Headlines

Class 12th result 90.14 percent; 5.86% increase; Girls win

गतवर्षीच्या तुलनेने यंदा बारावीचा निकाल ५.८६ टक्क्यांनी वाढला आहे. गतवर्षी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे नवा पॅटर्न राबवण्यात आला. प्रसंगी फौजदारी कार्यवाहीची तरतूद होती. त्यामुळे यंदा प्रामुख्याने यशस्वी होण्यासाठी अभ्यासा . प्रतिनिधी | अकोला राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार, २ मे रोजी…

Read More

कामगार दिनी विद्युत भवनामध्ये लाईनमनच्या पुतळ्याचे अनावरण:‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित‎

प्रतिनिधी| अकोला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विद्युत भवन येथे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिमंडळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे आयोजित…

Read More

आरोग्यशिबिरातून दृष्टीबाधित महिलांना शस्त्रक्रियेद्वारे दिली दृष्टी:श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सवानिमित्त संत हरी बाप्पा सेवा समितीचा उपक्रम‎

प्रतिनिधी |अकोट येथील श्री संत हरिरामबाप्पा सत्संग सेवा समितीच्या वतीने राबवण्यात आलेल्या आरोग्य उपक्रमातून दृष्टीबाधित महिलेच्या जीवनात प्रकाशाचा किरण पेरला गेला आहे. श्री संत वासुदेव महाराज जयंती व सेवा समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त अमोना दुर्गम आदिवासीबहुल खेड्यात आयोजित आरोग्य शिबिरामध्ये पाच रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. या पाचही रुग्णांवर मोती बिंदूचे यशस्वी मोफत…

Read More

जनगणना भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवेल – पालकमंत्री गोरे:महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय मैदानावर पोलिस परेड‎

प्रतिनिधी | सोलापूर जनगणना २०२७ ही देशाची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना असून, ती भविष्यातील विकासाचे मापदंड ठरवेल. आजपासून ते १५ मे २०२६ या काळात स्व-जनगणना मोहीम राबवली जात असून, सर्व नागरिकांनी यात सहभाग नोंदवून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड…

Read More

त्रिमूर्ती संस्थेचे सचिव मनिष घाडगे यांचे निधन:शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी | नेवासे फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्थेच्या प्रांगणात झालेल्या अंत्यविधीला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगे, त्यांच्या दोन्ही कन्या आणि जावई अनुपस्थित होते. मनीष घाडगे यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले, मात्र दुपारपर्यंत त्यांचा अंत्यविधी कुठे होणार, याबाबत संभ्रम कायम होता. मूळ गाव…

Read More

गौताळ्यात बिबटे, नीलगायींचा वावर‎:वन्यप्राणी गणना बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपक्रम, मचाणावर विद्यार्थी थांबले मुक्कामी‎

प्रतिनिधी | कन्नड बुध्द पोर्णिमेनिमित्त गौताळा अभयारण्यात शुक्रवारी वन्यप्राणी गणना केली. यावेळी बिबटे, उद मांजरासह नीलगायी, कोल्हा, मोरांचा वावर आढळून आला. मचाणावर नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर वन्यजीव गणना करण्यात आली. प्रथम वन कर्मचारी आणि निसर्गप्रेमी गौताळा अभयारण्यातील चंदननाला चौकीवर जमा झाले. या ठिकाणी विभागीय वनाधिकारी रेवती कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनरक्षक विशाल लोंढे, वनपरिक्षेत्राधिकारी सचिन रामपुरे,…

Read More

राजकारणात नवा स्फोट? एकनाथ शिंदेंच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर:शिंदे गटाला धक्का देण्यासाठी मोठी चाल

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चाहूल लागली आहे. शिवसेना शिंदे गटासाठी धक्कादायक ठरू शकणारी परिस्थिती निर्माण झाली असून, एका आमदाराच्या हालचालींमुळे चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून थेट शिंदे गटातील एका बड्या नेत्याला पक्षप्रवेशाची ऑफर दिल्याची चर्चा रंगली असून, त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. कोरेगाव शहरात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाने या चर्चांना अधिकच बळ मिळाले….

Read More

पुणे पोलिस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना अटक:'व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज' प्रकरणातील कारवाईत एसीबीची कारवाई

पुणे शहर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर एका खासगी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण पुण्यातील कर्वे रस्त्यावरील ‘व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित आहे….

Read More

अमरावती बारावीचा निकाल 0.96 टक्क्यांनी घसरला:मुलींची आघाडी कायम, तिन्ही शाखांमध्ये अमरावतीची बाजी

अमरावती मंडळाचा बारावीचा निकाल यावर्षी ०.९६ टक्क्यांनी कमी लागला आहे. गेल्यावर्षी ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तर यावर्षी ही संख्या घसरून ९०.९२ टक्क्यांवर थांबली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले आणि १ लाख ३४ हजार…

Read More

अमरावती विभागात बुलडाणा अव्वल:अमरावती जिल्हा 88.26 टक्के निकालासह पिछाडीवर

आज घोषित झालेल्या बारावीच्या निकालात अमरावती विभागातून बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान पटकावले आहे. या जिल्ह्यात ९५.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर अमरावती जिल्हा ८८.२६ टक्के निकालासह सर्वात कमी टक्केवारी नोंदवत शेवटच्या स्थानावर राहिला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय बोर्डाचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. मंडळाच्या प्रभारी सचिव तथा शिक्षणाधिकारी…

Read More