Headlines

राजस्थान-छत्तीसगडमध्ये तापमान 40°C च्या वर जाणार:MPमध्ये पारा 1°C ते 5.4°C पर्यंत वाढला, उष्णतेची लाट नाही; आंध्र प्रदेशात 5 दिवस वादळाचा इशारा

देशभरात उष्णता वाढू लागली आहे. शुक्रवारी राजस्थानमधील बाडमेरमध्ये दिवसाचे तापमान 37.5°C पर्यंत पोहोचले. हवामान विभागाच्या मते, राज्यात पुढील दोन दिवसांत दिवसाचे तापमान 40°C च्या वर जाऊ शकते. छत्तीसगडमधील बिलासपूर, रायपूर आणि दुर्ग विभागात दिवसाचे तापमान 42°C पेक्षा जास्त जाऊ शकते. येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही वेगाने वाढेल. मध्य प्रदेशात वादळी पाऊस…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस:शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आणि महत्त्वाच्या घोषणांवर आजही सभागृह तापण्याची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कालचा तिसरा दिवस विधानसभा आणि विधान परिषदेत चांगलाच वादळी ठरला. वीजदरवाढ, धर्मांतर, कायदा-सुव्यवस्था आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. वीजदरांवर मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही विरोधकांच्या वीजदरासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

Air India Flights Costlier From April 8, 2026

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी कॉपी लिंक एअर इंडियाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी आपला इंधन अधिभार वाढवला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत विमान प्रवास महाग होईल. जागतिक बाजारात विमान इंधनाच्या (ATF) किमतीत झालेल्या वाढीनंतर एअरलाइनने हा निर्णय घेतला आहे. नवीन दर उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2026 पासून लागू होतील. एअरलाइननुसार, गेल्या काही आठवड्यांत जेट इंधनाच्या किमती जवळपास…

Read More

आधुनिक युगात स्पर्धेला तोंड देत विद्यार्थ्यांनी ध्येय गाठावे:आमदार संग्राम जगताप यांचे आवाहन, बोरुडे मळ्यात मान्यवरांनी 400 गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार‎

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर . या सोहळ्याला माजी उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, पुष्पाताई बोरुडे, डॉ. रणजीत सत्रे, मनीष अहुजा, अभिजित बोरुडे,…

Read More

पंढरीत प्रथमच 580 कोटींच्या निधीतून होणार मंदिर कॉरिडॉर:एकूण 3993 कोटींचा निधी मंजूर, भूसंपादनासाठी 2026 कोटी तर शहर विकासासाठी 1967 कोटी

वारकरी, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन उज्जैनचे महाकाल, काशीच्या विश्वनाथ देवस्थानच्या धर्तीवर पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी प्रथमच ३९९३ कोटी एवढ्या भव्य विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली. २०२६ क . पंढरपूर शहर आणि परिसरात १९६७ कोटी रुपयांच्या निधीतून पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. भूसंपादनानंतर केवळ ३० महिन्यांत विकास आराखड्यातील कामे…

Read More

जिल्ह्यात 24 तास आपत्कालीन नियंत्रण‎कक्ष:वैद्यकीय अधिकारी, नर्सेस अलर्टवर‎, पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थिती, साथरोगांचा सामना करण्यासाठी तयारी सुरू‎

सोलापूर1 तासापूर्वी कॉपी लिंक सोलापूर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाला असून तालुका पातळीवरील आरोग्य अधिकाऱ्यांना व्यापक पूर्वतयारीच्या सूचना दिल्या आहेत. सर्व वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे Source link

Read More

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर मेलोडी ट्रेंड

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘मेलोडी’ ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये झहीर मेलोडी टॉफीची प्रसिद्ध टॅगलाइन बोलताना दिसत आहे. खरं तर, हा संपूर्ण ट्रेंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी टॉफी…

Read More

अमरावतीकरांना पुरी, कामाख्या यात्रा विशेष ट्रेन:पुरी-कामाख्या-वैद्यनाथ धाम यात्रा 25 जूनपासून; पुण्याहून निघणार भारत गौरव पर्यटन ट्रेन‎

. आयआरसीटीसीद्वारा भारत गौरव पर्यटन ट्रेनच्या माध्यमातून आयोजित पुरी-कामाख्या-बैद्यन ाथ धाम यात्रेच्या अनुषंगाने प्रवाशांना पवित्र व अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवाची प्रचिती येणार आहे. ११ रात्री व १२ दिवसांची ही तीर्थयात्रा विशेष ट्रेनद्वारे २५ जून रोजी पुण्याहून सुरू होईल. अमरावतीकर प्रवाशांनाही या पर्यटन ट्रेनमधून जगन्नाथ पुरी, कामाख्या देवी यासारख्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. कारण, ही…

Read More

सोलापूरमधील शिवसेना-भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर!:पदाधिकाऱ्यांना कोणी दमबाजी केली तर खपवून घेणार नाही- उदय सामंत

शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला दमबाजी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. अशा धमक्यांनी शिवसेना कधीही नामोहरम होणार नाही, असा सणसणीत टोला मंत्री उदय सामंत यांनी भाजपला लगावला आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, मित्रपक्षाला…

Read More

महाराणी सईबाई म्हणजे स्वराज्यास लाभलेली प्रेमळ सावली- निर्मळ:शिवछत्रपती महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन‎

सतराव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचा विवाह म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीची महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक पायाभरणी होती. महाराणी सईबाई निंबाळकर म्हणजे खऱ्या अर्थाने स्वराज्याला लाभलेल्या एक प्रेमळ आणि खंबीर सावली होत्या असे प्रतिपादन बबनराव निर्मळ यांनी केले. पुणे येथील ऐतिहासिक लाल महालामध्ये १६ मे १६४० रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि…

Read More