कोकणात पावसाचे थैमान!:पुण्याकडे जाणारे बहुतांश घाट रस्ते बंद, जाणून घ्या कोणते मार्ग आहेत सुरू?
राज्यातील कोकण भागात तसेच इतर अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गालाही फटका बसला होता. मात्र या महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी येथे पडलेली दरड बाजूला करण्यात आली असून सोमवारपासून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पाणी ओसरले असून येथील वाहतुकही सुरू करण्यात आली…