राजस्थानसह 9 राज्यांत कमी पाऊस:श्रीगंगानगरचे तापमान 42°C, देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब; प्रयागराज – ऋषिकेशमध्ये गंगेच्या पातळीत वाढ
देशाच्या सुमारे 70% भागातून मान्सूनचे ढग नाहीसे झाले आहेत. विशेषतः राजस्थान, दिल्ली-एनसीआर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ, कर्नाटक येथे पुढील 5 दिवस पावसाची शक्यता कमी आहे. पाऊस थांबल्याने मध्य प्रदेश, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमान वाढले. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे तापमान 42 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मात्र, काही भागांत शनिवारी मुसळधार…