Headlines

Good health is wealth – Commissioner Nayana Gunde, Ministry of AYUSH, in collaboration with District Administration, celebrated Yoga Day at Sports Complex with enthusiasm

Marathi News Local Maharashtra Amravati Good Health Is Wealth Commissioner Nayana Gunde, Ministry Of AYUSH, In Collaboration With District Administration, Celebrated Yoga Day At Sports Complex With Enthusiasm अमरावती56 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती उत्तम आरोग्य हे संपत्तीपेक्षा कमी नाही आणि ते मिळवण्याचा योग हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी…

Read More

"श्रीं''ची पालखी 2 दिवस शहरात मुक्कामी‎:सकाळी खंडेलवाल विद्यालयात पाेहाेचणार संत गजानन महाराजांचा पालखी साेहळा‎

“श्री गजानन-जय गजानन’, “गण गण गणात बोते’चा जयघोष करत पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी संध्याकाळी भौरद येथे पोहोचला. भौरद येथे मुक्कामी असलेली श्रींची पालखी बुधवारी सकाळी ११ वाजता डाबकी रोडवरील खंडेलवाल महाविद्यालयात पोहोचणार आहे. यानंतर दोन दिवस राजराजेश्वर नगरीत फक्त “माऊली’चा गजर कानी पडणार आहे….

Read More

Rs 1.19 Lakh Seized, Six Booked

हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारात विटभट्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली शहर पोलिसांनी सोमवारी ता. 22 सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा एकूण 1 लाख 19 . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी छापासत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस…

Read More

योगा अभ्यासातून निरोगी जीवनाचा संकल्प करावा:ठाणेदार सुरेश म्हस्के यांचे प्रतिपादन, विविध योगासनांचा सराव करुन घेतला‎

धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योगाभ्यासातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे प्रतिपादन परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भारवी कला अकादमी, जय गजानन योगा ग्रुप व वाघामाता योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

Read More

स्मार्ट मीटर विरोधात शेतकरी, शेतमजुरांची धडक मोहीम:तिवसा येथे तीव्र आंदोलन, म्हणाले – अदानीच्या लाभासाठी चाललेली लूट थांबवा : शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी‎

महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लालबावटा) तिवसा तालुका शाखेच्यावतीने आज, सोमवारी, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हे नवीन स्मार्ट मीटर बसवताच वीजबिलात थेट १०० ते…

Read More

शेतीच्या वादातून दोघा पुतण्यांकडून चुलत्याचा खून:कामती खुर्द येथील प्रकार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने केले वार‎

जमिनीच्या जुन्या वादातून कामती खुर्द (लमाणतांडा) येथील ७२ वर्षीय संजीवकुमार नागनाथ शिंदे यांचा तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . फिर्यादीनुसार, संजीवकुमार शिंदे यांचे वडील नागनाथ शिंदे यांनी १९९८ मध्ये त्यांच्या मालमत्तेचे तीन मुलांमध्ये वाटप केले होते. त्यानुसार संजीवकुमार यांना १२ एकर शेतजमीन मिळाली…

Read More

कुटूंबियांचा आक्रोश:बिडकीनला एकावेळी चार मित्रांच्या अंत्ययात्रा, एकावर सोमपुरीत अंत्यविधी‎

येथील पाच तरुणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रविवारी शोकाकुल वातावरणात चार तरुणांवर बिडकीनला तर एकावर मुळगावी सोमपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. २० जून रोजी बिडकीन येथून १९ तरुणांचा एक गट देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील पाच तरुण…

Read More

मिरचीपूड फेकून लुटणारी टोळी जेरबंद:लाडची येथील रस्तालुटीचा 15 दिवसांत उलगडा; हरसूल पोलिसांची कामगिरी‎

महिला बचत गटाचे संकलित पैसे घेऊन जाणाऱ्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यावर मिरचीपूड फेकून रोख रक्कम व टॅब लुटणाऱ्या तिघा संशयितांना हरसूल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, रोख रक्कम, टॅबलेट, मोबाईल व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ६३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . याबाबत माहिती अशी की, एयू फायनान्स कंपनीचा कर्मचारी…

Read More

भाजपचे शिरसाठ यांचा पहिल्या फेरीत 455 मते मिळवत विजय‎:निकालानंतरच्या विजयी मिरवणुकीत शिरसाठ यांच्या कार्यकर्त्यांच्या पोस्टरचीच चर्चा‎

औरंगाबाद-जालना विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती वर्चस्व सिद्ध केले. जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार सुहास शिरसाठ यांनी सकाळी साडेनऊ वाजता पहिल्याच फेरीत ४५५ मते मिळवून विजय मिळवला. महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश . शहरातील शासकीय औषधनिर्माण महाविद्यालयात सकाळी ८ वाजता चार टेबलांवर मतमोजणी सुरू झाली. एकूण ६३७ पैकी ६३० मतदारांनी मतदान केले होते. यातील…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:देशात मुलींचे प्रमाण हजारामागे 918, तर राज्यातील शहरांमध्ये फक्त 885, गर्भलिंग चाचणीचा परिणाम; बिहार व हरियाणाच्या रांगेत बसला महाराष्ट्र

देशपातळीवर मुलींचा जन्मदर सुधारत असताना पुरोगामी महाराष्ट्राच्या शहरी भागात मात्र मुलींचा जन्मदर प्रचंड वेगाने घटतो आहे. देशात १००० मुलांमागे ९१८ मुली, तर महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी भागात ८९९ मुलींचा जन्म झाला आहे. केंद्र सरकारच्या सॅम्पल रजिस्ट्रेश . महाराष्ट्रातील शहरी भागात १००० मुलांमागे मुलींचा जन्मदर आधी ९०८ होता. आता तो घसरून ८८५ वर येऊन ठेपला आहे….

Read More