Headlines

Kalamb Thackeray Group Councillors Join BJP; Major Setback For Uddhav

राज्याच्या राजकारणात पक्षांतराच्या घडामोडींना पुन्हा वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाचे तब्बल ९ नगरसेवक आणि काँग्रेसचा १ नगरसेवक असे एकूण . या पक्षप्रवेशामुळे कळंब नगरपरिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचे संख्याबळ वाढणार आहे. विशेष म्हणजे…

Read More

मुलींचा हात धराल तर मार खाल!:विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजमधील राड्यानंतर अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा

विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाबाहेर सदस्य नोंदणी मोहिमेवरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आता राजकीय पातळीवर उमटू लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी या घटनेवरून अभाविपला थेट इशारा दिला आहे. “तुम्ही मुलींवर हात टाकलात तर आम्ही तुम्हाला मारणारच. आमच्या नादाला लागू नका,”…

Read More

निमगावात महिलांनी धरला फुगडीचा फेर:पुरुषांच्या लेझीमने वेधले लक्ष, गौराईचा पारंपरिक सण साजरा, लेझीमच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद‎

माळशिरस तालुक्यातील निमगाव येथे गौराईचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. महिलांच्या पारंपरिक गाण्यांसह झिम्मा, फुगडी, झोके आदी खेळांनी उत्सवाला रंगत आली. तर पुरुषांनी वावड्या व लेझीमच्या खेळातून उत्साहाचे दर्शन घडवले. गुलाल . निमगाव येथे गौराई उत्सवाची परंपरा जपली जात असून गावातील महिलांबरोबरच सासरी गेलेल्या माहेरवाशिणी मुलीही या उत्सवासाठी आवर्जून गावात येतात….

Read More

अंबाडा येथील त्रिवेणी तलावात 15 दिवसाच्या मुलासह आईची आत्महत्या:वडील म्हणतात, डोक्यात ताप गेल्यामुळे ती बडबडत होती‎

मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अंबाडा येथील शंकरराव नांदणे यांची विवाहित मुलगी पूजा प्रवीण डाहे हिने १५ दिवसाच्या मुलासह गावाजवळील त्रिवेणी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्रीनंतर घडली असून, ती बुधवारी उघडकीस आली. मृत विवाहिता ही दर्यापूर तालुक्यातील सांगवा येथील होती. ती प्रसुतीसाठी माहेरी अंबाडा येथे आली होती. पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूजा ही…

Read More

महान धरणात अपेक्षितपेक्षा 70% तूट; जलसाठा आता 25 टक्क्यांवर:जलाशय परिचालन आराखड्याच्या तुलनेत चिंताजनक चित्र‎

अकोला शहरासह जिल्ह्यातील ६४ खेडी, बोरगाव मंजू, मूर्तिजापूर शहर आणि एमआयडीसी परिसराची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणात यंदा पावसाळ्याचे सव्वा दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. पाटबंधारे विभागाच्या जलाशय परिचालन आराखड्यानुसार ऑगस्टअखेर धरणात ९४ टक्क्यांहून अधिक साठा असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात आजमितीला केवळ २५ टक्केच जलसाठा उपलब्ध आहे. गेल्या…

Read More

डोमिनेटर संघाने कोरले नगरसेवक चषकावर नाव:बार्शीत ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहात‎

ईद-ए-मिलाद आणि स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित नगरसेवक चषक २०२६ ही ओपन बॉक्स क्रिकेट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. एकूण १६ संघांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दि डोमिनेटर संघाने आय ॲण्ड टी पॉवर संघावर २८ धावांनी मात करत नगरसेवक चषक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेप्रसंगी सोलापूर जि….

Read More

पाणी चोरी, कमी स्टाफ,राजकीय दबावाने नीरा उजवा कालव्याचे आवर्तन विस्कळीत:तिसंगी तलाव भरण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक, आंदोलन तीव्र करणार‎

नीरा उजवा कालवा विभागातील पाण्याच्या आवर्तनाला राजकीय हस्तक्षेप, मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा आणि बेसुमार पाणी चोरीचा फटका बसला आहे. एकीकडे तिसंगी तलाव अद्याप कोरडाठाक पडलेला असताना दुसरीकडे कालव्यातून सोडलेले पाणी अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने लाभक . डिझेल अनुदान नाही म्हणून झाडा-झुडुपांनी कालवा पोखरला नीरा उजवा कालव्याचे सुमारे २० वर्षांपूर्वी अस्तरीकरण झालेले आहे. कालव्याच्या दोन्ही बाजूनी…

Read More

पर्यटकांचे केंद्र:संत एकनाथ महाराज समाधी मंदिर‎परिसर सुशोभीकरण अंतिम टप्प्यात‎, 21 लाखांच्या 21 शिल्पांमधून साकारले नाथांचे जीवनचरित्र

पैठण येथील जगप्रसिद्ध श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि विकासकामे अंतिम टप्प्यात आली आहेत. नाथ संस्थानच्या वतीने सुमारे २१ लाख रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या २१ विविध शिल्पांमुळे मंदिर परिसराला अभूतपूर्व आध्यात्मिक आणि सौंदर्यात्मक रूप प्राप्त झाले आहे. या विकासकामांमुळे नाथनगरीत येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. समाधी मंदिर परिसरात…

Read More

अहिराणी ही समृद्ध आणि वैभवशाली भाषा:सटाणा महाविद्यालयात डॉ. पाटील यांचे प्रतिपादन; गुणवंतांसह प्राध्यापकांचा सत्कार‎

देशातील विविध बोलीभाषांमध्ये अहिराणी ही समृद्ध व वैभवशाली भाषा असून, विचार व भावनांच्या अभिव्यक्तीसाठी तिच्यात शब्दांची मोठी समृद्धी आहे, असे प्रतिपादन खान्देशरत्न व दुसऱ्या अहिराणी विश्व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. एस. के. पाटील यांनी केले. मविप्र समाज संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे महाविद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाज दिन कार्यक्रमात ते प्रमुख…

Read More

2700 सैनिकांसाठी येवल्यातून पाठविल्या राख्या आणि भेटकार्ड:‘राखी हम बहनों की, रक्षा वीर जवानों की’ उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींकडून भेट‎

अहोरात्र देशसेवेचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील सैनिकांना रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे संकुलातील विद्यार्थिनींनी यंदाही २७०० सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबविला. रक्षाबंधनाच्या दिवशी सैनिकांना शक्यतो बहिणीची राखी मिळालेली नसते. त्यामुळे सीमेवरील सैनिक स्वतः एकमेकांना राखी बांधतात. राखी ही बहीण-भावाचे नाते अतूट करणारी असते. हीच मानसिकता प्रबळ होऊन विद्यार्थिनींनी १५ ऑगस्ट व रक्षाबंधनाचे औचित्य साधून रक्षाबंधनापर्यंत…

Read More