संकटात असलेल्या पृथ्वीला तथागत गौतम बुध्दांचे विचार तारतील- ढोकणे:चंद्राला साक्षी ठेवून हजारो मेणबत्त्या केल्या प्रज्वलित
प्रतिनिधी | कन्नड अमर्याद तृष्णेमुळे संपूर्ण पृथ्वी धोक्यात सापडली आहे. साम्राज्यवादामुळे युद्ध, कलह वाढत आहेत. धोक्यात आलेल्या पृथ्वीस तथागत गौतम बुध्दांचे विचारच तारतील असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी बौध्द पौर्णिमा उत्सवात केले. बुद्ध पौर्णिमेनिमित्त त्रिशरण बुद्ध विहारात बौद्ध पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी ‘युद्ध नको बुद्ध हवा’ व ‘अत्त…