Headlines

महालक्ष्मी सरसमधून 1 कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट!:महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करणार ; CM फडणवीस

प्रत्येक जिल्ह्यातील महिलेला हक्काच व्यासपीठ देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आता नव्या रूपात तयार झालं असून, कोणत्याही जागतिक दर्जाच्या प्रदर्शनाची स्पर्धा करण्यासाठी ते सज्ज आहे. या प्रदर्शनात केवळ सजावटीसाठी कंटेनर लावलेले नाहीत तर ते कंटेनर ऑफ इंडिया आहेत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात आत्तापर्यंत ५० लाख लखपती दीदी तयार झाल्या आहेत, येणाऱ्या काळात १ कोटी…

Read More

नसरापुरातील घटनेनंतर नागरिकांचा रास्ता रोको:मुंबई-सातारा हायवे 'ठप्प'; मुख्यमंत्री येईपर्यंत महामार्ग न उघडण्याचा आंदोलकांचा पवित्रा

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा मिळावी यासाठी नसरापूरमधील हजारो ग्रामस्थांनी पुणे-सातारा (मुंबई-बंगळुरू) महामार्गावर वडगाव पुलावर प्रचंड ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन तासांपासून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प…

Read More

हिंदू महिलांच्याच बाबतीत सिझेरियनचे प्रमाण जास्त का?:कालीचरण महाराजांचा 'डिलिव्हरी जिहाद'चा आरोप, डॉक्टरांच्या हेतूवर शंका

आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत राहणारे कालीचरण महाराज यांनी आता डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. “देशात ‘डिलिव्हरी जिहाद’ सुरू असून यामध्ये हिंदू डॉक्टरच आघाडीवर आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हिंदू महिलांच्या प्रसूती दरम्यान सिझेरियन शस्त्रक्रियांचे वाढते प्रमाण हे डॉक्टरांनी पैशांसाठी रचलेले एक मोठे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील दौंड येथे…

Read More

लाडकी बहीण योजनेला मोठा ब्रेक:सरकारचा कडक निर्णय; 54 लाख महिलांना योजनेतून बाहेरचा रस्ता, केवायसी न केल्याचा फटका

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेबाबत आता मोठी घडामोड समोर आली आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात महिलांना वगळण्यात आल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारच्या नव्या निर्णयामुळे अनेक महिलांच्या खात्यात येणारी आर्थिक मदत थांबण्याची शक्यता आहे. या योजनेचा उद्देश कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक सहाय्य देणे हा…

Read More

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३…

Read More

ठाकरे गटच्या खासदाराच्या वक्तव्याने पुन्हा राजकीय खळबळ:उद्याचं सांगता येत नाही, सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण; शिंदे गटात जाणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू असताना, परभणीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी, मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचं काही सांगता येणार नाही, असे विधान केले. या एका वाक्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. परभणीतील…

Read More

पुणे जिल्ह्यातील घटना अत्यंत निंदनीय:प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड होईल याची काळजी घेतली जाईल – CM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवील यांनी पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका 4 वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार व हत्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घटना घटना अत्यंत निंदनीय व दुःखदायक आहे. या प्रकरणी सर्वांना हळहळ वाटत आहे. सरकार हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपी नराधमाला मृत्यूदंड होईल याची काळजी घेईल, असे ते म्हणालेत. भोर तालुक्यातील नसरापूर…

Read More

Bhor Pune Girl Murder; CCTV Reveals Horror of 4-Year-Olds Death

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणामुळे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र . माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीला गाईचं वासरू दाखवतो, असे सांगून तिचा हात धरून जवळच्या गोठ्यात नेले. त्यानंतर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला….

Read More

जातीची गोष्ट केली, तर जोरात लाथ घालेन:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विधान; देशात कुणाशाही कोणताही भेदभाव होत नसल्याचा दावा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्ला चढवला आहे. देशात हिंदू व मुस्लिमांना एकाच भावात गॅस, पेट्रोल व डिझेल मिळते. त्यामुळे देशात विकास व सोयी सुविधांच्या बाबतीत कुणाशीही भेदभाव होत नाही. या प्रकरणी कुणी माझ्याकडे जातीचा विषय काढला, तर मी त्याला लाथ घालेन, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक…

Read More

जनतेने नाकारले म्हणून नेत्याकडे गेलो!:माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती हे मान्य, संजय राऊतांच्या टीकेला बच्चू कडूंचे उत्तर

संजय राऊत म्हणतात की माझी निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून मी शिवसेनेत आलो, कदाचित ते बरोबर आहे. कारण राजकीय परिस्थितीच तशी बदलली आहे. ती जात-धर्माच्या नावावर गेली. ती पैशाकडे झुकली गेली, लोकशाही टिकवण्यासाठी तो लोकं नसतील तर ती टिकलच कशी असा सवाल शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केला आहे. बच्चू कडू म्हणाले की, मी शिवसेनेत…

Read More