OSD ची पत्नी, मुलाला भयंकर मारहाण:विरोधकांच्या सरकारवर आरोपांच्या फैरी; सोशल मीडियावर PHOTO व्हायरल

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे यांनी आपल्या पत्नी व मुलाला अत्यंत भयंकर पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचे काही फोटो आज समोर आलेत. त्यात पत्नी व मुलाच्या अंगावर मारहाणीचे काळे-निळे व्रण दिसून येत आहेत. काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत…

Read More

करकंबच्या पवन धायगुडेला सुवर्णपदक:रामभाऊ जोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा इतिहास; 65 किलो गटात देशात प्रथम, एशियन स्पर्धेसाठी सज्ज‎

रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंबच्या विद्यार्थ्याने कुस्तीच्या आखाड्यात इतिहास रचला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पवन बालाजी (राजू) धायगुडे याने छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या नॅशनल फ्री स्टाईल रेसलिंग स्पर्धेत ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाव . भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान ही स्पर्धा पार…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरण:खरातच्या अटकेने शिर्डीतील ‎‎जमीन माफियांचे धाबे दणाणले‎

शिर्डी परिसरात जमीन व्यवहार, खाजगी‎ सावकार की आणि आर्थिक गैरप्रकारांच्या‎ मालिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‎भोंदू अशोक खरात याला राहाता न्यायालयाने‎ जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी 9 मेपर्यंत 5 ‎दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे या‎प्रकरणातील तपासाला निर्णायक वळण‎ मिळण्याची शक्यता व्यक्त होत‎ आहे. फसवणुकीच्या या प्रकरणाची व्याप्ती‎ पाहता खरातच्या अटकेने शिर्डीतील जमीन ‎माफियांचे धाबे दणाणले असून तपासात…

Read More

Konkan Heatwave & Marathwada Rain; 7 Districts Yellow Alert

राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून ६ मे रोजी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने एकूण ७ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढल्याने उकाडा असह्य ह . मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्म व दमट हवामानासाठी यलो अलर्ट देण्यात आला…

Read More

जिल्ह्यात 2.42 लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, 15 ते 20 मे या कालावधीत पाठ्यपुस्तके पोहोचणार; जिल्ह्यातील शाळांमध्ये वाटप‎

यंदाच्या शैक्षणिक सत्र २०२६ – २७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २,१४१ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकूण दोन लाख ४२ हजार ७५५ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे शाळा स्तरावर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाच्या वतीने बालभारती पोर्टलवर पुस्तकांची मागणी एप्रिल मध्ये नोंदवली आहे. पुस्तका अभावी शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये,…

Read More

Maharashtra NEP Curriculum Class 6 Approved; June Implementation Starts

महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध . राज्यात यापूर्वीच दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता त्याच धर्तीवर सहावीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात…

Read More

नसरापूर येथील घटनेचे पंढरीत तीव्र पडसाद:फासणाऱ्या घटनेचा सर्वपक्षीय निषेध; स्त्री सन्मानासाठी पंढरपूरकर एकवटले‎

नसरापूर येथील निष्पाप बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद पंढरपुरात उमटले असून, आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संघटना आणि संतप्त नागरिकांनी एकत्र येत या घृणास्पद कृत्याचा जाहीर निषेध केला. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात प्रचंड संतापाची लाट आहे. भर चौकात जमलेल्या आंदोलकांनी “आरोपीला…

Read More

नागरिकांना अखंडित वीज द्या, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका:सभापती प्रा. राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटला असून, आता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी थेट महावितरणच्या रडारवर घेतले आहे. “नागरिकांना अखंडित वीज मिळालीच पाहिजे, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका, तातडीने कृती करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीज खंडित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा…

Read More

देशाच्या विकासात महिला उद्योजिकांचे मोठे योगदान:महिला बचत गटाच्या मेळाव्यात महाव्यवस्थापक धर्मेंद्र कुमार यांनी केले मार्गदर्शन‎

देशात महिलांची संख्या सरासरी ५० टक्के असून सुशिक्षित महिलांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. शासनाच्या सहकार्यामुळे आज मोठ्या उद्योगांप्रमाणेच गावपातळीवरील महिला बचत गटही छोटे-मोठे उद्योग यशस्वीपणे चालवत आहेत. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात महिला उद् . जामनेर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (कृषी शाखा) तर्फे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तहसीलदार नानासाहेब…

Read More