Headlines

नांदेडमध्ये जावयाकडून खंजीरने वार करून सासूचा खून:पत्नीवर संशय, पत्नीही गंभीर जखमी, आरोपी फरार

पत्नीवर संशय घेऊन सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून जावयाने सासूवर धारदार खंजीरने हल्ला करून तिचा खून केल्याची घटना शनिवारी नांदेड शहरातील शहीदपुरा भागात घडली. या हल्ल्यात आरोपीची पत्नीही गंभीर जखमी झाली असून, हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. नांदेडमधील शहीदपुरा भागातील लकी सिंग गणपत सिंग मिलवाले (35) याचे पत्नी गुरुप्रीत कौर लकी सिंग मिलवाले (30) हिच्याशी काही…

Read More

अंतर्गत मतभेद संपवून लोकांसमोर जा; पार्थ पवारांच्या नेत्यांना कानपिचक्या:शरद पवारांना भेटून 3 तास फक्त कौटुंबिक चर्चा केल्याचा दावा

पक्षातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने डॅमेज कंट्रोल सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून खासदार पार्थ पवार यांच्या वरळीतील ‘शुभदा’ निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली. त्यात “पक्षातील अंतर्गत . राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीला…

Read More

भुलेश्वरच्या गणपतीची 22 फूट उंच मूर्ती कोसळून मोठी दुर्घटना:एकाचा मृत्यू, तर तीन जण जखमी; मंडपापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर घडली दुर्दैवी घटना

मुंबईतील भुलेश्वर येथे गणेशोत्सवाच्या तयारीदरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. ‘भुलेश्वरचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तब्बल 22 फूट उंच बाप्पाची भव्य मूर्ती भायखळा येथून भुलेश्वरला आणत असताना अचानक तोल जाऊन कोसळली. या भयंकर दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य तीन जण जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही…

Read More

9 हजार 605 कोटींचा हिशोब कोण देणार?:हजारो कोटींच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? लाडकी बहीण योजनेवरून जयंत पाटलांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे दिलेल्या माहितीनुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जून 2026 पर्यंत तब्बल 92 लाख अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 9,605 कोटी रुपये वितरित झाल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच 9,605 कोटींचा हिशोब कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला…

Read More

27 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या:वाढदिवसाच्या दिवशीच संपवले जीवन

तिवसा येथील गुरुदेव नगरमधील मंजुळा माता नगरात राहणाऱ्या २७ वर्षीय शुभम अरुण राऊत या तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्या केली. दिंडेकर लेआऊट परिसरातील एका पडक्या विहिरीत रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्याने उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस आणि जिल्हा शोध व नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशी…

Read More

अमरावतीत आणखी एका तलाठ्याचे निलंबन:अहिल्याबाई होळकर योजनेबाबत दिशाभूल केल्याचा आरोप, इतर दोघांवरही कारवाईची शक्यता

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आणखी एका तलाठ्याचे निलंबन केले आहे. दर्यापूर तालुक्यातील पेठ इतबारपूर येथील विश्वनाथ गोंडाणे असे निलंबित तलाठ्याचे नाव आहे. राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत आक्षेपार्ह माहिती पसरवून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जिल्हाधिकारी येरेकर यांनी शुक्रवारी त्यांच्या निलंबनाचा आदेश बजावला. गेल्या दोन दिवसांतील तलाठ्याच्या निलंबनाची ही दुसरी कारवाई आहे. गोंडाणे…

Read More

प्रशांत भूषण म्हणाले- AI मुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला मर्यादा:मानवी कुतूहल, तार्किकता जपण्याचे आवाहन; दाभोलकर स्मृती व्याख्यान

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वेगाने प्रगतीमुळे मानवी जीवनात क्रांती होत असली तरी, कुतूहल, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किकता या मानवी मूल्यांचे महत्त्व भविष्यात अनन्यसाधारण राहील. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या १३ व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित वार्षिक स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. भूषण यांनी स्पष्ट केले की, या तंत्रज्ञानावर संशोधन…

Read More

नेटवर्कअभावी डोंगरावर शिबिर:खडीमलमध्ये 250 ग्रामस्थांचा सहभाग, 150 जात प्रमाणपत्र प्रकरणे

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातल्या अतिदुर्गम खडीमल गावात शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. नेटवर्कच्या समस्येमुळे हे शिबिर गावापासून तीन किलोमीटर दूर डोंगरावर घेण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ग्रामस्थांनी सहभाग घेतला, तर १५० जात प्रमाणपत्र प्रकरणांचे प्रस्ताव तयार करण्यात आले. मेळघाटातील नागरिकांना शासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकात्मिक गाव विकास…

Read More

पुणे विद्यापीठात 'वंदे मातरम्'चे सामूहिक गायन:युवाशक्तीने चेतवली देशभक्तीची ज्योत, 'यूथ की आवाज' कार्यक्रमाचे आयोजन

पुणे विद्यापीठात ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’तर्फे ‘यूथ की आवाज’ या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परिसर देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. या कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या “छात्रो की गुंज” कार्यक्रमाला विरोध करत भाजपने या कार्यक्रमाचे आयोजन करत…

Read More

'भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची..':भाजपच्या राजवटीत अयोध्येत रामाचे मंदिर लुटण्यात आले, संजय राऊतांचा हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे बारामती तालुक्यातील मोरगाव येथे ठाकरे गटाच्या शिवसेनेने आयोजित केलेल्या ‘रामरक्षा आंदोलना’त खासदार संजय राऊत सहभागी झाले होते. या आंदोलनाला भाजपने विरोध केल्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या तणावपूर्ण वातावरणातच संजय राऊत यांनी भाषण…

Read More